काळ्या पैशाला करमाफी दिली तर देशाचा फायदा होईल?
मध्यंतरी एका देशाने तेथील नागरिकांच्या काळ्या पैशावरचा कर रद्द (कर माफी) जाहीर करून त्यांना काळा पैसा बाहेर आणण्याची व तो देशांतर्गत व्यापारात गुंतवण्याची संधी दिल्याचे वाचनात आले.
त्यातून त्यांचे वर्किन्ग कॅपिटल वाढले, देशातील गुंतवणूक वाढली, मंदीच्या काळात परिस्थिती सावरायला मदत झाली आणि रोजगारनिर्मिती झाली.
असा उपाय आपल्या भारतात केला तर???
त्याचे काय फायदे अगर तोटे असतील? अशा मार्गाने का होईना, काळा पैसा योग्य मार्गाने बाजारात येईल? त्यात धोका काय?
आपले काय मत?
-- अरुंधती
याद्या
1732
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुणालाही
मध्यंतरी
लॉजीक काय