( वि. सु. चित्रपट परिक्षण लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे मंडळी काही चुकल माकल तर माफ करा तस बघायला गेल तर
हे आमच पहिलेच व्हर्जिनल लिखाण आहे सुज्ञ मिपाकरांनी ओळखलच ;) असेल समजुन घ्या मायबाप वाचकहो)
नमस्कार मंडळी काल फर्स्ट डे फर्स्ट शो नटरंग हा सिनेमा पाहिला खरच केवळ अप्रतिम सिनेमा आहे नटरंग
ऐके दिवशी त्याला कळते कि गावातील एक सधन शेतकरी त्याच्या विहीरिवर ईंजिंन बसविणार आहे त्यामुळे त्याची मजुरी बुडणार असते
मग गुणा आणी त्याचे काही साथीदार ठरवतात कि आपण तमाशाचा फड उभा करु कारण प्रत्येकात काही ना काही कला असते कोणाला
चांगली ढोलकी वाजवता येत असते तर कोणाला पेटी पण ईथुनच सुरु होते त्यांची धडपड तमाशाच्या फडासाठी प्रॉपर्टी गोळा करताना
कशी धडपड होते त्यात तमाशासाठी नाचणारी बाईची शोधाशोध कशी करतात हे दाखविले आहे
मग सुरु होतो प्रवास एका पहिलवानाचा नाच्या बनण्याचा एक प्रवास कारण तमाशात नाच्याशिवाय नाचणार नाही अशी अट नयना कोल्हापुरकरीण
( सोनाली कुलकर्णी ) घालते मग सुरु होते नाच्याची शोधाशोध पन खुप प्रयत्न करुणही त्याना नाच्याचे काम करण्यासाठी कोणीच सापडत नाही आणी आता
आपल तमाशा काढण्याच आणी कलेची सेवा करण्याच स्वप्न वाया जाणार म्हणुन गुणा कागलकर नाच्या व्हायला तयार होते ईथच जाणवते ती अतुल ने वजन कमी
करण्यावर घेतलेली मेहनत नाच्या झाल्यावर घरी बापाचे सासर्याचे ऐकुन घ्यावे लागलेले बोल तरी पण आपल्या निर्णयावर ठाम राहिलेला एक कलेचा उपासक
अस मस्त दंद्व ईथे रंगले आहे
गावोगावी सुपार्या घेउन अवघ्या चार महीन्यात राज्यशासनाकडुन मिळविलेला पुरस्कार आणी तमाशाच्या सुपारीसाठी लोकांना नाच्या बनवुन वेड लावलेला प्रसंग अशा घटना ह्यात खुप सुटसुटीत मांडल्या आहेत त्यानंतर गलिच्छ राजकारणातुन उध्दवस्त होणारा तमाशाचा फड आणी एका नाच्यावर झालेला बलात्कार अशा काही घटना ह्यात चित्रीत केल्या आहेत.
दिग्दर्शक रवी हरिश्चंद्र जाधव ह्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे मुळ आनंद यादव ह्यांच्या नटरंग ह्या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे पण कोठेही ह्यात दिग्दर्शकाचा नवखेपणा जाणवत नाही त्यामुळे चित्रपट रटाळ होत नाही अजय - अतुल ह्यांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे चित्रपटात दोन लावण्या एक गवळण तीन कटवा अशी एकुण आठ गाणी आहेत आणी सगळी गाणी आज उभ्या महाराष्ट्रात गाजत आहे गुरु ठाकुरने सुध्दा कमाल केली आहे गीतकार संवाद लेखन आणी अभिनेता अशा तीन
आघाड्या बहाद्दराने यशस्वीरित्या पेलल्या आहेत सोनाली कुलकर्णी नयना कोल्हापुरकरणीच्या भुमिकेत शोभुन दिसली आहे किशोर कदम ह्यांच काम ही खुप चोख झाल आहे
तर मंडळी आपण सिनेमागृहात जाउन पहावा असा एक उत्क्रूष्ट चित्रपट म्हणजे नटरंग!!!
आगमी आकर्षण
झेंडा
शिक्षणाच्या आयचा घो
हरीषचंद्राची फॅक्टरी
कागल गावचा गुणा ऐका त्याची कहाणी ! हा हाSSSSS
रांगडा ज्याचा बाज आगळहुत पाणी ! हा हाSSSSS
पैलवानी तोरा त्याचा रुबाब राज्यावाणी ! हा हाSSSSS
कौतिक सांगु किती पठ्या बहुगुणी ! हा हाSSSSS
ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंगSSSS
त्याचा येगळाच ढंगSSSS
हाती हुन्नर डोसक्यामंदी झिंगSSSSSSSS
डोसक्यामंदी झिंगSSSSSSSS
ह्या कटाव्याने चित्रपटाची सुरुवात होते आणि टाळ्या शिट्याचा आवाज सिनेमागृहात गुंजायला लागतो पब्लिक पार बेहोश होते
हि कहाणी आहे कागल गावच्या गुणा कागलकर नावाच्या पहिलवान शेतमजुराची कथा ह्या रंजक पध्दतीने मांडली आहे ज्याला
तमाशाच भारी वेड असते. दिवसभराच्या मोलमजुरीतुन काही पैसे बाजुला काढुन तो त्याचे हे वेड जोपासत असतो .
