मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

sahyadree

दुष्ट दुष्ट बायको!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by इरामयी

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:52
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))

In reply to by गड्डा झब्बू

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:56
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...

In reply to by गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

गड्डा झब्बू 01/08/2019 - 01:50
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...

नाखु 01/08/2019 - 07:31
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

चौकटराजा 01/08/2019 - 13:17
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?

In reply to by कंजूस

नाखु 01/08/2019 - 15:17
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत

@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif @

In reply to by इरामयी

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:52
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))

In reply to by गड्डा झब्बू

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:56
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...

In reply to by गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

गड्डा झब्बू 01/08/2019 - 01:50
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...

नाखु 01/08/2019 - 07:31
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

चौकटराजा 01/08/2019 - 13:17
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?

In reply to by कंजूस

नाखु 01/08/2019 - 15:17
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत

@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif @
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ४

स्वच्छंदी_मनोज ·

प्रचेतस 03/10/2018 - 14:00
अगदी मनातलं लिहिलंस. १७/१८ वर्षापूर्वी जीवधनला गेलो होतो. तेव्हा आपटाळ्याच्या पुढे रस्ता नव्हताच. सगळंच खडबडीत. खाजगी गाड्या कुणाकडे नव्हत्याच, असल्या तरी त्या तिथंवर नेणंही दुरापास्तच होतं. अशा वेळी जुन्नर अंजनावळे एसटीचा खूप आधार वाटायचा. इतक्या खराब रस्त्यांवर फक्त एसटीच अविरत सेवा देतेय हे पाहून एसटीचा अभिमानही वाटायचा. आजही जुन्नरच्या एसटी स्टॅण्डवर तिथल्या पश्मिकेकडल्या दुर्गम भागात जाणार्‍या लाल गाड्यांचे वेळापत्रक बघून जुन्या आठवणी दाटून येतात. असंच एकदा लोणावळा-राजमाची-ढाक करुन येताना जांभिवलीतून कामशेत गाठलं होतं. तो रस्ताही अतिशय दुर्गम पण एसटी मात्र वेळेवर. हरिनाम सप्ताहांचा अनुभव तर खूपदा घेतलाय. कित्येकदा किल्ल्यांवर किंवा किल्ल्यांच्या पायथ्याच्या मंदिरांत, शाळेत मुक्काम असताना रात्रभर हे भजनाचे सूर दुरुन कुठूनतरी वाजतच असंत. काहीवेळा काकडारती. मजा असे.

sagarpdy 03/10/2018 - 17:30
होळी कोकणात मानाने कदाचित गणपती पेक्षा मोठा सण . गणपती तसे घरगुतीच, होळी मात्र गावची - त्यामुळे मानापमान असो किंवा एकत्र येणे/करणे असो होळीच्या वेळी जास्त. होळी खालोखाल गावदेवाचा उत्सव. उदा. आमच्याकडे केदारलिंगचे म्हणून महाशिवरात्र व त्रिपुरी पौर्णिमा मोठे सण. मस्त लिहिलंय हे वे न सा. पु भा प्र

बर्‍याच दिवसांनी आज मि.पा.वर फिरकलो. बरेच धागे वाचायचे राहिले आहेत. पहिला धागा हा वाचला. अपेक्षेप्रमाणे अप्रतिम ! ट्रेक संपंताना हि लाल परी आपली वाट बघत उभी दिसते तेव्हाच्या भावना शब्दबध्द करणे कठीण. आपल्या घरी आता आपण सुरक्षित पोहचणार याची जणु हमी मिळते. सह्याद्रीत साजरे होणारे ॠतु हा असाच हळवा विषय, खांदेरीला जायचे असेल तर होळीपौर्णिमेला पर्याय नाही, मी ही अशीच जोडून सुट्टी घेउन कधी डोंगरात जातोय याची वाट पहात असतो. मग अनंत चतुर्दशी, होळी, रंगपंचमी अशी निमित्ते शोधून जोडून सुट्टी घेउन आणखी काही किल्ले नावावर केले जातात. छान लिहीलय. पु.भा.प्र.

