मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्रम्हचार्‍याचा संसार. भाग १

मार्मिक गोडसे ·

मोदक 12/01/2017 - 16:25
हा घ्या आमचा शेम टू शेम अनुभव. बादवे - मला पण काचेचे बाऊल मिळाले. ********************************************************************** कोणत्यातरी टीनपाट हॉलीडे कंपनीने फोन करून त्रास द्यायला सुरूवात केली. तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये किचन अ‍ॅप्लायन्सेस चे फ्री गीफ्ट लागले आहे, त्याबरोबर २०,०००/- चे हॉलीडे व्हाऊचर पण मिळेल. खूप टाळाटाळ करून एका शनिवारी (आई वडीलांसह) त्यांच्या औंध ऑफिसात गेलो. बाबौ.. मासळी बाजार बरा. ३० / ४० टेबले, प्रत्येक टेबलाशेजारी ५ जण. ४ फ्यामिली आणि एक सेल्सवाली. विनाकारण गळेपडूपणा करत, "कुठे कुठे फिरता तुम्ही?", "इन्कम किती?" "आवडलेले ठिकाण कोणते?" असले प्रश्न विचारून आणि त्यांचे वेगवेगळे अल्बम दाखवून हैराण केले. मी अत्यंत शांतपणे दर १० / १५ मिनीटाला १ छोटा ग्लास कोल्ड्रींक संपवत सगळ्यांची मजा बघत बसलो. ऑफर अशी होती की त्यांची ६० / ७० हजाराची मेंबरशीप १२ हप्त्यात घ्यायची प्रश्नांची उत्तरे एकदम फ्लॅट टोन मध्ये देत होतो. उत्तरे ऐकून प्रश्न विचारणार्‍या कन्येचा चेहरा जास्ती पडत गेला.. Smile प्रश्न - आप कारसे आए हो क्या.. पार्किंग ठीकसे मिला ना..? मी - अ‍ॅप्रीशीएट यूवर कन्सर्न. ( कार का बाईक हा प्रश्नच उद्भवू दिला नाही ;-) ) प्रश्न - घर आपका खुद का है या रेंटेड..? मी - पर्सनल डीटेल्स शेअर नही करूंगा.. आप प्लीज हॉलीडे व्हाऊचर के बारेमे बताईये. प्रश्न - सर आपका पॅकेज कितना है..? मी - दो वक्त का खाना निकलताहै, अमाऊंट नही बताऊंगा. साधारणपणे २ तास सगळे सहन केल्यानंतर मी इंटरेस्ट नाही म्हणून सांगीतले.. कारण सांगीतले की ऑफर पटली नाही.. मला नक्की काय पटले नाही तेही शेवटपर्यंत सांगीतले नाही. ;) किचन अ‍ॅप्लायन्सेस म्हणून त्यांनी झकास प्याक केलेला एक मध्यम बॉक्स दिला.. मी पण निर्लज्जपणे बॉक्स तिथेच उघडून आत काय आहे (किंवा खरेच कांही आहे का..?) ते बघितले, आणि मगच तो घेवून आलो. तिथे जमलेले बहुतेक पब्लीक सोशल प्रेशर मुळे या फसव्या कल्पनांना बळी पडते असा कयास आहे.

मला 'कंट्री क्लब' कडून ६ कप मिळाले होते चहाचे. आणि चहा पण मिळाला (वेगळ्या कपातून). काहीच्या काही प्रश्न विचारत बसतात. मी १०-१५ मिनिट सहन केल जेमतेम. नंतर उठून डायरेक्ट गिफ्टच विचारल. मग पुन्हा ५ मिनिट पकवल. मग बायकोने पुन्हा गिफ्ट ? म्हणून विचारल. देऊन टाकल त्यांनी. तेही सुटले. आम्हीसुद्धा.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाकी गोडसेंना बायकोचा टेंपररी रोल करणार्‍या मैत्रीणी आहेत म्हणजे कौतुकच आहे. :)

In reply to by अप्पा जोगळेकर

विशुमित 13/01/2017 - 15:20
"टेंपररी बायको" काय मस्त स्वप्नरंजित कन्सेप्ट आहे. नशीबवानच म्हणायचे गोडसे साहेब...!! कशाला उगाच संसाराच्या फंदात पडता, असेच ब्राह्मचारी राहा. (आपुलकीचा सल्ला आहे, हलके घ्या)

बबन ताम्बे 12/01/2017 - 17:27
मी ही महिन्द्रा हॉलिडेज च्या सेमिनार ला गेलो होतो. सेम अनुभव आणि प्रॉमिस केलेले गिफ्ट पण दिले नाही.

Ranapratap 12/01/2017 - 19:09
गोवा मध्ये बिचवर यांचे एजंट फिरत असतात, लकी कूपन वाटतात, दोन तीन पैकी एक कूपन मध्ये बक्षीस लागते, ते घ्यायला एका हॉटेल मध्ये बोलवून वरील प्रकार होतो, नाही म्हणून सांगितले कि यांचं attitude change. जाम वैताग येतो.

मी आणि बायकोनी तिथे फुल टिपी केला आणि महिंद्र हॉलीडेजची 2 N / 3D ची काँप्लिमेंटरी व्हाऊचर्स घेऊन आलो . मग पाचगणीला त्यांच्या रिसॉर्टमधे मजा करून श्रमपरिहार केला. बाकी साखरपुडा झालायं ही आयडीया अती आवडली !

अस्वस्थामा 12/01/2017 - 20:45
आंग आसं जरा त्ये मोदी बिदी आनी राजकारन सोडून खुसखुशीत पन येउ द्यावं म्हंतो आदून मदून.. बरं वाटतं तेवडंच. (मोदी, नोटबंदी आणि त्याच त्या चर्चांना विटलेला)

पैसा 13/01/2017 - 14:16
क्लब महिंद्रा. सेम आण्भव. फोनवर त्या ललना विचारत तुम्हाला सुटीत कुठे जायला आवडेल. मी म्हणे आम्ही गोव्यात रहातो आणि आम्हाला रत्नागिरी सोडून कुठेच जायला आवडत नाही. शेवट एका प्रेजेंटेशनला गेलो आणि चा भिस्कुट खाऊन परत आलो. तिथपर्यंत जायला पेट्रोल खर्च झाले म्हणून नवरा नंतर श्या घालत होता.

Ram ram 15/01/2017 - 13:20
नाशिक ला बजाज अलियांजला खूप वैतागुन सोडले होते मी, खूप झोप येतेय असे नाटक शुरू केले जांभया काय देत होतो. शेवटी त्यांनी दिलेली अँक्सीडेंट पालीसी त्यांच्यासमोर फाडून फेकून दिली, घंटी तिथेही होती.

मोदक 12/01/2017 - 16:25
हा घ्या आमचा शेम टू शेम अनुभव. बादवे - मला पण काचेचे बाऊल मिळाले. ********************************************************************** कोणत्यातरी टीनपाट हॉलीडे कंपनीने फोन करून त्रास द्यायला सुरूवात केली. तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये किचन अ‍ॅप्लायन्सेस चे फ्री गीफ्ट लागले आहे, त्याबरोबर २०,०००/- चे हॉलीडे व्हाऊचर पण मिळेल. खूप टाळाटाळ करून एका शनिवारी (आई वडीलांसह) त्यांच्या औंध ऑफिसात गेलो. बाबौ.. मासळी बाजार बरा. ३० / ४० टेबले, प्रत्येक टेबलाशेजारी ५ जण. ४ फ्यामिली आणि एक सेल्सवाली. विनाकारण गळेपडूपणा करत, "कुठे कुठे फिरता तुम्ही?", "इन्कम किती?" "आवडलेले ठिकाण कोणते?" असले प्रश्न विचारून आणि त्यांचे वेगवेगळे अल्बम दाखवून हैराण केले. मी अत्यंत शांतपणे दर १० / १५ मिनीटाला १ छोटा ग्लास कोल्ड्रींक संपवत सगळ्यांची मजा बघत बसलो. ऑफर अशी होती की त्यांची ६० / ७० हजाराची मेंबरशीप १२ हप्त्यात घ्यायची प्रश्नांची उत्तरे एकदम फ्लॅट टोन मध्ये देत होतो. उत्तरे ऐकून प्रश्न विचारणार्‍या कन्येचा चेहरा जास्ती पडत गेला.. Smile प्रश्न - आप कारसे आए हो क्या.. पार्किंग ठीकसे मिला ना..? मी - अ‍ॅप्रीशीएट यूवर कन्सर्न. ( कार का बाईक हा प्रश्नच उद्भवू दिला नाही ;-) ) प्रश्न - घर आपका खुद का है या रेंटेड..? मी - पर्सनल डीटेल्स शेअर नही करूंगा.. आप प्लीज हॉलीडे व्हाऊचर के बारेमे बताईये. प्रश्न - सर आपका पॅकेज कितना है..? मी - दो वक्त का खाना निकलताहै, अमाऊंट नही बताऊंगा. साधारणपणे २ तास सगळे सहन केल्यानंतर मी इंटरेस्ट नाही म्हणून सांगीतले.. कारण सांगीतले की ऑफर पटली नाही.. मला नक्की काय पटले नाही तेही शेवटपर्यंत सांगीतले नाही. ;) किचन अ‍ॅप्लायन्सेस म्हणून त्यांनी झकास प्याक केलेला एक मध्यम बॉक्स दिला.. मी पण निर्लज्जपणे बॉक्स तिथेच उघडून आत काय आहे (किंवा खरेच कांही आहे का..?) ते बघितले, आणि मगच तो घेवून आलो. तिथे जमलेले बहुतेक पब्लीक सोशल प्रेशर मुळे या फसव्या कल्पनांना बळी पडते असा कयास आहे.

मला 'कंट्री क्लब' कडून ६ कप मिळाले होते चहाचे. आणि चहा पण मिळाला (वेगळ्या कपातून). काहीच्या काही प्रश्न विचारत बसतात. मी १०-१५ मिनिट सहन केल जेमतेम. नंतर उठून डायरेक्ट गिफ्टच विचारल. मग पुन्हा ५ मिनिट पकवल. मग बायकोने पुन्हा गिफ्ट ? म्हणून विचारल. देऊन टाकल त्यांनी. तेही सुटले. आम्हीसुद्धा.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाकी गोडसेंना बायकोचा टेंपररी रोल करणार्‍या मैत्रीणी आहेत म्हणजे कौतुकच आहे. :)

In reply to by अप्पा जोगळेकर

विशुमित 13/01/2017 - 15:20
"टेंपररी बायको" काय मस्त स्वप्नरंजित कन्सेप्ट आहे. नशीबवानच म्हणायचे गोडसे साहेब...!! कशाला उगाच संसाराच्या फंदात पडता, असेच ब्राह्मचारी राहा. (आपुलकीचा सल्ला आहे, हलके घ्या)

बबन ताम्बे 12/01/2017 - 17:27
मी ही महिन्द्रा हॉलिडेज च्या सेमिनार ला गेलो होतो. सेम अनुभव आणि प्रॉमिस केलेले गिफ्ट पण दिले नाही.

Ranapratap 12/01/2017 - 19:09
गोवा मध्ये बिचवर यांचे एजंट फिरत असतात, लकी कूपन वाटतात, दोन तीन पैकी एक कूपन मध्ये बक्षीस लागते, ते घ्यायला एका हॉटेल मध्ये बोलवून वरील प्रकार होतो, नाही म्हणून सांगितले कि यांचं attitude change. जाम वैताग येतो.

मी आणि बायकोनी तिथे फुल टिपी केला आणि महिंद्र हॉलीडेजची 2 N / 3D ची काँप्लिमेंटरी व्हाऊचर्स घेऊन आलो . मग पाचगणीला त्यांच्या रिसॉर्टमधे मजा करून श्रमपरिहार केला. बाकी साखरपुडा झालायं ही आयडीया अती आवडली !

अस्वस्थामा 12/01/2017 - 20:45
आंग आसं जरा त्ये मोदी बिदी आनी राजकारन सोडून खुसखुशीत पन येउ द्यावं म्हंतो आदून मदून.. बरं वाटतं तेवडंच. (मोदी, नोटबंदी आणि त्याच त्या चर्चांना विटलेला)

पैसा 13/01/2017 - 14:16
क्लब महिंद्रा. सेम आण्भव. फोनवर त्या ललना विचारत तुम्हाला सुटीत कुठे जायला आवडेल. मी म्हणे आम्ही गोव्यात रहातो आणि आम्हाला रत्नागिरी सोडून कुठेच जायला आवडत नाही. शेवट एका प्रेजेंटेशनला गेलो आणि चा भिस्कुट खाऊन परत आलो. तिथपर्यंत जायला पेट्रोल खर्च झाले म्हणून नवरा नंतर श्या घालत होता.

Ram ram 15/01/2017 - 13:20
नाशिक ला बजाज अलियांजला खूप वैतागुन सोडले होते मी, खूप झोप येतेय असे नाटक शुरू केले जांभया काय देत होतो. शेवटी त्यांनी दिलेली अँक्सीडेंट पालीसी त्यांच्यासमोर फाडून फेकून दिली, घंटी तिथेही होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुपारचे जेवण करून पुस्तक वाचायला घेतले. वाचता वाचता डोळा लागला ,इतक्यात लँडलाईनचा फोन खणाणला. घरातील सगळे गाढ झोपले होते, मी फोन उचलला.मीXXX कंपनीकडून मनाली बोलतेय, आमच्या कंपनीने एक सर्वे केला त्यात तुमच्या फोनचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागलाय. मी श्री. XXXX गोडसेंशी बोलू शकते का? समोरून बोलणार्‍या मुलीचा आवाज इतका मंजूळ होता , की क्षणभर वाटलं खोटं बोलून संभाषण तसंच चालू ठेवावं , परंतु मी तसं करू शकलो नाही. आजोबा झोपले आहेत, थोड्या वेळाने फोन कराल का ? असं मी म्हटल्यावर घाईघाईने तिने, तसं काही नाही तुमाच्याशी बोलू शकते, असं म्हणून तिने विचारले तुम्ही सध्या काय करता?

