लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतील बोधीवृक्षावरची बांडगुळे लेख वाचनात आला. हे विचार प्रथमच मांडले गेलेत असे नव्हे किंवा मध्यमवर्गाला अपराधीच्या पिंजर्यात ऊभी करायची पद्धतही नवीन नाही. पण माझ्यासारख्या रुढार्थाने पांढरपेशा समाजात न जन्मलेल्या पण आत्ता पांढरपेशाचे जीवन जगणार्या सामान्याच्या मनात या लेखाने काही प्रश्न ऊभे राहीले,
- जर जातींच्या भींती विरघळवणे हे अंतीम ध्येय असेल तर जातीवर आधारीत वेगळेपण टीकवावे व जोपासावे या विचाराचे समर्थन कसे होवु शकते?
- माणसाच्या नैसर्गीक प्रव्रुत्तिने तो सुखसिन असतो, ईतिहासातुन शिकने वेगळे व ईतिहास चघळने वेगळे, जर आज बरीचशी सुख स्वकर्तुत्वावर मीळत असतील तर ज्या समाजाने पुर्वी अन्याय केला त्याच्याशी आज फटकुन वागावे का?
- एका विशिष्ट जातीचे (हल्ली समाज म्हणतात त्याला) प्रतिनीधीत्व करणारा राजकीय पक्ष कधीही यशस्वी होणार नाही हे समजायला अजुन कीती वर्ष जावी लागतिल?
वाचने
3448
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेमका
दुवा
लेख वाचला..
फक्त
In reply to लेख वाचला.. by सुहास
फक्त
In reply to फक्त by शैलेन्द्र
"बाकी
In reply to फक्त by सुहास
रान
In reply to "बाकी by शैलेन्द्र
अडचण
In reply to लेख वाचला.. by सुहास
आपल्या
In reply to अडचण by प्रकाश घाटपांडे
"जातीचे"
प्रश्न योग्य आहेत...
मराठी शब्द
आपल्या
In reply to मराठी शब्द by प्रशु