प्रचेतस 03/10/2018 - 14:00
अगदी मनातलं लिहिलंस. १७/१८ वर्षापूर्वी जीवधनला गेलो होतो. तेव्हा आपटाळ्याच्या पुढे रस्ता नव्हताच. सगळंच खडबडीत. खाजगी गाड्या कुणाकडे नव्हत्याच, असल्या तरी त्या तिथंवर नेणंही दुरापास्तच होतं. अशा वेळी जुन्नर अंजनावळे एसटीचा खूप आधार वाटायचा. इतक्या खराब रस्त्यांवर फक्त एसटीच अविरत सेवा देतेय हे पाहून एसटीचा अभिमानही वाटायचा. आजही जुन्नरच्या एसटी स्टॅण्डवर तिथल्या पश्मिकेकडल्या दुर्गम भागात जाणार्‍या लाल गाड्यांचे वेळापत्रक बघून जुन्या आठवणी दाटून येतात. असंच एकदा लोणावळा-राजमाची-ढाक करुन येताना जांभिवलीतून कामशेत गाठलं होतं. तो रस्ताही अतिशय दुर्गम पण एसटी मात्र वेळेवर. हरिनाम सप्ताहांचा अनुभव तर खूपदा घेतलाय. कित्येकदा किल्ल्यांवर किंवा किल्ल्यांच्या पायथ्याच्या मंदिरांत, शाळेत मुक्काम असताना रात्रभर हे भजनाचे सूर दुरुन कुठूनतरी वाजतच असंत. काहीवेळा काकडारती. मजा असे.

sagarpdy 03/10/2018 - 17:30
होळी कोकणात मानाने कदाचित गणपती पेक्षा मोठा सण . गणपती तसे घरगुतीच, होळी मात्र गावची - त्यामुळे मानापमान असो किंवा एकत्र येणे/करणे असो होळीच्या वेळी जास्त. होळी खालोखाल गावदेवाचा उत्सव. उदा. आमच्याकडे केदारलिंगचे म्हणून महाशिवरात्र व त्रिपुरी पौर्णिमा मोठे सण. मस्त लिहिलंय हे वे न सा. पु भा प्र

बर्‍याच दिवसांनी आज मि.पा.वर फिरकलो. बरेच धागे वाचायचे राहिले आहेत. पहिला धागा हा वाचला. अपेक्षेप्रमाणे अप्रतिम ! ट्रेक संपंताना हि लाल परी आपली वाट बघत उभी दिसते तेव्हाच्या भावना शब्दबध्द करणे कठीण. आपल्या घरी आता आपण सुरक्षित पोहचणार याची जणु हमी मिळते. सह्याद्रीत साजरे होणारे ॠतु हा असाच हळवा विषय, खांदेरीला जायचे असेल तर होळीपौर्णिमेला पर्याय नाही, मी ही अशीच जोडून सुट्टी घेउन कधी डोंगरात जातोय याची वाट पहात असतो. मग अनंत चतुर्दशी, होळी, रंगपंचमी अशी निमित्ते शोधून जोडून सुट्टी घेउन आणखी काही किल्ले नावावर केले जातात. छान लिहीलय. पु.भा.प्र.
काही दिवसांच्या ब्रेक नंतर आणिक दोन नविन शब्दचित्रे घेऊन आलोय. पहील्या तिन भागांच्या लिंक इथे आहेत - सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग १ - https://www.misalpav.com/node/43030 सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग २ - https://www.misalpav.com/node/43057 सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.misalpav.com/node/43162 ------------------------------------------------- सह्याद्रीतील शब्दचित्रे: गणपती आठवड्यापुर्वीच्या वर्तमानपत्रामधे वाचले होते की ह्या गणपती सिझनला एस्टी मुंबईतून साधारण २२०० जादा गाड्या सोडणार आहे ज्यांचे जवळ जवळ ७५% बुकिंग ऑलरेडी झालेले आहे.