भारतातल्या दोन क्रांतीकारक आर्थिक कारवाया : एक विश्लेषण

डॉ सुहास म्हात्रे ·

मा. मोदी या देशाचे तारणहार आहेत, आपण सर्वांनी त्यांच्या सर्व निर्णयांना कोणताही विरोध न करता सर्वांनी पाठींबा दिलाच पाहिजे, म्हणजे आपला देश विकासाच्या सर्वच पायर्‍या एकेक करुन चढेल. बरोबर ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोळे उघडे ठेवून, आपापल्या सदसदविवेक बुद्धीवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवून, देशाचे (म्हणजे पर्यायाने आपलेच) भले समोर ठेवून विचार करावा, इतकेच म्हणणे आहे. तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास समर्थ आहातच, तो तुम्हीच घ्यायचा आहे, दुसरा कोणी घेऊ शकणार नाही. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही. मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण आपल्या पसंतीचे अथवा सोईचे नसल्यास त्याचा विनामुद्दा व विनातर्क उपरोधिक विरोध करणारे काही लोक असतात, मिपावरही आहेत. तुम्ही त्यांच्या पंगतीत बसाल असे वाटले नव्हते, त्यामुळे जरासे आश्चर्यच वाटले ! असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण ------------ धिस इज ऑसम , म्हंजी समथिंग 'मी माझ्याच फेवरेट हाय' सांगायचा प्रकार वाटतो नी हा!.

In reply to by फेदरवेट साहेब

याचा अर्थ... "माझे मुद्दे मला माहीत असलेल्या सत्यावर आणि शक्य असलेल्या तर्कांवर आधारीत लिहिले आहेत, तुम्हाला शक्य असल्यास ते तुम्ही समोर आणलेल्या नवीन सत्यांनी आणि केलेल्या तर्कांनी खोडा." ... असा होतो. यालाच दुसर्‍या शब्दांत, सत्य शोधण्याची सभ्य आणि शास्त्रीय पद्धत समजले जाते. व्हॉट इज डीस फेदरवेट साहेब, हे अज्याबात हेवी वेट नसलेली ऑर्डिनरिलि अ‍ॅक्सेप्टेड थिंग तुमच्यासारख्या क्नॉलेजिएब्ल वजन्दार मान्साला अंडस्ट्यांड झाले नाय ह्ये लैच सर्प्रायजिंग हाय ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गॅरी ट्रुमन 01/01/2017 - 12:19
नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही.
छ्या. एकदा तरी तुम्ही मोदींच्या बाजूने लिहिलेत ना तर तुमच्या नावावर मोदीभक्त हे बिरूद चिकटले. मग तुम्ही काहीही करा ते जाणे नाही. रच्याकने, एक गोष्ट लिहितो. इथली आणि तिथली काही आजीमाजी मंडळी लई डेंजर आहेत. अशी मंडळी फेसबुकवरील एका बंदिस्त ग्रुपवर मिसळपाव आणि इतर ठिकाणच्या 'मोदीभक्तांवर' भरपूर गॉसिप करतात. काही लोकांचा इथे दिसणारा सोज्वळ चेहरा किती खोटा आणि ढोंगी आहे हे समजले की खरोखरच धक्का बसेल. असो. (बोकोबांच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे एक हत्ती असलेला) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे 01/01/2017 - 13:25
फेसबुकवरील एका बंदिस्त ग्रुपवर >> कोणता हो हा गृप? आम्हालाही कळवा, काय एकएकटे मनोरंजन बघता, आम्हालाही आनंद घेऊ देत जरा.. =))

In reply to by गॅरी ट्रुमन

नितिन थत्ते 02/01/2017 - 14:21
मोदीभक्त त्यांना एकीकडे फेसबुकवर ब्लॉक करतात. आणि दुसरीकडे सिक्रेट ग्रुपवर काय चालते याची माहितीसुद्धा ठेवतात. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साहना 31/12/2016 - 02:28
परम पूजनीय राजयोगी श्री नरेंद्र दामोदरदास मोदी ह्यांच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय देशाला शिस्त येणार आणि विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर देशाला वेगाने मार्गक्रमण करता येणार नाही. कष्ट करून कर रुपी पैसे सरकारी तिजोरीत भरणे स्वतंत्र भारतातील प्रत्येक स्वतंत्र नागरिकाचे कर्तव्य असून हे कर्तव्य करण्यात कसूर करणाऱ्या नागरिकाला देशद्रोही समजून कैदेत टाकले गेले पाहिजे. परम पूजनीय राजयोगी श्री नरेंद्र दामोदरदास मोदी ह्यांना विरोध करणारे लोक देशद्रोही असून देश सुपरपावर बनण्यास अडथळा आणत आहेत. असे हे करंटे लोक मॅकोलेपुत्र असून राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मुलायम, इस्लामिक अतिरेकी, ख्रिस्ती मिशनरी, ममता बॅनर्जी, KGB, ISI, CIA, Communist इत्यादीचे हस्तक/समर्थक आहेत.

आनंदयात्री 31/12/2016 - 00:50
>>६७ टन सोने तारण ठेवल्याशिवाय देण्याला नकार दिला. आरबीआयने विमानाने ४७ टन सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि २० टन सोने युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचवल्यावरच $६०० मिलियनचा पहिला हप्ता मिळाला. हे सोने नंतर भारतात परत आणले गेले का?

In reply to by आनंदयात्री

साहना 31/12/2016 - 02:45
हो. मागील काही वर्षां पासून शेकडो टन सोने भारताने (RBI) IMF इत्यादी कडून विकत घेतले आहे. सध्या RBI जगांतील सर्व सेंट्रल बॅंक्स मध्ये सोने गंगाजळीच्या बाबतीत ११ नंबर वर आहे. सध्या RBI कडे कागदावर ५५० टन सोने आहे. बँक ऑफ इंग्लंड कडील कर्ज फेडले गेले तरी ते ४७ टॅन सोने परत विमानाने भारतांत आणले गेले नाही. ते सोने भारताच्या नावावर अजून इंग्लंड मध्येच आहे. सरकार आणि सोने ह्यांचा संबंध थोडा विचित्र असतो आणि सरकारी आकड्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. बहुतेक वेळा सरकार आपले सोने गुपचूप मार्केट मध्ये विकून मोकळे होते. म्हणजे कागदोपत्री सोन्याची गंगाजळी कमी न दाखवता सोने डोमेस्टिक मार्केट मध्ये विकले तर सोन्याचे आयात दार कमी होतात. थोडक्यांत have your cake and eat it too असा हा प्रकार आहे. अमेरिकेत फोर्ट नॉक्स मध्ये म्हणे हजारो टन सोने ठेवले आहे पण मी तिथे गेले असता काडीचीही सुरक्षा व्यवस्था दिसली नाही. चौकशी करता समजले कि फोर्ट नॉक्स आणि तेथील सोने फक्त कागदोपत्री आहे. अमेरिकन सरकारने हे सोने कदाचित आधीच विकून संपवले आहे.

म्हात्रेसर, या लेखावर उपरोधिक प्रतिक्रियाच जास्त दिसण्याची शक्यता दिसतेय. मुद्दे व्यवस्थित समजले तरी उपरोधीकतेला शस्त्र म्हणून वापरणे बऱ्याच लोकांची आवड असते. तुमच्या दुसऱ्या धाग्यावरील तथ्यांवर आधारित आऊटकमच्या पोस्ट अशाच "फाट्यावर" मारण्यात आलया! असो, जनता सुजाण होतेय हळूहळू! सगळी ज्या दिवशी होईल तो सुदिन, म्हणजे कोणतेच पक्ष जनतेच्या डोक्यावर मिरे वाटू शकणार नाहीत!

In reply to by फेदरवेट साहेब

असं का? अच्छा याला विकटिम गेम म्हणतात का? वरचे प्रतिसाद तर वाचा! मला वाटले मी त्या प्रतिसादांबद्दल बोलतोय. सरांनी काही मुद्दे मांडले आहेत, पटले नाहीत तर सरळ हे पटले नाहीत म्हणून खोडून काढावेत, ते जास्त योग्य नाही का फेदरवेट साहेब? त्यांचं लिखाण कसं विनोदी आहे, ते त्यांचेच फेव्हरेट वगैरे कसे आहेत हे सिद्ध करून काय उपयोग? म्हणजे मिपाच्या भाषेतला "जिलबी" लेख तर नक्कीच नाहीये हा! बाकी, ठुमाला मी शांगने मंजी काजव्याने सुरव्यापुडी छमकणे! तस्मात माझ्या या व वरच्या दोन्ही प्रतिसादांना फाट्यावर मारलंत तर माझी काही हरकत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सन, किटी व्हेळा लेखक कवा त्यांचे लॅकीज , मुड्डे अमान्य करून गप बसले हुते टे बी एकदा एनलाईज करा ही रिक्वेस्ट हाय माजी. ट्यांनी केलेले पर्सनल अटॅक टूमी इग्नोर करू शकत नाय, केल्यास अनफॉरच्युनेट असल, सी एज अ प्रोव्हरब गोज, एज यु सो, सो शाल यु रीप. नाय का?

In reply to by फेदरवेट साहेब

हे पहा, पुराणिकबुवांनी पुराण सांगत जावे, ऐकायला कोणी आहे की नाही हे पाहू नये! मुद्दे मांडणाऱ्यांना प्रतिवाद पटले तरच ते बरोबर असं तर काही नाहीये ना? आमच्यासारख्या सामान्य वाचकांसाठी खोडले मुद्दे तर चांगलेच आहे की! बाकी पर्सनल अटॅकचं म्हणाल तर त्यावर मी पामर काय बोलणार? कोणीच करू नये एवढीच इच्छा!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सहमत ! म्हणुनच मी वरच्या एका प्रतिसादात खालीलप्रमाणे लिहिले आहे की... ...नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही.

मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण आपल्या पसंतीचे अथवा सोईचे नसल्यास त्याचा विनामुद्दा व विनातर्क उपरोधिक विरोध करणारे काही लोक असतात, मिपावरही आहेत...
मला जे पटले त्याची मी इथे कारणपरंपरेसह लेखी नोंद केली आहे. ते बरोबर ठरते की चूक हे येता काळ ठरवेलच. ते बरोबर ठरेल असा माझा विश्वास आहे आणि तसे होण्याने मला आनंदच होईल, ते चूक ठरले तर माझ्या तर्कात चूक झाली हे मान्य करायला मला अजिबात कुचमुचल्यासारखे होणार नाही. कारण, या दोन्ही बाबींना माझ्या ज्ञानसंपादनातला एक धडा समजून मी पुढे जात राहीन. ज्यांना माझी मते पटत नाहीत त्यांना आपली तथ्ये व तर्क समोर ठेवून माझे तर्क व मते खोडायची आणि स्वतःचे तर्क व मते नोंदवायची पुरेपूर मुक्त संधी आहे. तसे करणे सभ्यता आणि समतोल विचारांना धरून केलेला प्रतिवाद होईल व तो नेहमीच स्वागतार्ह असेल. कोणत्याही कारणाने (स्वतःजवळ सबळ मुद्दे/तर्क नसल्याने, केवळ खोडसाळ स्वभाव किंवा इतर कोणत्या ज्ञात/अज्ञात कारणाने) असे न करता, केवळ मुद्दा भरकटवणे किंवा उपरोधिक प्रतिसाद टाकण्याने माझ्या लेखातल्या मजकूराचा अर्थ बदलणार नाही, तो तसाच राहणार आहे. किंबहुना माझे लेखन आणि त्यावरचे प्रतिसाद, इथेच या खुल्या संस्थळावर सर्वांना वाचायला उपलब्ध राहणार आहे. माझी पत माझे लिखाण ठरवेल, इतरांची पत त्यांचे लिखाण ठरवेल. पूर्णविराम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 31/12/2016 - 15:42
मोदींच्या या कृत्याचे मोल काळच ठरवेल. आता कुठे जरा जरा लोक नरसिंह रावांची महति मान्य करायला लागलेत.( कदाचित त्यावेळीही त्यांची ती कृति अपरिहार्य अशीच असेल आता जशी मोदींची आहे तशी. ) आंबेडकर कुठे १९४५ च्या दरम्यान इतके महान होते.? आता ते एक उत्तम अर्थ शास्त्री होते असे लोक म्हणायला लागलेयत. तेंव्हा सबूरी हाच यावरील उपाय आहे.माझ्या मते इन्दिराजीनी राष्ट्रीकृत करून बॅन्का खेड्यात नेल्या, रावानी उदार धोरण स्वीकरले, राजीवनी संगणक स्वीकारला व मोदीनी कार्डाला जवळ केले या सार्‍याच बाबी काळाच्या ओघातही लोकाना लक्षात ठेवाव्या लागतीलच. एखादे मूल जन्मतः च रडले नाही म्हणजे आयुष्यातून बाद झाले असा काही नियम सरसकट होत नाही.