ह्या सिनेमासाठी अतुल कुलकर्णी ह्याने ५० दिवसात १५ किलो वजन वाढविले होते आणी ५२ दिवसात
१६ किलो वजन कमी केले होते.
ऐके दिवशी त्याला कळते कि गावातील एक सधन शेतकरी त्याच्या विहीरिवर ईंजिंन बसविणार आहे त्यामुळे त्याची मजुरी बुडणार असते
मग गुणा आणी त्याचे काही साथीदार ठरवतात कि आपण तमाशाचा फड उभा करु कारण प्रत्येकात काही ना काही कला असते कोणाला
चांगली ढोलकी वाजवता येत असते तर कोणाला पेटी पण ईथुनच सुरु होते त्यांची धडपड तमाशाच्या फडासाठी प्रॉपर्टी गोळा करताना
कशी धडपड होते त्यात तमाशासाठी नाचणारी बाईची शोधाशोध कशी करतात हे दाखविले आहे
मग सुरु होतो प्रवास एका पहिलवानाचा नाच्या बनण्याचा एक प्रवास कारण तमाशात नाच्याशिवाय नाचणार नाही अशी अट नयना कोल्हापुरकरीण
( सोनाली कुलकर्णी ) घालते मग सुरु होते नाच्याची शोधाशोध पन खुप प्रयत्न करुणही त्याना नाच्याचे काम करण्यासाठी कोणीच सापडत नाही आणी आता
आपल तमाशा काढण्याच आणी कलेची सेवा करण्याच स्वप्न वाया जाणार म्हणुन गुणा कागलकर नाच्या व्हायला तयार होते ईथच जाणवते ती अतुल ने वजन कमी
करण्यावर घेतलेली मेहनत नाच्या झाल्यावर घरी बापाचे सासर्याचे ऐकुन घ्यावे लागलेले बोल तरी पण आपल्या निर्णयावर ठाम राहिलेला एक कलेचा उपासक
अस मस्त दंद्व ईथे रंगले आहे
गावोगावी सुपार्या घेउन अवघ्या चार महीन्यात राज्यशासनाकडुन मिळविलेला पुरस्कार आणी तमाशाच्या सुपारीसाठी लोकांना नाच्या बनवुन वेड लावलेला प्रसंग अशा घटना ह्यात खुप सुटसुटीत मांडल्या आहेत त्यानंतर गलिच्छ राजकारणातुन उध्दवस्त होणारा तमाशाचा फड आणी एका नाच्यावर झालेला बलात्कार अशा काही घटना ह्यात चित्रीत केल्या आहेत.
दिग्दर्शक रवी हरिश्चंद्र जाधव ह्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे मुळ आनंद यादव ह्यांच्या नटरंग ह्या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे पण कोठेही ह्यात दिग्दर्शकाचा नवखेपणा जाणवत नाही त्यामुळे चित्रपट रटाळ होत नाही अजय - अतुल ह्यांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे चित्रपटात दोन लावण्या एक गवळण तीन कटवा अशी एकुण आठ गाणी आहेत आणी सगळी गाणी आज उभ्या महाराष्ट्रात गाजत आहे गुरु ठाकुरने सुध्दा कमाल केली आहे गीतकार संवाद लेखन आणी अभिनेता अशा तीन
आघाड्या बहाद्दराने यशस्वीरित्या पेलल्या आहेत सोनाली कुलकर्णी नयना कोल्हापुरकरणीच्या भुमिकेत शोभुन दिसली आहे किशोर कदम ह्यांच काम ही खुप चोख झाल आहे
तर मंडळी आपण सिनेमागृहात जाउन पहावा असा एक उत्क्रूष्ट चित्रपट म्हणजे नटरंग!!!
आगमी आकर्षण
हरीषचंद्राची फॅक्टरी
वाचने
9319
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा !
छान
आता मात्र
नक्की बघणार हा चित्रपट...
मस्तच
मला
ऐकुन
'अप्सरा.....'
ह्या...
In reply to 'अप्सरा.....' by विशाल कुलकर्णी
पुण्यात हाऊसफुल्ल
वाचुन लै
In reply to पुण्यात हाऊसफुल्ल by जे.पी.मॉर्गन
गाणी हवी आहेत...
शक्यतो सीडी विकत घ्या
In reply to गाणी हवी आहेत... by उमेश__
पाहिला रे....!
झिंगलोय........
सहमत
In reply to झिंगलोय........ by प्रशु
आज पाहिला
खरंच ल्हयभार्री आहे !!
तमाशा
>>बाया
In reply to तमाशा by अविनाशकुलकर्णी
तमाशा
छान ओळख
चित्रपट
डिस्क्लेमर द्या की राव
कालच पाहीला