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३

स्वच्छंदी_मनोज ·

Ram ram 14/08/2018 - 13:31
या व अशा अनेक सह्यपुत्रांची परवड पाहून पोटात ढवळुन येतं. सुरगाणा परीसरात असताना काहींचा आठवडी बाजार म्हणजे मीठ आणि केवळ लाल मिरच्या. कवडीमोल भावात धान्य विकणारे आदिवासी पाहिलेत. त्यांची अगत्यशीलता तर आपल्या थोबाडीत मारणारी आहे.

प्रचेतस 14/08/2018 - 17:35
खूपच छान लिहित आहेस. नागनाथबद्दलचं प्रातिनिधिक लिखाण फार आवडलं. सह्याद्रीतल्या दुर्गम भागातील शाळा वेगळाच विषय. तुझ्या लेखनात त्याबद्दल वाचून छान वाटले. ह्या शाळा आणि छोटेखानी मंदिरे ह्या ट्रेकर्सचा हक्काचा निवाराच. खूप आठवणी जाग्या झाल्या.

Ram ram 14/08/2018 - 13:31
या व अशा अनेक सह्यपुत्रांची परवड पाहून पोटात ढवळुन येतं. सुरगाणा परीसरात असताना काहींचा आठवडी बाजार म्हणजे मीठ आणि केवळ लाल मिरच्या. कवडीमोल भावात धान्य विकणारे आदिवासी पाहिलेत. त्यांची अगत्यशीलता तर आपल्या थोबाडीत मारणारी आहे.

प्रचेतस 14/08/2018 - 17:35
खूपच छान लिहित आहेस. नागनाथबद्दलचं प्रातिनिधिक लिखाण फार आवडलं. सह्याद्रीतल्या दुर्गम भागातील शाळा वेगळाच विषय. तुझ्या लेखनात त्याबद्दल वाचून छान वाटले. ह्या शाळा आणि छोटेखानी मंदिरे ह्या ट्रेकर्सचा हक्काचा निवाराच. खूप आठवणी जाग्या झाल्या.
(थोड्याकाळाचा ब्रेक घेतल्यावर परत दोन नवीन शब्दचित्र लिहितोय) पहील्या दोन भाग इथे पाहता येतील - सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १ सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २ --------------- सह्याद्रीतील शब्दचित्रे: काल परवाच गाडीने एका ठिकाणी जाण्याची वेळ आली होती. जायचे होते ते ठिकाणाचा नक्की रस्ता माहीत नव्हता.

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १

स्वच्छंदी_मनोज ·

कंजूस 18/07/2018 - 20:31
सावकाश वाचून काढतो॥ वरवर उडत वाचलं. मी सहसा गावात कुणाकडे राहात नाही किंवा राहाण्याची वेळ आली नाही कारण फार दुरची भटकंती दोनचारदाच झाली. तेव्हा मला अनुभव आले. शब्दांत मांडणे जमायला हवे. एक गोष्ट नेहमी जाणवते ती म्हणजे आपण त्या माणसांचे , घरादाराचे फोटो काढायचे टाळतो. पण अशांची रेखाटने नंतर करता आली असती तर मजा आली असती. हे लेखन मला पुन्हा डोंगरात पिटाळते. तंगड्या साथ देतील तेवढे दिवस तुडवू ढेकळे.

प्रसाद_१९८२ 18/07/2018 - 20:41
ओघवती लेखनशैली, व्यक्तिचित्रण खूप आवडले. -- सध्या खेडेगावात अनोळखी लोकांबरोबर होणार्‍या मॉब लिचिंगच्या घटना पाहाता, तुम्हाला भेटलेली लोक खरेच देव माणसे होती.