बोका-ए-आझम 31/12/2016 - 11:00
An elephant took a bath in a river and was walking on the road. When it neared a bridge, it saw a pig fully soaked in mud coming from the opposite direction. The elephant quietly moved to one side, allowed the dirty pig to pass and then continued its onward journey. The unclean pig later spoke to its friends in arrogance, “See how big I am; even the elephant was afraid of me and moved to one side to let me pass”. On hearing this, some elephants questioned their friend, the reason for its action. Was it out of fear? The elephant smiled and replied, “I could have easily crushed the pig under my foot,but I was clean and the pig was very unclean. By crushing it, my foot will become dirty and I wanted to avoid it. Hence, I moved aside.” This story reveals : Realized souls will avoid contact with negativity not out of fear, but out of desire to keep away from impurity though they are strong enough to destroy the impurity. You need not react to every opinion, every comment, or every situation. Kick the drama and keep going ahead. Good Morning हे एक चांगलं forward सापडलं. आपण हत्तींच्या बाजूने आहोत. बाकीच्यांनी ठरवावं काय ते.

In reply to by बोका-ए-आझम

येह, कोनीबी क्रिटिसाईज केला की तेनला डुक्कर म्हणणे इज वेरी इजी, आफ्टर ऑल इट्स मॅटर ऑफ अपब्रिंगिंग. गॉड ब्लेस यु.

वरुण मोहिते 31/12/2016 - 11:08
कि प्रगल्भता सुजाणपणा सोशिकपणा आपोआप येतो. जागतिक इतिहासात अशी कित्येक उदाहरण आहेत . आमचे भारतीय तर पहिल्यापासून सुजाण सोशिक आहेत . त्यामुळेच अनेक लोक इथे राज्य करून गेले .

In reply to by वरुण मोहिते

चौकटराजा 31/12/2016 - 12:21
भारतीय लोक सोशिक नक्कीच आहेत. त्यानी गेले ७० वर्ष एकच धाडस दाखविले ते म्हणजे निराश होऊन भाजपाला सत्तेत आणले. भारतीय माणूस त्यागी मात्र नाही. त्याला साधे झेब्रा बेल्टवर गाडी उभी करण्याचेही मानसिक औदार्य नाही.

In reply to by चौकटराजा

वरुण मोहिते 31/12/2016 - 12:57
त्यामुळे ७० वर्षात धाडस वैगरे दाखवलं असं नाही आहे . अनेक उन्हाळे पावसाळे पहिले आहेत भारतीय राजकारणाने . ह्यावेळी मी सगळं बदलून देईन हा मुद्दा होता .मुद्दे नवीन नवीन येतच असतात . बाकी त्यागी आणि झेब्रा क्रॉसिंग हे समीकरण गैरलागू आहे त्यामुळे पास

In reply to by वरुण मोहिते

चौकटराजा 31/12/2016 - 15:44
माणस गाडी पुढे का दामटत असतो त्याला काहीतरी ( वेळ) वाचवायचा असतो म्हणूनच ! म्हणजे वेळेचा त्याग करायचीही त्याची इच्छा नसते.

नरसिंह राव (नॉट मनमोहन आय डोन्ट लाइक हिम मच बट टू हिम हिज ओन), जेच्यापाशी गमवायला काय नव्हता त्येनी liberalization आणला ह्यात इशेष काय नाय, ह्यो टर्कच अजब हाय, इफ यु हॅव टू दिसक्रेडित अ पर्सन त्याला इलाज नाय. इन्कमबांट सरकारचा उदो उदो करायला पास्ट सरकारच्या रॉंग दुइंगला फोकस करने तरीही एक पोलिटिकल व्ह्यू म्हणून acceptable होऊन जायेल, पर चांगल्या रिफॉर्म ला डीसक्रेडीट करने इज अ न्यू लो!.

In reply to by फेदरवेट साहेब

गुड ! ह्येच्यामुळे एक म्हत्वाचे शेंटेन्स हायलम लिवायंच लेखात त्ये रिमेंबर झालं, बर्का फेदरवेटजी, ठ्यांकू वेरी मच... "राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या भविष्याची फिकीर नसलेल्या पंतप्रधानांऐवजी वय वा आरोग्य स्वतःच्या बाजूला असलेले आणि भविष्यात सत्तेची थोडीशी तरी आशा ठेवणारे पंतप्रधान असते; तर क्रांतीकारक कारवाई न करता वेळ तरून नेणार्‍या निर्धोक कारवाया करत राहण्याकडे त्यांचा कल असता. एखाद्या वेळी जमून आलेल्या अनेक वस्तूंस्थितींच्या सामुहीक परिणामाने कलाटणी घेत अनेक आश्चर्यकारक क्रांतीकारी व अनपेक्षित बदल घडून येतात, हे इतिहासात अनेकदा दिसून येते." या नजरचूकीने राहिलेल्या महत्वाच्या मजकूराची लेखात भर टाकण्याची संपादकांना विनंती करत आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या भविष्याची फिकीर नसलेल्या पंतप्रधानांऐवजी वय वा आरोग्य स्वतःच्या बाजूला असलेले आणि भविष्यात सत्तेची थोडीशी तरी आशा ठेवणारे पंतप्रधान असते; तर क्रांतीकारक कारवाई न करता वेळ तरून नेणार्‍या निर्धोक कारवाया करत राहण्याकडे त्यांचा कल असता. एखाद्या वेळी जमून आलेल्या अनेक वस्तूंस्थितींच्या सामुहीक परिणामाने कलाटणी घेत अनेक आश्चर्यकारक क्रांतीकारी व अनपेक्षित बदल घडून येतात, हे इतिहासात अनेकदा दिसून येते." डिस्कस द सर्तनटी ऑफ अबव सेंटेन्सस.

In reply to by फेदरवेट साहेब

देअर इज नो सर्टन्टी इन धीस वर्ल्ड, ओन्ली प्रोबेबिलिटी ! आणि प्रोबॅबिलिटी वरच्या पहिल्या वाक्यात तिच्या कारणासह आहेच ! फेदरवेट साहेब, टुम्च्या विरोधाच्या फ्लोमदी वाहत जात टुमी व्हेअर व्हेअर चल्लाय टिक्डे लुकावे असे सजेस्ट्तो. टुमी इनोदी भाषेत लिव्हत असला तरी टुमच्या टर्कबुद्धिबद्दल आम्च्या मनात असलेला मान टुमी का कमी करू र्‍हाय्ले ब्रे? अर्थात टसे क्रराय्ला आमी कोण आडव्नार टुमाला म्हणा ? =)) असो, या धाग्यावर फार विनोद करण्याचा माझा मानस नाही. त्यामुळे, यापुढे महत्वाचा मुद्दा नसल्यास प्रतिसाद न देण्याचा हक्क मी राखून ठेवला आहे. याचा अर्थ, माझ्याकडे मुद्दे/तर्क नाहीत असे नसून, तो मुद्दा प्रतिसादयोग्य नाही* असे मी समजले आहे असे तुम्ही समजावे. काय ?! :) ====== * : याला मिपाभाषेत फाट्यावर मारणे असे म्हणतात :) ;) मिपाभाषेतच हघ्या.

संदीप डांगे 31/12/2016 - 12:35
जनतेचा पाठिंबा, सुजाणतेचे प्रदर्शन वगैरे ज्या गोष्टी चघळल्या जात आहेत त्याचा एक मोठा पैलू सरळ इग्नोर मारला जात आहे. आपल्या हालअपेष्टांना कारणीभूत असलेला 'कोणीतरी' आहे, त्याच्याविरुद्ध आपल्याला युद्ध पुकारणे आवश्यक आहे हे जनतेच्या गळी उतरवले की जनता सारासार विचार करण्याच्या भानगडीत न पडता अशा नेत्याच्या मागे उभी राहते. असे उभे राहणे भारताने अनेकवेळा बघितले आहे. त्यात काहीच नवीन नाही. बाळ ठाकरे, जेपी, राज ठाकरेपासून अण्णा हजारे पर्यंत, हार्दिक पटेल पासून मूकमोर्चा पर्यंत.. कधी लुंगीवाले, कधी भैय्ये, कधी राजकारणी, कधी ब्राह्मण, कधी भ्रष्ट सत्ताधारी, प्रत्येकदा कोणीतरी शत्रू कल्पून लोकांना एकत्र केले गेले, समर्थन मिळवले गेलेच. मुळात जनता समर्थनात उभी आहे हे अर्धसत्य फार खुबीने पसरवले जात आहे. इथे आपल्यात लपून असलेले 'अज्ञात काळेपैसेवाले' हेच आपले शत्रू आहेत, त्यांचा नायनाट करायला होईल तो त्रास सहन करायचा आहे ही सिंगल लाईन आयडिया मोदी आणि कंपू जनतेच्या गळी उतरवायला यशस्वी झालेत. किंबहुना कोणाला विचार करायला वेळ, दिशा, माहिती उपलब्धच झालेली नाही. ८ नोव्हेंबरपासून आजपर्यंत फक्त गोंधळाचीच स्थिती आहे. खुद्द जेटली संसदेत म्हणतात, आम्हाला काळापैसा किती असावा ह्याचा ना ८ नोव्हेंबरपूर्वी अंदाज होता न आता आहे. सरकारचे नियम बदलणे एकवेळ सोडा पण नॅरेटीव बदलत जात आहेत. कोणत्या उद्दिष्टांसाठी ही नोटबंदी केली त्याबद्दल आजही कोणतेही स्पष्ट अधिकृत खुलासे सरकारकडून, आरबीआयकडून आलेले नाहीत. जे जे कथित उद्दिष्टे प्रसारित केलीत ती फोल ठरत आहेत. किंवा त्यावर नोटबंदीने काही परिणाम होईल अशी परिस्थिती भविष्यातही दिसत नाही. जे काही छापे बिपे धाडी चालू आहेत ते नोटाबंदीशिवाय शक्य होत्याच. तरीही जनता सरकारसोबत, मोदींसोबत का 'दिसते' आहे? जनता सहन करते आहे ते फक्त एवढ्यासाठीच कि तिला वाटते, कुठेतरी कोण्या काळ्यापैशावाल्याची वाट लागली आहे. इथे खुद्द पंतप्रधानासारखा देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर बसलेला माणूस म्हणतो की विरोधक हे पाकिस्तान्यांसारखे आहेत, काळ्यापैशावाल्यांची मदत करत आहेत. जनता विचार करते, आपण शूरवीर सैनिकांप्रमाणे कुणाशीतरी लढतो आहोत, काहीतरी बदल घडवत आहोत. गोंधळ उडवून देण्यात सरकार यशस्वी झाले आहे. ह्यात बावरलेल्या सामान्य जनतेला जबरदस्ती सरकारची समर्थक आहे असे बळेच म्हणवून घेतलं जात आहे. सगळ्यांना सगळा काळ मूर्ख बनवता येत नाही. हे भाजप्यांनाही उत्तम कळलेले आहे, म्हणून पहिल्यापासून हेतूंच्या प्रामाणिकपणाचा जप सुरु आहे. म्हणजे उद्या हे सगळं फेल गेलं तरी "हेतू तर प्रामाणिक होता ना?" असे म्हणायला मोकळे. समर्थकांनी काही समजून घ्यावे, मान्य करावे ह्याची आम्हाला तरी काही गरज वाटत नाही. ज्याचीत्याची मर्जी. आम्हाला तर सर्कस बघून फार मजा येते आहे. ही सर्कस अशीच चालू राहो. फुकट मनोरंजन बरे आहे.

In reply to by संदीप डांगे

तुमच्या वरच्या संपूर्ण प्रतिसादाचा अर्थ "जनता उल्लू है, बस उस्को उल्लू बनानेवाला चाहिये" असा काढला तर तुमची काही हरकत असेल का? बाकी, गोंधळ आहे तो या योजनेच्या (आणि पर्यायाने मोदींच्या) विरोधकांच्या मनात! नेमका कशाला विरोध करायचा? मग काय, शेवटी जनतेला मूर्ख ठरवायचं आणि योजनेच्या समर्थकांना भाजपचे समर्थक (भाजपे) ठरवायचं! सोप्पं आहे! मुळात या योजनेचे अपयश कितीही आदळआपट केली तरी लगेच सिद्ध करणं शक्य नाहीये हे उघड असताना कशी फेल गेली हे सिद्ध करण्याचा अट्टाहास करायचाच कशाला? मग तो करण्यासाठी शेवटी माझ्यासारखे योजनेचे समर्थक मूर्ख ठरवायचे! डांगेजी, खेदाने नमुद करतो, अजिबात पटले नाही हो! काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच्या आंदोलनांची आताच्या जनतेच्या प्रतिक्रोयेशी तुलना म्हणजे थोडक्यात सगळी जनता हि "कार्यकर्ता" ह्या प्रकारात मोडण्यासारखे आहे. थोडासा धीर आवश्यक आहे असे आपल्याला अजिबात वाटत नाही का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 31/12/2016 - 13:54
कोणाला खेद वाटतो की आनंद याची काळजी करायला मी लिहित नाही. कोणाला न्यायाधिश बनायची हौस असेल तर ज्याचीत्याची मर्जी.. सानु की? :-)

In reply to by संदीप डांगे

ते खेद, आनंद, न्यायाधीश वगैरे राहुद्या हो बाजूला (ते वाचक ठरवतीलंच)! धिर धरायला हवा कि नको यावर तुमचं मत सांगा. नाहीतरी एवीतेवी जनता मूर्खात निघालीच आहे तर कमीत कमी वायफळ का होईना पण चर्चा करू, कसे?

In reply to by संदीप डांगे

अपयश सिद्ध करायला धिर धरायला पाहिजे की नाही हे सांगायचा धिर दाखवलात कि होईलच कि चर्चा!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 31/12/2016 - 15:36
इन अदर सेन्स, विरोधकांनी गप्प बसा! नथिन्ग न्यू! ;-) यश सिद्ध करायची घाई झालेल्यांना काय सल्ला आहे तुमचा?

