केक वाला आणि देशी मिठाई
एक खंडप्राय देश होता आणि तिथे नानाविध प्रकारेचे लोक भाषा परंपरा वगैरे जपत होते ... मुद्दा होता गोड पदार्थांचा ...
त्या देशात शास्त्रोक्त पद्धतीने अनेक उत्तमोत्तम गोड पदार्थ मिठाया बनवल्या जात ... त्या बनवायला वेळ लागत असे आणि पचायलाही ..पण लोक मजेत होते त्या मिठायांमध्ये चोष्य लेह्य खाद्य असे अनेक प्रकार होते ...