In reply to by प्रसाद_१९८२

कपिलमुनी 19/07/2018 - 11:44
>> अनोळखी लोकांबरोबर होणार्‍या मॉब लिचिंगच्या घटना गावात राहताना त्यांच्या समजुतीचा , त्यांच्या मर्यादांचा , हद्दीचा मान राखावा . तर अशा गोष्टी टाळता येतात. बर्‍याचदा सो कॉल ट्रेकर ग्रुपने जातात , परवानगी ना घेता तंबू ठोकून शेकोटी करून रात्रभर धिंगाणा घालतात . यामुळे गावातले जीवन डिस्टर्ब होते. सकाळी शौचाच्या जागा ठरलेल्या असव्यात . दिसला आडोसा आणि टाकला डब्बा असे नसवे . बहुतेक मॉब लिचिंगच्या घटना याच ३-४ कारणाने होतात . आपण एक दिवस जाउन आल्यावर त्यांना तिथेच कायम रहायचे आहे हे लक्षात घ्यावे. ट्रेकर्सनी गावकर्‍यांसोबत नम्र असले पाहिजे , त्यांचा सल्ला ऐकला पाहिजे. त्या क्षणी तिथे मदत करणारे तेच असतात.

In reply to by यशोधरा

मुळ कल्पना थोडक्यात शब्दचित्र लिहीण्याची आणि ते whatsapp ग्रुपवर टाकण्याची होती, त्यामुळे छोटे भाग आहेत म्हणून थोडक्यात आटोपले असे वाटतेय बहूतेक.

अप्रतिम लिहीले आहे. बर्‍याच दिवसांनी लिखाण आले, पण वाट बघण्याचे सार्थक झाले. बाकी माझ्या माहितीप्रमाणे महिपतगडाच्या खांद्यावरची बेलदारवाडी आता बहुतेक उठली आहे. मला जिजाबाई जाधव यांचा संपर्क क्रमांक हवा आहे. शक्य झाल्यास व्य.नि. करा. इथेच गो.नि.दां. ना बासरी वाजवणारा गुराखी भेटला होता. दुर्गभ्रमणगाथामधे याविषयी अप्रतिम लिहीले आहे. याच परिसरात रहाणारे आणखी एक वल्ली व्यक्तिमत्व म्हणजे "राया धनगर". सांगाती सह्याद्रीचा या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे. रसाळगड ते सुमारगड या मार्गावर त्यांचा झाप आहे. बाकी जिजाबाई जाधव यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आवडली. रायरेश्वर पठारावर संपुर्ण जंगम वस्ती आहे. मी रायरेश्वरवर तीन वेळा गेलो आहे मात्र दगडु जंगम यांचा काही संपर्क आला नाही. पण तुम्ही लिहीलेल्या वर्णनावरुन मी त्या व्यक्तिला डोळ्यासमोर आणु शकलो. व्यक्तिचित्र सुंदर लिहीलय. चंद्रगड ते ऑर्थरसीट या ट्रेकमधे श्री. रवि मोरेच आमच्याबरोबर होते. त्यामुळे हे व्यक्तिचित्रण चटकन मनाला भिडले. सर्व वर्णन अगदी डोळ्यासमोरुन गेले. खुपच छान झालाय धागा. आता एकच विनंती जे काही तुम्ही "पुन्हा केव्हातरी" असे लिहीलय ते तातडीने येउ देत. ;-) पु.ले.शु.

In reply to by दुर्गविहारी

वाडीबेलदार विस्थापीत झालीय हे माहीती नव्हते :( . खरे तर विस्थापीत करायाला काहीही कारण नव्हते. खरे तर खालच्या वाडीजैतापूरहून वरपर्यंत रस्ता बनवण्याचे काम चालू होते. महीपतगड रत्नागिरी जिल्ह्यातील थंडहवेचे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचे घाटत होते त्यामुळे केले असेल काय कोण जाणे. जिजाबाई जाधवचा नंबर व्यनि केलाय तुम्हाला. चेक करा. राया धनगराचे झाप अजूनही तिथेच आहे पण वयापरत्वे तो कधी खालच्या गावात तर कधी झापावर असतो. आम्ही सुमारवरून येताना त्याच्या झापावरून आलो पण तेव्हा तो तिथे नसल्याने भेट झाली नाही.

प्रचेतस 20/07/2018 - 08:49
अप्रतिम लिहिले आहेस रे. गड बेवसाऊ झलयावार ह्या लोकांनीच गड जागते ठेवले. ही खरे सह्याद्रीची लेकरे. अर्थात आता वाढत्या चंगळवादाच्या पार्श्वभूमीवर ह्या लोकांचाही स्वभाव हळूहळू बदलत चालल्याची जाणीव होते आहे. अपवाद आहेतच. सह्याद्रीच्या कुशीत राहणार्‍या लोकांची अजूनही काही शब्दचित्रे येऊ देत. लिहित रहा.