In reply to by संदीप डांगे

तो आदर सेन्स कसा काय लावला बुआ? काहीच्या काही (बहुतेक विक्टिम कार्ड)! एक साधा प्रश्न विचारला मी कि डेटाच्या आधारावर अपयश सिद्ध करायला धिर धरायला हवा कि नाही किंवा यश सिद्ध करणाऱ्यांचे आकडे खोडून काढावेत.

In reply to by संदीप डांगे

"तुम्ही सुरुवातीला या योजनेचं समर्थन केल्याचं अंधुक अंधुक आठवतंय, ते कोणते हेतू गृहीत धरून होतं?" हे पण कळालं तर मग नेमक्या मुद्द्यांवर चर्चा करून डोंगरभर प्रतिसादांपैकी नेमके कुठले प्रतिसाद फुसके झाले हे ठरवता येईल, कसे?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 31/12/2016 - 14:48
=)) =)) ७० वर्षाची घाण साचते आहे आणि तरीही त्याच त्या लोकांना निवडून देणारी जनता हुश्शार की मूर्ख? करा हिशोब!

In reply to by गब्रिएल

संदीप डांगे 01/01/2017 - 17:04
बरोबर! जनता आपल्याबाजूने असली तेव्हा "जागी झाली' असं म्हणायची ष्टाईलही नवीन नाही! अवांतर: डू आयडीने उत्तर द्यायची गरज का पडत असावी निष्पक्ष माणसांना कुणास ठाऊक!

In reply to by संदीप डांगे

मराठी_माणूस 02/01/2017 - 16:47
उद्या हे सगळं फेल गेलं तरी "हेतू तर प्रामाणिक होता ना?" असे म्हणायला मोकळे.
मग, हेतु नक्की काय आहे ?

श्रीगुरुजी 01/01/2017 - 21:24
१९९१ मध्ये सोने गहाण ठेवावे लागले इतपत देशाची अर्थव्यवस्था बिघडलेली होती. त्याचे खापर वि. प्र. सिंगांची ११ महिन्यांची राजवट व नंतर आलेल्या चंद्रशेखरांच्या ४ महिन्यांच्या राजवटीवर फोडले जाते. परंतु कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था केवळ काही महिन्यात सुधारत किंवा बिघडत नसते. त्यासाठी मागील अनेक वर्षांचे निर्णय कारणीभूत असतात. भारताची अर्थव्यवस्था बिघडायला मुख्यतः मागील ४२ वर्षांतील काँगेसची राजवटच कारणीभूत होती. सोने गहाण ठेवले यासाठी यशवंत सिन्हांना दोष दिला जातो. परंतु मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यावर सुद्धा नंतर २ वेळा सोने गहाण ठेवले गेले होते. सेवा कर व उद्गम कर कपात या दोन जाचक तरतुदी मनमोहन सिंगांनी सुरू केल्या. सुरवातीला सेवा कराचा दर ६% होता व फारच थोड्या सेवांना तो लागू होता. नंतर वाढतवाढत तो २०१४ पर्यंत १२% पर्यंत गेला व त्यात समावेश नसलेल्या फारच थोड्या सेवा आता शिल्लक आहेत. आता हा दर जवळपास १५% झाला आहे. उद्गम कर कपात हा असाच भयंकर प्रकार आहे. काही वर्षांपूर्वी काही बँकांनी माझ्या मुदतठेवीवर उद्गम कर कपात करूनसुद्धा ती माहिती आयकर विभागाकडे न पाठविल्याने २-३ वेळा मला दुप्पट कर भरावा लागला आहे. आता परिस्थिती बरीचशी सुधारली असली तरी उद्गम कर कपात व अग्रीम कर या तरतुदी करदात्यांसाठी अत्यंत जाचक आहेत. १९९१ मधील आर्थिक सुधारणांचे बरेचसे श्रेय मी नरसिंह रावांना देईन. या सुधारणांमागील मुख्य कल्पना त्यांच्या होत्या. मनमोहन सिंग हे फक्त अंमलबजावणीकार होते. परंतु श्रेय त्यांनाच दिले जाते. नंतर २००४-२०१४ या काळात देखील मनमोहन सिंग हे अंमलबजावणीकार या स्वरूपातच राहिले. एकंदरीत काँग्रेस राजवटीत लाल बहादुर शास्त्री व नरसिंह राव या दोन पंतप्रधानांची कामगिरी नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या तुलनेत खूपच चांगली होती. मनमोहन सिंग हे तर केवळ नामधारी पंतप्रधान होते.

1991 आणि 2016 च्या दोन निर्णय/कारवाई,यांमधील तुलना अस्थानी आहे,विशेषतः अशी तुलना करण्याचे प्रयोजन समजले नाही.तुलना अशासाठी करतात कि एखाद्या व्यक्तीला सरस ठरवता येईल?राईट??
तत्कालिक स्वार्थी हितसंबंधांच्या मागे लागून, या अत्यंत दुर्मिळ घटनांच्या संगमाचा नकार, अव्हेर किंवा विरोध करून, मोदींचे विरोधक आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत.
असं आहे होय!
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही
हे तुम्ही दोन वेळा का टाईपले? खाली परत ठळक फाँटात?
याची समज प्रत्येक भारतीय नागरिकात जेवढी लवकर येईल तेवढे देशाच्या दृष्टीने आणि पर्यायाने प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने चांगले होईल
ओके
मी कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाचा फार मोठा चाहता नाही.
हे का बरे सांगावे लागते सतत? (हो जय जय शिवशंकर काटा लागे ........)

गामा पैलवान 02/01/2017 - 19:42
संदीप डांगे,
आपल्या हालअपेष्टांना कारणीभूत असलेला 'कोणीतरी' आहे, त्याच्याविरुद्ध आपल्याला युद्ध पुकारणे आवश्यक आहे हे जनतेच्या गळी उतरवले की जनता सारासार विचार करण्याच्या भानगडीत न पडता अशा नेत्याच्या मागे उभी राहते.
भारतीय जनता खरंच इतकी मूर्ख वाटते का हो तुम्हाला? तशी वाटंत असल्यास तिला शहाणं करायचं मनावर घ्याच म्हणतो मी. तर मग कुठे सुरुवात करणार आहात? आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान 03/01/2017 - 02:55
संदीप डांगे, अहो, जनता खरंच हुशार आहे. दुसरा एखादा देश असता तर एव्हाना फुटूनतुटून गेला असता. भारत आहे म्हणून सत्तर वर्षांची घाण पचवून एकसंध राहिलाय. यावरून भारतीय जनता हुशार आहे असंच दिसंत नाही काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 03/01/2017 - 09:45
एकसंध असणे आणि हुशार असणे ह्याचा काही संबंध असतो काय? उगाच उत्तर नाही म्हणून काहीही लिहू नका. सत्तर वर्ष घाण साचत राहिली म्हणणारांना आता अडचणीचं ठरतंय आपलंच नॅरेटीव. मोदींच्या आरत्या ओवाळायच्या तर ओवाळा स्पष्टपणे, उगाच देशाची जनता जागी झाली वगैरे पोकळ गफ्फा मारु नये. आपण प्रगती नाही करु शकलो ह्याला 'कोणी दुसरे' कारणीभूत आहेत असे मानणे हाच तो मूर्खपणा. काळे विरुद्ध पांढरे असे काही नाही या देशात. ९९ टक्के लोक ग्रे शेडमधे आहेत. आपल्या प्रगतीत आपण स्वतःच अडसर आहोत हे अजून जनतेला कळलेले नाही. ते जेव्हा कळेल तेव्हा खर्‍या अर्थाने जनता जागी झाली असे म्हणेन मी... एवढ्यात तर ती शक्यता दिसत नाही. २०११ ला अण्णा हजारेंनी देश ढवळून काढला, भरपूर जनसमर्थन मिळाले, रॅल्या, मोर्चे निघाले, देश भ्रष्टाचारविरुद्ध जागा झाला हे तेव्हाही म्हटले गेले. पण स्वतःला आधी बदलायला हवे असे जनतेला तेव्हाही वाटले नाही. भ्रष्टाचार सुरु राहिलाच. जितके लोक तेव्हा जागे झाल्याचे दर्शवत होते, काही बदल घडलेला दिसत नाही. जनता अशीच आहे इथली. तुम्ही तिला सुधारणांचे गाजर दाखवा, तिच्या समस्यांचे खापर दुसर्‍या कोणावर फोडा तुम्हाला डोक्यावर घेते. तिच्या डोळ्यात अंजन घाला, सत्य बोला, सुधरायला सांगा, तुम्हालाच कचर्‍याच्या डव्यात टाकते.

In reply to by संदीप डांगे

डांगेंजी, ते जनता मूर्ख आहे/हुशार आहे, मोदींची आरती वगैरे पोकळ गफ्फा बाजूला ठेवुयात! हि योजना कशी फेल/यशस्वी आहे/होऊ शकते/होणारच नाही आणि हेतू प्रामाणिक नाहीये तर मग हेतू काय आहे यावर चर्चा केली तर आमच्यासारख्या सामान्य वाचकांच्या ज्ञानार्जनात थोडीशी भर पडेल!

In reply to by संदीप डांगे

म्हणजे अजून गाडी तिथेच आहे तर! मला वाटले एवढ्या ढिगभर धाग्यांवरील ढिगभर प्रतिक्रियांत एवढे तरी नक्की स्पष्ट झाले असेल. बरं ते जाऊदे, मग तुम्ही सुरुवातीला या योजनेचं समर्थन केल्याचं अंधुक अंधुक आठवतंय, ते कोणते हेतू गृहीत धरून होतं? बाकी फायद्या तोट्याचं म्हणाल तर म्हात्रेसरांनी त्यांच्या धाग्यावर वेळोवेळी अत्यंत उपयुक्त अशी तथ्यांवर आधारित माहिती टाकली आहेच (म्हणजे वाचली नसेल तर वाचायला हरकत नाही). साधारणपणे अशी माहिती पटली नाही तर अशी तथ्ये खोडून काढावीत असा संकेत आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 03/01/2017 - 15:50
त्याचं काय आहे ना, आतापावेतो एक स्पष्ट झालंय. विरोधकांनी काहीही मांडलं तरी ते कसं द्वेषातूनच लिहिलंय हे सिद्ध करायची स्पर्धा लागते. एकदा विरोधकांना 'मूल्यहिन' ठरवले की मग त्यांनी मांडलेली तथ्ये, आकडेवारी, घटना, अनुभव सगळे अविश्वसनीय, बनावट, द्वेषमूलक व खोटेच समजले गेले पाहिजेत असा इथे अट्टाहास दिसला. याला आता नेहमीच्या सवयीने तुम्ही विक्टिमकार्ड बोलणार. ते एक असो. पण जिथे लोकांनी आपआपले खुंट घट्ट करुन घेतलेच आहेत त्याठिकाणी चर्चा होत नाही, कसलंही ज्ञान-प्रसार, कल्पनांची देवाण-घेवाण होत नाही. फक्त चिखलफेक व संगित मानअपमान चालतं. मी सुरुवातीला नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले हे आपले म्हणणे बरोबर आहे. याचाच अर्थ असा की मी मोदींचा अंधविरोधक नाही. ८ नोव्हेंबरला मोदींनी जे भाषण केले ते ऐकल्यावर ते बोलले तसे होईल असा मीही विश्वास त्यांच्यावर ठेवला. अर्धवट, सोयिस्कर सत्य मांडणार्‍या तथाकथित निष्पक्षांना दुसर्‍यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. असो. काही सरकारी निवेदने असतील तर बोला, ३० डिसेंबरनंतर इथल्या सगळ्या डोंगरभर प्रतिक्रिया फुसक्या झाल्या आहेत. त्यामुळे नोटाबंदीमागचे हेतू व त्याचे यश-अपयश याबद्दल सरकारने काही म्हटले असल्यास मांडावे.

In reply to by संदीप डांगे

हे विनाकारण सरसकटीकरण होतंय, बाकी काही नाही! तुम्हाला खरंच ह्या योजनेचे फायदे तोटे यावर काही चर्चा करायची असेल तर ठीक आहे नाहीतर....चालू द्या!

In reply to by संदीप डांगे

मोदक 03/01/2017 - 19:45
विरोधकांनी काहीही मांडलं तरी ते कसं द्वेषातूनच लिहिलंय हे सिद्ध करायची स्पर्धा लागते. विरोध करण्याच्या नादात कै च्या कै लॉजिक मांडता त्यावेळी तुम्ही आत्ता ज्या आदर्शवादाच्या गफ्फा हाणत आहात तो आदर्शवाद कुठे जातो..? एकदा विरोधकांना 'मूल्यहिन' ठरवले की मग त्यांनी मांडलेली तथ्ये, आकडेवारी, घटना, अनुभव सगळे अविश्वसनीय, बनावट, द्वेषमूलक व खोटेच समजले गेले पाहिजेत असा इथे अट्टाहास दिसला. मूल्यहीन ठरल्यानंतर दिलेली गोष्ट १० वेळा पारखून घेतली जाते हा जगन्मान्य नियम आहे. वीस लाखाचे ट्रक, असंबद्ध लिंका, पळवाटा इतके सगळे झाल्यानंतरही जगाने आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा ही फारच बाळबोध अपेक्षा आहे. जिथे लोकांनी आपआपले खुंट घट्ट करुन घेतलेच आहेत त्याठिकाणी चर्चा होत नाही, कसलंही ज्ञान-प्रसार, कल्पनांची देवाण-घेवाण होत नाही. फक्त चिखलफेक व संगित मानअपमान चालतं. अर्धवट, सोयिस्कर सत्य मांडणार्‍या तथाकथित निष्पक्षांना दुसर्‍यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. फायनली एखादा आरसा बघितला वाटतं..!! ;) असो.. शुभेच्छा..!!

