आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)यांचा "झेंडूची फुले" हा विडंबन काव्य संग्रह १९२५ साली प्रकाशित झाला.त्यानंतर अनेक कवींनी विडंबन कविता लिहिल्या आहेत.प्राचार्य राम डोके यांच्या "शतकातील विडंबन काव्य" ह्या पुस्तकात त्यापैकी काहींचा परामर्श घेण्यात आला आहे. "झेंडूची फुले" नंतर फारच मोजके विडंबन काव्य संग्रह आजपर्यंत प्रकाशित झाले आहेत.विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा. विडंबन काव्याची नुसती आवड असेल तरीही ही कम्युनिटी जॉईन करा व आपल्या मित्रांना सांगा.विडंबन काव्य संग्रहांची माहिती पाठवा.
Click here & join
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095
प्रा.(इं)सुरेश खेडकर ( नागपूर)
वाचने
10749
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्राध्यापक साहेब,
तिरकस प्रतिक्रियेचे प्रयोजन काय?
जाहिरात
In reply to तिरकस प्रतिक्रियेचे प्रयोजन काय? by प्रा सुरेश खेडकर
विसोबा
धन्यवाद,
In reply to विसोबा by प्रा सुरेश खेडकर
ऑरकुट वर "मिसळपाव" चा प्रसार
अहो, सर !!!
In reply to ऑरकुट वर "मिसळपाव" चा प्रसार by प्रा सुरेश खेडकर