सह्याद्रीमध्ये भटकताना अश्या अनेक वल्ली भेटत राहतात. पण त्यांची अशी व्यक्तिचित्रे रेखाटणे जमत नाही. ते कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात राहुन जाते. मनोज- तुमचा प्रयत्न आवडला, सगळी मंडळी डोळ्यासमोर उभी राहिली. पुभाप्र

प्रतीसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद __/\__ लेखाच्या खाली क्रमशः लिहायचे राहून गेले होते. लेखाचा दुसरा भाग लवकरच टाकतो.

कंजूस 18/07/2018 - 20:31
सावकाश वाचून काढतो॥ वरवर उडत वाचलं. मी सहसा गावात कुणाकडे राहात नाही किंवा राहाण्याची वेळ आली नाही कारण फार दुरची भटकंती दोनचारदाच झाली. तेव्हा मला अनुभव आले. शब्दांत मांडणे जमायला हवे. एक गोष्ट नेहमी जाणवते ती म्हणजे आपण त्या माणसांचे , घरादाराचे फोटो काढायचे टाळतो. पण अशांची रेखाटने नंतर करता आली असती तर मजा आली असती. हे लेखन मला पुन्हा डोंगरात पिटाळते. तंगड्या साथ देतील तेवढे दिवस तुडवू ढेकळे.

प्रसाद_१९८२ 18/07/2018 - 20:41
ओघवती लेखनशैली, व्यक्तिचित्रण खूप आवडले. -- सध्या खेडेगावात अनोळखी लोकांबरोबर होणार्‍या मॉब लिचिंगच्या घटना पाहाता, तुम्हाला भेटलेली लोक खरेच देव माणसे होती.

In reply to by प्रसाद_१९८२

कपिलमुनी 19/07/2018 - 11:44
>> अनोळखी लोकांबरोबर होणार्‍या मॉब लिचिंगच्या घटना गावात राहताना त्यांच्या समजुतीचा , त्यांच्या मर्यादांचा , हद्दीचा मान राखावा . तर अशा गोष्टी टाळता येतात. बर्‍याचदा सो कॉल ट्रेकर ग्रुपने जातात , परवानगी ना घेता तंबू ठोकून शेकोटी करून रात्रभर धिंगाणा घालतात . यामुळे गावातले जीवन डिस्टर्ब होते. सकाळी शौचाच्या जागा ठरलेल्या असव्यात . दिसला आडोसा आणि टाकला डब्बा असे नसवे . बहुतेक मॉब लिचिंगच्या घटना याच ३-४ कारणाने होतात . आपण एक दिवस जाउन आल्यावर त्यांना तिथेच कायम रहायचे आहे हे लक्षात घ्यावे. ट्रेकर्सनी गावकर्‍यांसोबत नम्र असले पाहिजे , त्यांचा सल्ला ऐकला पाहिजे. त्या क्षणी तिथे मदत करणारे तेच असतात.

In reply to by यशोधरा

मुळ कल्पना थोडक्यात शब्दचित्र लिहीण्याची आणि ते whatsapp ग्रुपवर टाकण्याची होती, त्यामुळे छोटे भाग आहेत म्हणून थोडक्यात आटोपले असे वाटतेय बहूतेक.