In reply to by मोदक

संदीप डांगे 03/01/2017 - 20:59
बरोबर, आता फक्त वीस लाखाचे ट्रकच दिसणार हो! ट्रोल्स ना दुसरं काय दिसणार तसंही... मुसळ बघायला तयार राहा... गुड लक!

In reply to by संदीप डांगे

मोदक 04/01/2017 - 12:57
असे दुसर्‍यावर बिनबुडाचे आरोप करणे जुने झाले आता. मी जाणीवपूर्वक दिशाभूल केलेले प्रतिसाद दाखवून द्या. तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा. दुकाने उघडली असताना अवघड प्रश्न विचारणारे ग्राहक येणारच, मग आता "अन्याय होतो आहे" असा कांगावा करून गळे काढणे थांबवा.

In reply to by मोदक

संदीप डांगे 04/01/2017 - 16:26
@मोदक,
दुसर्‍यावर बिनबुडाचे आरोप करणे जुने झाले
होक्का! कधीपासून...? मी पैसे घेऊन प्रतिसाद लिहितो हे लिहिण्यापासून ना?
मी जाणीवपूर्वक दिशाभूल केलेले प्रतिसाद दाखवून द्या.
दिशाभूल करण्याचा आरोप दुसर्‍यांवर करणे ह्यात तुमचं पेटंट आहे, तुमच्याकडेच असू देत.
तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा.
तुम्हाला काय वाटते ह्याचा मी विचार करत नाही, किंवा इथे कोणालाही माझ्याबद्दल काय वाटते ह्याबद्दल मी पर्वा करत नाही. तुमचा माझ्याबद्दलचा विचार महत्त्वपूर्ण नाही. बाकी दादागीरी, दबंगगीरी करायची तुम्हाला खास खुमखुमी असल्यास एन्जॉय द पार्टी.
दुकाने उघडली असताना अवघड प्रश्न विचारणारे ग्राहक येणारच, मग आता "अन्याय होतो आहे" असा कांगावा करून गळे काढणे थांबवा.
जैसी जिसकी सोच!

In reply to by संदीप डांगे

विशुमित 04/01/2017 - 16:35
तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा.>>> -- तीव्र निषेद.. -- राच्याक ने पक्षीय अजेंडा राबवण्यासाठी मिपाचे काय चार्जेस आहेत ? ह्या न्यायाने बरेच जण मिपावर विना तिकिटाचा प्रवास करत आहेत म्हणायचे.

In reply to by संदीप डांगे

मोदक 04/01/2017 - 16:57
होक्का! कधीपासून...? मी पैसे घेऊन प्रतिसाद लिहितो हे लिहिण्यापासून ना?
त्याच्या पूर्वीचे तुमचे बिनबुडाचे आरोप विसरलात का..?
दिशाभूल करण्याचा आरोप दुसर्‍यांवर करणे ह्यात तुमचं पेटंट आहे, तुमच्याकडेच असू देत.
मी सरसकट सर्वांवर आरोप करत नाही. तुम्ही अजेंडा राबवण्यासाठी दिशाभूल केलेले प्रतिसाद मिपावरच आहेत. अनेकदा तुम्हाला लिंका दिल्या आहेत. तेथून तुम्ही नेहमीप्रमाणे पळ काढला आहेच. मी दिशाभूल केलेले प्रतिसाद सापडले का..? सापडले नसतील तर आरोप मान्य करताय असे समजावे का..?
तुम्हाला काय वाटते ह्याचा मी विचार करत नाही, किंवा इथे कोणालाही माझ्याबद्दल काय वाटते ह्याबद्दल मी पर्वा करत नाही. तुमचा माझ्याबद्दलचा विचार महत्त्वपूर्ण नाही.
यात चुकीचे काहीच नाही. फक्त जे बोलायचे आहे ते खरे बोला आणि चष्मे घालून खोटेपणा, कांगावा केल्यास प्रत्युत्तर मिळणारच.
बाकी दादागीरी, दबंगगीरी करायची तुम्हाला खास खुमखुमी असल्यास एन्जॉय द पार्टी.
तुम्हाला तसे वाटत असेल तर असो बापडे, मी तरी असे काही केलेले मला आठवत नाही आणि असे काही करायची वेळ आली तर ते स्वत:च्या जीवावर करेन. तुमच्यासारखे पडकी बाजू सावरायला दुसर्‍याच्या मागे लपणार नाही.
जैसी जिसकी सोच!
जी आहे ती सोच क्लीयर आहे. त्यामुळे मला विशिष्ट पक्षाची भलामण करण्यासाठी कोलांट्याउड्या माराव्या लागत नाहीत - अर्थात हे तुम्हाला कळणार नाहीच.

In reply to by मोदक

संदीप डांगे 08/01/2017 - 00:49
त्याच्या पूर्वीचे तुमचे बिनबुडाचे आरोप विसरलात का..? >> असं तुमचं तुम्ही म्हणायचं-समजायचं आणि बसायचं टाळ कुटत. चालुद्या.. मी सरसकट सर्वांवर आरोप करत नाही. >> अच्छा, माणूस पाहून आरोप करता तर. बिनबुडाचे असले तरी रेटून प्रत्येक् धाग्यावर तेच दळण दळता यात तुमचा काही अजेंडा असेल तर माहिती नाही. तुम्ही अजेंडा राबवण्यासाठी दिशाभूल केलेले प्रतिसाद मिपावरच आहेत. >> गुड जोक! ब्रिंग सम मोअर...! आपण काहीतरी भव्यदिव्य लिहितोय हा भ्रम झाला आहे तुम्हाला असे भासते. अनेकदा तुम्हाला लिंका दिल्या आहेत. तेथून तुम्ही नेहमीप्रमाणे पळ काढला आहेच. >> पळ काढणे, लढणे वगैरे लुटूपूटूच्या गोष्टी करण्यात तुम्हाला इन्टरेस्ट असेल. एखाद्याने एखाद्या ठिकाणी उत्तर दिले नाही तर पळ काढणे समजतात होय तुमच्यात..? पोकळ लिहिण्यात व माझी वैयक्तिक बदनामी करण्यामागे तुमचा काय अजेंडा असेल देव जाणे. मी दिशाभूल केलेले प्रतिसाद सापडले का..? सापडले नसतील तर आरोप मान्य करताय असे समजावे का..? >> मी पैसे घेऊन प्रतिसाद देतो व दिशाभूल करतो हे आरोप तुम्ही केले ते दिशाभूल करण्यासाठीच. वैयक्तिक माझ्या बदनामीचा अजेंडा चालवत आहात तुम्ही मिपावर. अजून काय पुरावा हवा? फक्त जे बोलायचे आहे ते खरे बोला आणि चष्मे घालून खोटेपणा, कांगावा केल्यास प्रत्युत्तर मिळणारच. >> तुम्ही काय खरे बोललात हो माझ्यावर पैसे घेऊन प्रतिसाद लिहण्याचा आरोप करतांना? काय पुरावा मिळाला तुम्हाला? आधी करावे मग सांगावे. बाकी चष्मे-कांगावा ह्याबद्दल रडारड करत राहणे हा तुमचा माझ्याविरुद्ध अजेंडा राबवण्याचा भाग असू शकतो. लेट इट बी, आय जस्ट डोन्ट केअर! तुमच्यासारखे पडकी बाजू सावरायला दुसर्‍याच्या मागे लपणार नाही. >> मनाला येईल ते बोलत सुटणे याचा आणखी एक पुरावा. धादांत खोटे आरोप करुन माझी बदनामी करण्याचा अजेंडा पुरता उघड पडत चाललाय... जी आहे ती सोच क्लीयर आहे. त्यामुळे मला विशिष्ट पक्षाची भलामण करण्यासाठी कोलांट्याउड्या माराव्या लागत नाहीत - अर्थात हे तुम्हाला कळणार नाहीच. >> बरोबर. मला कळणारच नाही कारण विशिष्ट पक्षाची भलामण करायला मी मिपा वापरत नाही, व त्या पक्षाविरुद्ध कोणी विरोधात लिहितोय तर कोणाविरुद्ध टिनपाट गोष्टी घेऊन वैयक्तिक बदनामीचा अजेंडा राबवत बसत नाही. ज्यांना भलामण करायचे पैसे मिळत असतील ते करतील की भलामण. मला ते कळून घ्यायची इच्छा सुद्धा नाही. अजून एक, शेवटचा प्रतिसाद आपला अस्ला म्हणजे आपण जिंकलो ह्या पोकळ भ्रमात मी जगत नाही. त्यामुळे ह्यापुढे प्रतिसाद नाही दिला तर पळून गेलो वगैरे म्हणायला तुम्ही मोकळे असला तरी मला वेळ नाही ट्रोल्सकडे लक्ष द्यायला. आपका दिन शुभ रहे!

In reply to by संदीप डांगे

मोदक 10/01/2017 - 16:19
असूदे हो.. पब्लीक तुमची २० लाखाचे ट्रक फिरवायची मजबुरी समजू शकेल. वाढदिवसासोबत बालदिनाच्याही शुभेच्छा घ्या आणि शक्य झाल्यास मोठे व्हायचा प्रयत्न करा.

In reply to by संदीप डांगे

ही वीस लाखाच्या ट्रकची काय भानगड आहे ? हा उल्लेख वारंवार जिथेतिथे दिसतो. म्हणून विचारत आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मग तुम्ही सुरुवातीला या योजनेचं समर्थन केल्याचं अंधुक अंधुक आठवतंय, ते कोणते हेतू गृहीत धरून होतं? नाही. बहुधा डांगे यांचे सुरुवातीचे प्रतिसाद सावध पवित्र्यातले होते. किंवा असे असेल तर / असे झाले तर हा निर्णय योग्य ठरेल अशा स्वरुपाचे होते. कदाचित ते संधीची वाट पहात असावेत असे वाटले होते तेंव्हा. आता खात्री पटली.

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा, असू शकेल! धाडसी पंतप्रधानांनी पूर्ण अभ्यासाअंती योग्य निर्णय घेतला आहे आणि आता कितीही दबाव आला तरी हा निर्णय मागे घेतला जाऊ नये असं काहीसं ते बोलल्याचं आठवतंय म्हणून म्हटलं!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन 03/01/2017 - 13:10
या निर्णयावरून विविध ठिकाणी होणारी गरमागरम चर्चा बघितली की आंधळे आणि हत्ती या गोष्टीची आठवण येत आहे. हत्ती म्हणजे नक्की काय हे त्या आंधळ्यांपैकी कोणालाच समजले नाही आणि प्रत्येक जण त्याला समजेल त्याप्रमाणे हत्तीचे वर्णन करत होता. त्याचप्रमाणे हा निर्णय, त्यामागची कारणमिमांसा आणि त्यामुळे होणारे अर्थव्यवस्थेवरील परिणाम हे बर्‍यापैकी समजले आहे आणि त्यावर आधारीत आपले मत मांडणारे किती जण असतील हे समजत नाही. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसत आहे. जे मुळात मोदी समर्थक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदी समर्थनाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत तर मोदी विरोधक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदीविरोधाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत आणि आपापल्या परिने आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावत आहेत. तरीही काही महत्वाच्या गोष्टी आतापर्यंत समोर आल्या आहेत त्यांचे खंडन करणे तसे जडच जाईलः १. मोदींनी हा निर्णय घेताना जबरदस्त मोठी जोखीम घेतली आहे. लहानसहान व्यापारी हे जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचे समर्थक होते (शेठजी-भटजींचा पक्ष). या निर्णयामुळे या वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. मागच्या वर्षी दागिन्यांच्या दुकानांवर कर लावला त्यावेळी या वर्गातून "एकही भूल कमल का फूल" अशीही घोषणा झाली होती. आपल्याच "कोअर व्होटबँक"ला अप्रिय असा निर्णय घेणे तितके सोपे नाही. मोदींनी नेमके तेच केले आहे. २. अजून तरी मोदींनी या निर्णयामागे लोकांना "रॅली" केले आहे असे चित्र आहे. याला मोदींवरचा लोकांचा अजूनही असलेला विश्वास म्हणा की भाजपची प्रोपोगांडा मशीनरी म्हणा की काहीही म्हणा. अण्णा हजारेंचे उपोषण चालू होते तेव्हा देशभरात रस्त्यावर हजारो लोक उतरले होते. भ्रष्टाचाराचा समाज म्हणून सगळ्यांना त्रास होत असला तरी तो कुणा एका माणसाला थेट जाणविण्याजोगा नसतो.तरीही इतके लोक रस्त्यावर आलेच होते. या नोटबंदी प्रकरणी लोकांना त्रास झाला ही गोष्ट खरी आहे. उगीच कुणालाही तासनतास रांगेत उभे राहायला आवडणार नाही. पण आपण जो त्रास सहन करत आहोत तो देशासाठी आहे ही जाणीव काही प्रमाणात तरी लोकांच्या मनात निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले हे अमान्य करता येणे थोडे कठिणच आहे. केजरीवाल-ममता जोडगोळीने "७२ तासात निर्णय मागे घ्या अन्यथा मोठे आंदोलन करू" ही धमकी पूर्णच फुसका बार ठरली हे पण आपण बघितलेच आहे. भाऊ तोरसेकरांनी याविषयी एक प्रश्न विचारला होता. गांधीजींनी दांडीयात्रा सुरू केली आणि ती यात्रा दांडीच्या दिशेने पुढे जाऊ लागली तशी लोकांची गर्दी वाढू लागली. कुणा विरोधी पक्षाच्या नेत्याने एखादे ठिकाण (समजा लखनौ) ते दिल्ली अशी पदयात्रा या निर्णयाविरूध्द सुरू केली असती आणि त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला असता तर मोदी सरकारला मोठ्या नामुष्कीने हा निर्णय मागे घ्यायला लागला असता. हे विरोधी पक्षांना समजले नसेल असे वाटत नाही. तरीही असे काही करायला गेले तर आपलाच पचका होईल अशी भिती त्यांना वाटली का याची कल्पना नाही. ३. अनेकदा निर्णय घेताना तो निर्णय अंततः हिताचा असला तरी त्याचे लगेच परिणाम कसे होतील हे समजत नाही. पण आपण घेतलेला निर्णय अंततः हिताचा आहे हे कव्हिक्शन असेल तर तो निर्णय घेणारा नेता त्या निर्णयावर ठाम राहतो. १९९१ मध्ये मनमोहनसिंग त्यांच्या निर्णयावर असेच ठाम होते. त्यांनाही त्यावेळी "आय.एम.एफ चे एजंट" वगैरे म्हटले जातच होते. तरीही ते मागे हटले नाहीत. असेच कन्व्हिक्शन मोदींमध्ये आहे असे दिसत आहे. भविष्यात नक्की काय होते हे समजायला काही महिने आणखी थांबावे लागेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

सहमत! हे
जे मुळात मोदी समर्थक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदी समर्थनाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत तर मोदी विरोधक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदीविरोधाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत आणि आपापल्या परिने आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावत आहेत.
आणि हे
भविष्यात नक्की काय होते हे समजायला काही महिने आणखी थांबावे लागेल.
कूड नॉट ऍग्री मोअर!

In reply to by गॅरी ट्रुमन

साहेब, हे सगळे ठीक आहे. कोणत्याही विचारी माणसाला ते दिसत/समजत नाही असेही नाही. पण, तरीही या प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आल्या तर आश्चर्य नाही. कारण... "तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, त्याला पाणी प्यायला भाग पाडू शकत नाही" :) ;) "एखादी व्यक्ती कायम चूकच असणार हाच ठाम, अचल आणि अंतीम निष्कर्ष आहे" असे एकदा ठरवले आणि तोच एकुलता एक निष्कर्ष सिद्ध करायचा आहे असे मनात ठरवले की (अ) समोरचा आस्तित्वात असलेला पर्वत दिसतच नाही किंवा ती मोहरीच आहे, (आ) समोरची आस्तित्वात असलेली मोहरी नाही तर पर्वतच आहे, किंवा (इ) आस्तित्वात नसलेली मोहरी कल्पनेने निर्माण करून तिला पर्वत म्हणून दाखवणे, इत्यादी गोष्टी आपोआप केल्या जातात. त्या व्यक्तीचा (अ) विरोधक तो आपला मित्र (मग पूर्वी अनेकदा आपण एकमेकाचे गळे धरले असले तरी ते गौण असते) आणि (आ) त्या व्यक्तीबाबत, पूर्वग्रह न बाळगता, तथ्यांवर आधारलेला तर्क करून कोणी जराही बरे बोलेल तो आपला शत्रू... या सगळ्यात सत्याची आणि देशाची ऐसी कि तैसी झाली तरी हरकत नाही. असे धृवीकरण सद्या भारतीय राजकारणात झाले आहे. मिपा भारतिय राजकारणाचा किंचितसा का होईना पण सबसेट आहे... तेव्हा वरच्या मनःस्थितीचे प्रतिबिंब मिपात दिसले तर आश्चर्य नाही. पण, हे बर्‍याचदा विसरले जाते की, "सामान्य जनतेला फारसा आवाज नसतो पण तिला डोळे, कान आणि विचारशक्ती जरूर असतात" आणि शिवाय...  मोदींना याचा भूतकाळात फायदा मिळालेला आहे आणि तो ट्रेंड भविष्यातही चालू रहावा याची विरोधक पुरेपूर काळजी घेत आहेत !!! :)

गामा पैलवान 03/01/2017 - 18:03
संदीप डांगे, १.
एकसंध असणे आणि हुशार असणे ह्याचा काही संबंध असतो काय? उगाच उत्तर नाही म्हणून काहीही लिहू नका.
हो आहे. नेव्हिल मॅक्सवेल म्हणून एका नामांकित पत्रकाराने भारतातली १९६७ सालची सार्वत्रिक निवडणूक शेवटची असेल म्हणून भाकीत केलं होतं. भारतीय जनता तुम्ही समजता त्यापेक्षा बरीच हुशार आहे. तुम्हाला जर बावळट वाटंत असेल तर तिला शहाणं बनवायचा मार्ग दखवावा, ही विनंती. २.
मोदींच्या आरत्या ओवाळायच्या तर ओवाळा स्पष्टपणे, उगाच देशाची जनता जागी झाली वगैरे पोकळ गफ्फा मारु नये.
कर्रेक्ट ! जनता झोपलेलीच आहे. तिला कसं जागं करायचं? कृपया मार्ग दाखवावा ही विनंती. बरं, ते मोदींच्या आरत्या हे काय प्रकरण आहे? मला नीटसं कळलं नाही. जरा ओवाळून दाखवता का, म्हणजे कळेल मला. आ.न., -गा.पै.

श्रीगुरुजी 10/01/2017 - 16:01
(१) http://www.maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/since-nov-8-rs-80000-crore-of-loan-repayment-in-old-notes-i-t-dept/articleshow/56440818.cms नोटबंदीनंतर तब्बल ८० हजार कोटी रूपयांच्या थकीत कर्जाची वसुली झाली आहे. (२) http://www.thehindu.com/business/Economy/Rs.-3-4-lakh-crore-of-tax-evaded-income-deposited-in-banks-post-demonetisation/article17017778.ece?homepage=true As it analyses bank deposits post demonetisation, the Union government has found that an estimated Rs. 3-4 lakh crore of tax evaded income were deposited during the 50-day window provided to get rid of the junked Rs. 1,000 and old Rs. 500 notes. Also, it had come to light that Rs. 25,000 crore in cash was deposited in dormant bank accounts while nearly Rs. 80,000 crore of repayment of loans was done in cash since November 8, 2016 when demonetisation was announced.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/01/2017 - 18:00
दोन्ही बातम्यांमध्ये कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली त्याचे नाव नाही सांगितले. ह्या बातमीला आताच अधिकृत मानायचा का? चला ठीक आहे.. काही तरी चांगलं होतंय... आणखी चांगलं होवो ही सदिच्छा..!!

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/01/2017 - 18:00
दोन्ही बातम्यांमध्ये कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली त्याचे नाव नाही सांगितले. ह्या बातमीला आताच अधिकृत मानायचा का? चला ठीक आहे.. काही तरी चांगलं होतंय... आणखी चांगलं होवो ही सदिच्छा..!!

मा. मोदी या देशाचे तारणहार आहेत, आपण सर्वांनी त्यांच्या सर्व निर्णयांना कोणताही विरोध न करता सर्वांनी पाठींबा दिलाच पाहिजे, म्हणजे आपला देश विकासाच्या सर्वच पायर्‍या एकेक करुन चढेल. बरोबर ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोळे उघडे ठेवून, आपापल्या सदसदविवेक बुद्धीवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवून, देशाचे (म्हणजे पर्यायाने आपलेच) भले समोर ठेवून विचार करावा, इतकेच म्हणणे आहे. तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास समर्थ आहातच, तो तुम्हीच घ्यायचा आहे, दुसरा कोणी घेऊ शकणार नाही. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही. मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण आपल्या पसंतीचे अथवा सोईचे नसल्यास त्याचा विनामुद्दा व विनातर्क उपरोधिक विरोध करणारे काही लोक असतात, मिपावरही आहेत. तुम्ही त्यांच्या पंगतीत बसाल असे वाटले नव्हते, त्यामुळे जरासे आश्चर्यच वाटले ! असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण ------------ धिस इज ऑसम , म्हंजी समथिंग 'मी माझ्याच फेवरेट हाय' सांगायचा प्रकार वाटतो नी हा!.

In reply to by फेदरवेट साहेब

याचा अर्थ... "माझे मुद्दे मला माहीत असलेल्या सत्यावर आणि शक्य असलेल्या तर्कांवर आधारीत लिहिले आहेत, तुम्हाला शक्य असल्यास ते तुम्ही समोर आणलेल्या नवीन सत्यांनी आणि केलेल्या तर्कांनी खोडा." ... असा होतो. यालाच दुसर्‍या शब्दांत, सत्य शोधण्याची सभ्य आणि शास्त्रीय पद्धत समजले जाते. व्हॉट इज डीस फेदरवेट साहेब, हे अज्याबात हेवी वेट नसलेली ऑर्डिनरिलि अ‍ॅक्सेप्टेड थिंग तुमच्यासारख्या क्नॉलेजिएब्ल वजन्दार मान्साला अंडस्ट्यांड झाले नाय ह्ये लैच सर्प्रायजिंग हाय ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गॅरी ट्रुमन 01/01/2017 - 12:19
नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही.
छ्या. एकदा तरी तुम्ही मोदींच्या बाजूने लिहिलेत ना तर तुमच्या नावावर मोदीभक्त हे बिरूद चिकटले. मग तुम्ही काहीही करा ते जाणे नाही. रच्याकने, एक गोष्ट लिहितो. इथली आणि तिथली काही आजीमाजी मंडळी लई डेंजर आहेत. अशी मंडळी फेसबुकवरील एका बंदिस्त ग्रुपवर मिसळपाव आणि इतर ठिकाणच्या 'मोदीभक्तांवर' भरपूर गॉसिप करतात. काही लोकांचा इथे दिसणारा सोज्वळ चेहरा किती खोटा आणि ढोंगी आहे हे समजले की खरोखरच धक्का बसेल. असो. (बोकोबांच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे एक हत्ती असलेला) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे 01/01/2017 - 13:25
फेसबुकवरील एका बंदिस्त ग्रुपवर >> कोणता हो हा गृप? आम्हालाही कळवा, काय एकएकटे मनोरंजन बघता, आम्हालाही आनंद घेऊ देत जरा.. =))

In reply to by गॅरी ट्रुमन

नितिन थत्ते 02/01/2017 - 14:21
मोदीभक्त त्यांना एकीकडे फेसबुकवर ब्लॉक करतात. आणि दुसरीकडे सिक्रेट ग्रुपवर काय चालते याची माहितीसुद्धा ठेवतात. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साहना 31/12/2016 - 02:28
परम पूजनीय राजयोगी श्री नरेंद्र दामोदरदास मोदी ह्यांच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय देशाला शिस्त येणार आणि विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर देशाला वेगाने मार्गक्रमण करता येणार नाही. कष्ट करून कर रुपी पैसे सरकारी तिजोरीत भरणे स्वतंत्र भारतातील प्रत्येक स्वतंत्र नागरिकाचे कर्तव्य असून हे कर्तव्य करण्यात कसूर करणाऱ्या नागरिकाला देशद्रोही समजून कैदेत टाकले गेले पाहिजे. परम पूजनीय राजयोगी श्री नरेंद्र दामोदरदास मोदी ह्यांना विरोध करणारे लोक देशद्रोही असून देश सुपरपावर बनण्यास अडथळा आणत आहेत. असे हे करंटे लोक मॅकोलेपुत्र असून राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मुलायम, इस्लामिक अतिरेकी, ख्रिस्ती मिशनरी, ममता बॅनर्जी, KGB, ISI, CIA, Communist इत्यादीचे हस्तक/समर्थक आहेत.

आनंदयात्री 31/12/2016 - 00:50
>>६७ टन सोने तारण ठेवल्याशिवाय देण्याला नकार दिला. आरबीआयने विमानाने ४७ टन सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि २० टन सोने युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचवल्यावरच $६०० मिलियनचा पहिला हप्ता मिळाला. हे सोने नंतर भारतात परत आणले गेले का?

In reply to by आनंदयात्री

साहना 31/12/2016 - 02:45
हो. मागील काही वर्षां पासून शेकडो टन सोने भारताने (RBI) IMF इत्यादी कडून विकत घेतले आहे. सध्या RBI जगांतील सर्व सेंट्रल बॅंक्स मध्ये सोने गंगाजळीच्या बाबतीत ११ नंबर वर आहे. सध्या RBI कडे कागदावर ५५० टन सोने आहे. बँक ऑफ इंग्लंड कडील कर्ज फेडले गेले तरी ते ४७ टॅन सोने परत विमानाने भारतांत आणले गेले नाही. ते सोने भारताच्या नावावर अजून इंग्लंड मध्येच आहे. सरकार आणि सोने ह्यांचा संबंध थोडा विचित्र असतो आणि सरकारी आकड्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. बहुतेक वेळा सरकार आपले सोने गुपचूप मार्केट मध्ये विकून मोकळे होते. म्हणजे कागदोपत्री सोन्याची गंगाजळी कमी न दाखवता सोने डोमेस्टिक मार्केट मध्ये विकले तर सोन्याचे आयात दार कमी होतात. थोडक्यांत have your cake and eat it too असा हा प्रकार आहे. अमेरिकेत फोर्ट नॉक्स मध्ये म्हणे हजारो टन सोने ठेवले आहे पण मी तिथे गेले असता काडीचीही सुरक्षा व्यवस्था दिसली नाही. चौकशी करता समजले कि फोर्ट नॉक्स आणि तेथील सोने फक्त कागदोपत्री आहे. अमेरिकन सरकारने हे सोने कदाचित आधीच विकून संपवले आहे.