अप्रतिम लिहीले आहे. बर्‍याच दिवसांनी लिखाण आले, पण वाट बघण्याचे सार्थक झाले. बाकी माझ्या माहितीप्रमाणे महिपतगडाच्या खांद्यावरची बेलदारवाडी आता बहुतेक उठली आहे. मला जिजाबाई जाधव यांचा संपर्क क्रमांक हवा आहे. शक्य झाल्यास व्य.नि. करा. इथेच गो.नि.दां. ना बासरी वाजवणारा गुराखी भेटला होता. दुर्गभ्रमणगाथामधे याविषयी अप्रतिम लिहीले आहे. याच परिसरात रहाणारे आणखी एक वल्ली व्यक्तिमत्व म्हणजे "राया धनगर". सांगाती सह्याद्रीचा या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे. रसाळगड ते सुमारगड या मार्गावर त्यांचा झाप आहे. बाकी जिजाबाई जाधव यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आवडली. रायरेश्वर पठारावर संपुर्ण जंगम वस्ती आहे. मी रायरेश्वरवर तीन वेळा गेलो आहे मात्र दगडु जंगम यांचा काही संपर्क आला नाही. पण तुम्ही लिहीलेल्या वर्णनावरुन मी त्या व्यक्तिला डोळ्यासमोर आणु शकलो. व्यक्तिचित्र सुंदर लिहीलय. चंद्रगड ते ऑर्थरसीट या ट्रेकमधे श्री. रवि मोरेच आमच्याबरोबर होते. त्यामुळे हे व्यक्तिचित्रण चटकन मनाला भिडले. सर्व वर्णन अगदी डोळ्यासमोरुन गेले. खुपच छान झालाय धागा. आता एकच विनंती जे काही तुम्ही "पुन्हा केव्हातरी" असे लिहीलय ते तातडीने येउ देत. ;-) पु.ले.शु.

In reply to by दुर्गविहारी

वाडीबेलदार विस्थापीत झालीय हे माहीती नव्हते :( . खरे तर विस्थापीत करायाला काहीही कारण नव्हते. खरे तर खालच्या वाडीजैतापूरहून वरपर्यंत रस्ता बनवण्याचे काम चालू होते. महीपतगड रत्नागिरी जिल्ह्यातील थंडहवेचे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचे घाटत होते त्यामुळे केले असेल काय कोण जाणे. जिजाबाई जाधवचा नंबर व्यनि केलाय तुम्हाला. चेक करा. राया धनगराचे झाप अजूनही तिथेच आहे पण वयापरत्वे तो कधी खालच्या गावात तर कधी झापावर असतो. आम्ही सुमारवरून येताना त्याच्या झापावरून आलो पण तेव्हा तो तिथे नसल्याने भेट झाली नाही.

प्रचेतस 20/07/2018 - 08:49
अप्रतिम लिहिले आहेस रे. गड बेवसाऊ झलयावार ह्या लोकांनीच गड जागते ठेवले. ही खरे सह्याद्रीची लेकरे. अर्थात आता वाढत्या चंगळवादाच्या पार्श्वभूमीवर ह्या लोकांचाही स्वभाव हळूहळू बदलत चालल्याची जाणीव होते आहे. अपवाद आहेतच. सह्याद्रीच्या कुशीत राहणार्‍या लोकांची अजूनही काही शब्दचित्रे येऊ देत. लिहित रहा.

सह्याद्रीमध्ये भटकताना अश्या अनेक वल्ली भेटत राहतात. पण त्यांची अशी व्यक्तिचित्रे रेखाटणे जमत नाही. ते कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात राहुन जाते. मनोज- तुमचा प्रयत्न आवडला, सगळी मंडळी डोळ्यासमोर उभी राहिली. पुभाप्र

प्रतीसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद __/\__ लेखाच्या खाली क्रमशः लिहायचे राहून गेले होते. लेखाचा दुसरा भाग लवकरच टाकतो.
विषय कुठून निघाला ते आता नक्की आठवत नाही पण एका whatsapp ग्रुपवर जावळी, महाबळेश्वर, जावळीचे मोरे अशी काहीशी चर्चा चालली होती आणि मला माझ्या केलेल्या जावळी, महाबळेश्वर भटकंती आठवल्या. त्याच वेळी तिथल्या गावात भेटलेली माणसे आठवली. मग असे वाटले की गेली अनेक वर्षे केलेल्या आणि वेळोवेळी ट्रेक दरम्यान भेटलेल्या व्यक्तींवर लिहावे. अश्या विचारातून तयार झालेली ही काही शब्द्चित्रे. यात व्यक्तींबद्दल लिहीलेले येईलच पण त्याच बरोबर माझ्या ट्रेकचेही काही संदर्भ येतील.