म्हात्रेसर, या लेखावर उपरोधिक प्रतिक्रियाच जास्त दिसण्याची शक्यता दिसतेय. मुद्दे व्यवस्थित समजले तरी उपरोधीकतेला शस्त्र म्हणून वापरणे बऱ्याच लोकांची आवड असते. तुमच्या दुसऱ्या धाग्यावरील तथ्यांवर आधारित आऊटकमच्या पोस्ट अशाच "फाट्यावर" मारण्यात आलया! असो, जनता सुजाण होतेय हळूहळू! सगळी ज्या दिवशी होईल तो सुदिन, म्हणजे कोणतेच पक्ष जनतेच्या डोक्यावर मिरे वाटू शकणार नाहीत!

In reply to by फेदरवेट साहेब

असं का? अच्छा याला विकटिम गेम म्हणतात का? वरचे प्रतिसाद तर वाचा! मला वाटले मी त्या प्रतिसादांबद्दल बोलतोय. सरांनी काही मुद्दे मांडले आहेत, पटले नाहीत तर सरळ हे पटले नाहीत म्हणून खोडून काढावेत, ते जास्त योग्य नाही का फेदरवेट साहेब? त्यांचं लिखाण कसं विनोदी आहे, ते त्यांचेच फेव्हरेट वगैरे कसे आहेत हे सिद्ध करून काय उपयोग? म्हणजे मिपाच्या भाषेतला "जिलबी" लेख तर नक्कीच नाहीये हा! बाकी, ठुमाला मी शांगने मंजी काजव्याने सुरव्यापुडी छमकणे! तस्मात माझ्या या व वरच्या दोन्ही प्रतिसादांना फाट्यावर मारलंत तर माझी काही हरकत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सन, किटी व्हेळा लेखक कवा त्यांचे लॅकीज , मुड्डे अमान्य करून गप बसले हुते टे बी एकदा एनलाईज करा ही रिक्वेस्ट हाय माजी. ट्यांनी केलेले पर्सनल अटॅक टूमी इग्नोर करू शकत नाय, केल्यास अनफॉरच्युनेट असल, सी एज अ प्रोव्हरब गोज, एज यु सो, सो शाल यु रीप. नाय का?

In reply to by फेदरवेट साहेब

हे पहा, पुराणिकबुवांनी पुराण सांगत जावे, ऐकायला कोणी आहे की नाही हे पाहू नये! मुद्दे मांडणाऱ्यांना प्रतिवाद पटले तरच ते बरोबर असं तर काही नाहीये ना? आमच्यासारख्या सामान्य वाचकांसाठी खोडले मुद्दे तर चांगलेच आहे की! बाकी पर्सनल अटॅकचं म्हणाल तर त्यावर मी पामर काय बोलणार? कोणीच करू नये एवढीच इच्छा!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सहमत ! म्हणुनच मी वरच्या एका प्रतिसादात खालीलप्रमाणे लिहिले आहे की... ...नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही.

मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण आपल्या पसंतीचे अथवा सोईचे नसल्यास त्याचा विनामुद्दा व विनातर्क उपरोधिक विरोध करणारे काही लोक असतात, मिपावरही आहेत...
मला जे पटले त्याची मी इथे कारणपरंपरेसह लेखी नोंद केली आहे. ते बरोबर ठरते की चूक हे येता काळ ठरवेलच. ते बरोबर ठरेल असा माझा विश्वास आहे आणि तसे होण्याने मला आनंदच होईल, ते चूक ठरले तर माझ्या तर्कात चूक झाली हे मान्य करायला मला अजिबात कुचमुचल्यासारखे होणार नाही. कारण, या दोन्ही बाबींना माझ्या ज्ञानसंपादनातला एक धडा समजून मी पुढे जात राहीन. ज्यांना माझी मते पटत नाहीत त्यांना आपली तथ्ये व तर्क समोर ठेवून माझे तर्क व मते खोडायची आणि स्वतःचे तर्क व मते नोंदवायची पुरेपूर मुक्त संधी आहे. तसे करणे सभ्यता आणि समतोल विचारांना धरून केलेला प्रतिवाद होईल व तो नेहमीच स्वागतार्ह असेल. कोणत्याही कारणाने (स्वतःजवळ सबळ मुद्दे/तर्क नसल्याने, केवळ खोडसाळ स्वभाव किंवा इतर कोणत्या ज्ञात/अज्ञात कारणाने) असे न करता, केवळ मुद्दा भरकटवणे किंवा उपरोधिक प्रतिसाद टाकण्याने माझ्या लेखातल्या मजकूराचा अर्थ बदलणार नाही, तो तसाच राहणार आहे. किंबहुना माझे लेखन आणि त्यावरचे प्रतिसाद, इथेच या खुल्या संस्थळावर सर्वांना वाचायला उपलब्ध राहणार आहे. माझी पत माझे लिखाण ठरवेल, इतरांची पत त्यांचे लिखाण ठरवेल. पूर्णविराम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 31/12/2016 - 15:42
मोदींच्या या कृत्याचे मोल काळच ठरवेल. आता कुठे जरा जरा लोक नरसिंह रावांची महति मान्य करायला लागलेत.( कदाचित त्यावेळीही त्यांची ती कृति अपरिहार्य अशीच असेल आता जशी मोदींची आहे तशी. ) आंबेडकर कुठे १९४५ च्या दरम्यान इतके महान होते.? आता ते एक उत्तम अर्थ शास्त्री होते असे लोक म्हणायला लागलेयत. तेंव्हा सबूरी हाच यावरील उपाय आहे.माझ्या मते इन्दिराजीनी राष्ट्रीकृत करून बॅन्का खेड्यात नेल्या, रावानी उदार धोरण स्वीकरले, राजीवनी संगणक स्वीकारला व मोदीनी कार्डाला जवळ केले या सार्‍याच बाबी काळाच्या ओघातही लोकाना लक्षात ठेवाव्या लागतीलच. एखादे मूल जन्मतः च रडले नाही म्हणजे आयुष्यातून बाद झाले असा काही नियम सरसकट होत नाही.

बोका-ए-आझम 31/12/2016 - 11:00
An elephant took a bath in a river and was walking on the road. When it neared a bridge, it saw a pig fully soaked in mud coming from the opposite direction. The elephant quietly moved to one side, allowed the dirty pig to pass and then continued its onward journey. The unclean pig later spoke to its friends in arrogance, “See how big I am; even the elephant was afraid of me and moved to one side to let me pass”. On hearing this, some elephants questioned their friend, the reason for its action. Was it out of fear? The elephant smiled and replied, “I could have easily crushed the pig under my foot,but I was clean and the pig was very unclean. By crushing it, my foot will become dirty and I wanted to avoid it. Hence, I moved aside.” This story reveals : Realized souls will avoid contact with negativity not out of fear, but out of desire to keep away from impurity though they are strong enough to destroy the impurity. You need not react to every opinion, every comment, or every situation. Kick the drama and keep going ahead. Good Morning हे एक चांगलं forward सापडलं. आपण हत्तींच्या बाजूने आहोत. बाकीच्यांनी ठरवावं काय ते.

In reply to by बोका-ए-आझम

येह, कोनीबी क्रिटिसाईज केला की तेनला डुक्कर म्हणणे इज वेरी इजी, आफ्टर ऑल इट्स मॅटर ऑफ अपब्रिंगिंग. गॉड ब्लेस यु.

वरुण मोहिते 31/12/2016 - 11:08
कि प्रगल्भता सुजाणपणा सोशिकपणा आपोआप येतो. जागतिक इतिहासात अशी कित्येक उदाहरण आहेत . आमचे भारतीय तर पहिल्यापासून सुजाण सोशिक आहेत . त्यामुळेच अनेक लोक इथे राज्य करून गेले .

In reply to by वरुण मोहिते

चौकटराजा 31/12/2016 - 12:21
भारतीय लोक सोशिक नक्कीच आहेत. त्यानी गेले ७० वर्ष एकच धाडस दाखविले ते म्हणजे निराश होऊन भाजपाला सत्तेत आणले. भारतीय माणूस त्यागी मात्र नाही. त्याला साधे झेब्रा बेल्टवर गाडी उभी करण्याचेही मानसिक औदार्य नाही.

In reply to by चौकटराजा

वरुण मोहिते 31/12/2016 - 12:57
त्यामुळे ७० वर्षात धाडस वैगरे दाखवलं असं नाही आहे . अनेक उन्हाळे पावसाळे पहिले आहेत भारतीय राजकारणाने . ह्यावेळी मी सगळं बदलून देईन हा मुद्दा होता .मुद्दे नवीन नवीन येतच असतात . बाकी त्यागी आणि झेब्रा क्रॉसिंग हे समीकरण गैरलागू आहे त्यामुळे पास

In reply to by वरुण मोहिते

चौकटराजा 31/12/2016 - 15:44
माणस गाडी पुढे का दामटत असतो त्याला काहीतरी ( वेळ) वाचवायचा असतो म्हणूनच ! म्हणजे वेळेचा त्याग करायचीही त्याची इच्छा नसते.

नरसिंह राव (नॉट मनमोहन आय डोन्ट लाइक हिम मच बट टू हिम हिज ओन), जेच्यापाशी गमवायला काय नव्हता त्येनी liberalization आणला ह्यात इशेष काय नाय, ह्यो टर्कच अजब हाय, इफ यु हॅव टू दिसक्रेडित अ पर्सन त्याला इलाज नाय. इन्कमबांट सरकारचा उदो उदो करायला पास्ट सरकारच्या रॉंग दुइंगला फोकस करने तरीही एक पोलिटिकल व्ह्यू म्हणून acceptable होऊन जायेल, पर चांगल्या रिफॉर्म ला डीसक्रेडीट करने इज अ न्यू लो!.

In reply to by फेदरवेट साहेब

गुड ! ह्येच्यामुळे एक म्हत्वाचे शेंटेन्स हायलम लिवायंच लेखात त्ये रिमेंबर झालं, बर्का फेदरवेटजी, ठ्यांकू वेरी मच... "राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या भविष्याची फिकीर नसलेल्या पंतप्रधानांऐवजी वय वा आरोग्य स्वतःच्या बाजूला असलेले आणि भविष्यात सत्तेची थोडीशी तरी आशा ठेवणारे पंतप्रधान असते; तर क्रांतीकारक कारवाई न करता वेळ तरून नेणार्‍या निर्धोक कारवाया करत राहण्याकडे त्यांचा कल असता. एखाद्या वेळी जमून आलेल्या अनेक वस्तूंस्थितींच्या सामुहीक परिणामाने कलाटणी घेत अनेक आश्चर्यकारक क्रांतीकारी व अनपेक्षित बदल घडून येतात, हे इतिहासात अनेकदा दिसून येते." या नजरचूकीने राहिलेल्या महत्वाच्या मजकूराची लेखात भर टाकण्याची संपादकांना विनंती करत आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या भविष्याची फिकीर नसलेल्या पंतप्रधानांऐवजी वय वा आरोग्य स्वतःच्या बाजूला असलेले आणि भविष्यात सत्तेची थोडीशी तरी आशा ठेवणारे पंतप्रधान असते; तर क्रांतीकारक कारवाई न करता वेळ तरून नेणार्‍या निर्धोक कारवाया करत राहण्याकडे त्यांचा कल असता. एखाद्या वेळी जमून आलेल्या अनेक वस्तूंस्थितींच्या सामुहीक परिणामाने कलाटणी घेत अनेक आश्चर्यकारक क्रांतीकारी व अनपेक्षित बदल घडून येतात, हे इतिहासात अनेकदा दिसून येते." डिस्कस द सर्तनटी ऑफ अबव सेंटेन्सस.

In reply to by फेदरवेट साहेब

देअर इज नो सर्टन्टी इन धीस वर्ल्ड, ओन्ली प्रोबेबिलिटी ! आणि प्रोबॅबिलिटी वरच्या पहिल्या वाक्यात तिच्या कारणासह आहेच ! फेदरवेट साहेब, टुम्च्या विरोधाच्या फ्लोमदी वाहत जात टुमी व्हेअर व्हेअर चल्लाय टिक्डे लुकावे असे सजेस्ट्तो. टुमी इनोदी भाषेत लिव्हत असला तरी टुमच्या टर्कबुद्धिबद्दल आम्च्या मनात असलेला मान टुमी का कमी करू र्‍हाय्ले ब्रे? अर्थात टसे क्रराय्ला आमी कोण आडव्नार टुमाला म्हणा ? =)) असो, या धाग्यावर फार विनोद करण्याचा माझा मानस नाही. त्यामुळे, यापुढे महत्वाचा मुद्दा नसल्यास प्रतिसाद न देण्याचा हक्क मी राखून ठेवला आहे. याचा अर्थ, माझ्याकडे मुद्दे/तर्क नाहीत असे नसून, तो मुद्दा प्रतिसादयोग्य नाही* असे मी समजले आहे असे तुम्ही समजावे. काय ?! :) ====== * : याला मिपाभाषेत फाट्यावर मारणे असे म्हणतात :) ;) मिपाभाषेतच हघ्या.

संदीप डांगे 31/12/2016 - 12:35
जनतेचा पाठिंबा, सुजाणतेचे प्रदर्शन वगैरे ज्या गोष्टी चघळल्या जात आहेत त्याचा एक मोठा पैलू सरळ इग्नोर मारला जात आहे. आपल्या हालअपेष्टांना कारणीभूत असलेला 'कोणीतरी' आहे, त्याच्याविरुद्ध आपल्याला युद्ध पुकारणे आवश्यक आहे हे जनतेच्या गळी उतरवले की जनता सारासार विचार करण्याच्या भानगडीत न पडता अशा नेत्याच्या मागे उभी राहते. असे उभे राहणे भारताने अनेकवेळा बघितले आहे. त्यात काहीच नवीन नाही. बाळ ठाकरे, जेपी, राज ठाकरेपासून अण्णा हजारे पर्यंत, हार्दिक पटेल पासून मूकमोर्चा पर्यंत.. कधी लुंगीवाले, कधी भैय्ये, कधी राजकारणी, कधी ब्राह्मण, कधी भ्रष्ट सत्ताधारी, प्रत्येकदा कोणीतरी शत्रू कल्पून लोकांना एकत्र केले गेले, समर्थन मिळवले गेलेच. मुळात जनता समर्थनात उभी आहे हे अर्धसत्य फार खुबीने पसरवले जात आहे. इथे आपल्यात लपून असलेले 'अज्ञात काळेपैसेवाले' हेच आपले शत्रू आहेत, त्यांचा नायनाट करायला होईल तो त्रास सहन करायचा आहे ही सिंगल लाईन आयडिया मोदी आणि कंपू जनतेच्या गळी उतरवायला यशस्वी झालेत. किंबहुना कोणाला विचार करायला वेळ, दिशा, माहिती उपलब्धच झालेली नाही. ८ नोव्हेंबरपासून आजपर्यंत फक्त गोंधळाचीच स्थिती आहे. खुद्द जेटली संसदेत म्हणतात, आम्हाला काळापैसा किती असावा ह्याचा ना ८ नोव्हेंबरपूर्वी अंदाज होता न आता आहे. सरकारचे नियम बदलणे एकवेळ सोडा पण नॅरेटीव बदलत जात आहेत. कोणत्या उद्दिष्टांसाठी ही नोटबंदी केली त्याबद्दल आजही कोणतेही स्पष्ट अधिकृत खुलासे सरकारकडून, आरबीआयकडून आलेले नाहीत. जे जे कथित उद्दिष्टे प्रसारित केलीत ती फोल ठरत आहेत. किंवा त्यावर नोटबंदीने काही परिणाम होईल अशी परिस्थिती भविष्यातही दिसत नाही. जे काही छापे बिपे धाडी चालू आहेत ते नोटाबंदीशिवाय शक्य होत्याच. तरीही जनता सरकारसोबत, मोदींसोबत का 'दिसते' आहे? जनता सहन करते आहे ते फक्त एवढ्यासाठीच कि तिला वाटते, कुठेतरी कोण्या काळ्यापैशावाल्याची वाट लागली आहे. इथे खुद्द पंतप्रधानासारखा देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर बसलेला माणूस म्हणतो की विरोधक हे पाकिस्तान्यांसारखे आहेत, काळ्यापैशावाल्यांची मदत करत आहेत. जनता विचार करते, आपण शूरवीर सैनिकांप्रमाणे कुणाशीतरी लढतो आहोत, काहीतरी बदल घडवत आहोत. गोंधळ उडवून देण्यात सरकार यशस्वी झाले आहे. ह्यात बावरलेल्या सामान्य जनतेला जबरदस्ती सरकारची समर्थक आहे असे बळेच म्हणवून घेतलं जात आहे. सगळ्यांना सगळा काळ मूर्ख बनवता येत नाही. हे भाजप्यांनाही उत्तम कळलेले आहे, म्हणून पहिल्यापासून हेतूंच्या प्रामाणिकपणाचा जप सुरु आहे. म्हणजे उद्या हे सगळं फेल गेलं तरी "हेतू तर प्रामाणिक होता ना?" असे म्हणायला मोकळे. समर्थकांनी काही समजून घ्यावे, मान्य करावे ह्याची आम्हाला तरी काही गरज वाटत नाही. ज्याचीत्याची मर्जी. आम्हाला तर सर्कस बघून फार मजा येते आहे. ही सर्कस अशीच चालू राहो. फुकट मनोरंजन बरे आहे.

In reply to by संदीप डांगे

तुमच्या वरच्या संपूर्ण प्रतिसादाचा अर्थ "जनता उल्लू है, बस उस्को उल्लू बनानेवाला चाहिये" असा काढला तर तुमची काही हरकत असेल का? बाकी, गोंधळ आहे तो या योजनेच्या (आणि पर्यायाने मोदींच्या) विरोधकांच्या मनात! नेमका कशाला विरोध करायचा? मग काय, शेवटी जनतेला मूर्ख ठरवायचं आणि योजनेच्या समर्थकांना भाजपचे समर्थक (भाजपे) ठरवायचं! सोप्पं आहे! मुळात या योजनेचे अपयश कितीही आदळआपट केली तरी लगेच सिद्ध करणं शक्य नाहीये हे उघड असताना कशी फेल गेली हे सिद्ध करण्याचा अट्टाहास करायचाच कशाला? मग तो करण्यासाठी शेवटी माझ्यासारखे योजनेचे समर्थक मूर्ख ठरवायचे! डांगेजी, खेदाने नमुद करतो, अजिबात पटले नाही हो! काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच्या आंदोलनांची आताच्या जनतेच्या प्रतिक्रोयेशी तुलना म्हणजे थोडक्यात सगळी जनता हि "कार्यकर्ता" ह्या प्रकारात मोडण्यासारखे आहे. थोडासा धीर आवश्यक आहे असे आपल्याला अजिबात वाटत नाही का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 31/12/2016 - 13:54
कोणाला खेद वाटतो की आनंद याची काळजी करायला मी लिहित नाही. कोणाला न्यायाधिश बनायची हौस असेल तर ज्याचीत्याची मर्जी.. सानु की? :-)

In reply to by संदीप डांगे

ते खेद, आनंद, न्यायाधीश वगैरे राहुद्या हो बाजूला (ते वाचक ठरवतीलंच)! धिर धरायला हवा कि नको यावर तुमचं मत सांगा. नाहीतरी एवीतेवी जनता मूर्खात निघालीच आहे तर कमीत कमी वायफळ का होईना पण चर्चा करू, कसे?

In reply to by संदीप डांगे

अपयश सिद्ध करायला धिर धरायला पाहिजे की नाही हे सांगायचा धिर दाखवलात कि होईलच कि चर्चा!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 31/12/2016 - 15:36
इन अदर सेन्स, विरोधकांनी गप्प बसा! नथिन्ग न्यू! ;-) यश सिद्ध करायची घाई झालेल्यांना काय सल्ला आहे तुमचा?

In reply to by संदीप डांगे

तो आदर सेन्स कसा काय लावला बुआ? काहीच्या काही (बहुतेक विक्टिम कार्ड)! एक साधा प्रश्न विचारला मी कि डेटाच्या आधारावर अपयश सिद्ध करायला धिर धरायला हवा कि नाही किंवा यश सिद्ध करणाऱ्यांचे आकडे खोडून काढावेत.

In reply to by संदीप डांगे

"तुम्ही सुरुवातीला या योजनेचं समर्थन केल्याचं अंधुक अंधुक आठवतंय, ते कोणते हेतू गृहीत धरून होतं?" हे पण कळालं तर मग नेमक्या मुद्द्यांवर चर्चा करून डोंगरभर प्रतिसादांपैकी नेमके कुठले प्रतिसाद फुसके झाले हे ठरवता येईल, कसे?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 31/12/2016 - 14:48
=)) =)) ७० वर्षाची घाण साचते आहे आणि तरीही त्याच त्या लोकांना निवडून देणारी जनता हुश्शार की मूर्ख? करा हिशोब!

In reply to by गब्रिएल

संदीप डांगे 01/01/2017 - 17:04
बरोबर! जनता आपल्याबाजूने असली तेव्हा "जागी झाली' असं म्हणायची ष्टाईलही नवीन नाही! अवांतर: डू आयडीने उत्तर द्यायची गरज का पडत असावी निष्पक्ष माणसांना कुणास ठाऊक!

In reply to by संदीप डांगे

मराठी_माणूस 02/01/2017 - 16:47
उद्या हे सगळं फेल गेलं तरी "हेतू तर प्रामाणिक होता ना?" असे म्हणायला मोकळे.
मग, हेतु नक्की काय आहे ?

श्रीगुरुजी 01/01/2017 - 21:24
१९९१ मध्ये सोने गहाण ठेवावे लागले इतपत देशाची अर्थव्यवस्था बिघडलेली होती. त्याचे खापर वि. प्र. सिंगांची ११ महिन्यांची राजवट व नंतर आलेल्या चंद्रशेखरांच्या ४ महिन्यांच्या राजवटीवर फोडले जाते. परंतु कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था केवळ काही महिन्यात सुधारत किंवा बिघडत नसते. त्यासाठी मागील अनेक वर्षांचे निर्णय कारणीभूत असतात. भारताची अर्थव्यवस्था बिघडायला मुख्यतः मागील ४२ वर्षांतील काँगेसची राजवटच कारणीभूत होती. सोने गहाण ठेवले यासाठी यशवंत सिन्हांना दोष दिला जातो. परंतु मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यावर सुद्धा नंतर २ वेळा सोने गहाण ठेवले गेले होते. सेवा कर व उद्गम कर कपात या दोन जाचक तरतुदी मनमोहन सिंगांनी सुरू केल्या. सुरवातीला सेवा कराचा दर ६% होता व फारच थोड्या सेवांना तो लागू होता. नंतर वाढतवाढत तो २०१४ पर्यंत १२% पर्यंत गेला व त्यात समावेश नसलेल्या फारच थोड्या सेवा आता शिल्लक आहेत. आता हा दर जवळपास १५% झाला आहे. उद्गम कर कपात हा असाच भयंकर प्रकार आहे. काही वर्षांपूर्वी काही बँकांनी माझ्या मुदतठेवीवर उद्गम कर कपात करूनसुद्धा ती माहिती आयकर विभागाकडे न पाठविल्याने २-३ वेळा मला दुप्पट कर भरावा लागला आहे. आता परिस्थिती बरीचशी सुधारली असली तरी उद्गम कर कपात व अग्रीम कर या तरतुदी करदात्यांसाठी अत्यंत जाचक आहेत. १९९१ मधील आर्थिक सुधारणांचे बरेचसे श्रेय मी नरसिंह रावांना देईन. या सुधारणांमागील मुख्य कल्पना त्यांच्या होत्या. मनमोहन सिंग हे फक्त अंमलबजावणीकार होते. परंतु श्रेय त्यांनाच दिले जाते. नंतर २००४-२०१४ या काळात देखील मनमोहन सिंग हे अंमलबजावणीकार या स्वरूपातच राहिले. एकंदरीत काँग्रेस राजवटीत लाल बहादुर शास्त्री व नरसिंह राव या दोन पंतप्रधानांची कामगिरी नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या तुलनेत खूपच चांगली होती. मनमोहन सिंग हे तर केवळ नामधारी पंतप्रधान होते.

1991 आणि 2016 च्या दोन निर्णय/कारवाई,यांमधील तुलना अस्थानी आहे,विशेषतः अशी तुलना करण्याचे प्रयोजन समजले नाही.तुलना अशासाठी करतात कि एखाद्या व्यक्तीला सरस ठरवता येईल?राईट??
तत्कालिक स्वार्थी हितसंबंधांच्या मागे लागून, या अत्यंत दुर्मिळ घटनांच्या संगमाचा नकार, अव्हेर किंवा विरोध करून, मोदींचे विरोधक आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत.
असं आहे होय!
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही
हे तुम्ही दोन वेळा का टाईपले? खाली परत ठळक फाँटात?
याची समज प्रत्येक भारतीय नागरिकात जेवढी लवकर येईल तेवढे देशाच्या दृष्टीने आणि पर्यायाने प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने चांगले होईल
ओके
मी कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाचा फार मोठा चाहता नाही.
हे का बरे सांगावे लागते सतत? (हो जय जय शिवशंकर काटा लागे ........)

गामा पैलवान 02/01/2017 - 19:42
संदीप डांगे,
आपल्या हालअपेष्टांना कारणीभूत असलेला 'कोणीतरी' आहे, त्याच्याविरुद्ध आपल्याला युद्ध पुकारणे आवश्यक आहे हे जनतेच्या गळी उतरवले की जनता सारासार विचार करण्याच्या भानगडीत न पडता अशा नेत्याच्या मागे उभी राहते.
भारतीय जनता खरंच इतकी मूर्ख वाटते का हो तुम्हाला? तशी वाटंत असल्यास तिला शहाणं करायचं मनावर घ्याच म्हणतो मी. तर मग कुठे सुरुवात करणार आहात? आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान 03/01/2017 - 02:55
संदीप डांगे, अहो, जनता खरंच हुशार आहे. दुसरा एखादा देश असता तर एव्हाना फुटूनतुटून गेला असता. भारत आहे म्हणून सत्तर वर्षांची घाण पचवून एकसंध राहिलाय. यावरून भारतीय जनता हुशार आहे असंच दिसंत नाही काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 03/01/2017 - 09:45
एकसंध असणे आणि हुशार असणे ह्याचा काही संबंध असतो काय? उगाच उत्तर नाही म्हणून काहीही लिहू नका. सत्तर वर्ष घाण साचत राहिली म्हणणारांना आता अडचणीचं ठरतंय आपलंच नॅरेटीव. मोदींच्या आरत्या ओवाळायच्या तर ओवाळा स्पष्टपणे, उगाच देशाची जनता जागी झाली वगैरे पोकळ गफ्फा मारु नये. आपण प्रगती नाही करु शकलो ह्याला 'कोणी दुसरे' कारणीभूत आहेत असे मानणे हाच तो मूर्खपणा. काळे विरुद्ध पांढरे असे काही नाही या देशात. ९९ टक्के लोक ग्रे शेडमधे आहेत. आपल्या प्रगतीत आपण स्वतःच अडसर आहोत हे अजून जनतेला कळलेले नाही. ते जेव्हा कळेल तेव्हा खर्‍या अर्थाने जनता जागी झाली असे म्हणेन मी... एवढ्यात तर ती शक्यता दिसत नाही. २०११ ला अण्णा हजारेंनी देश ढवळून काढला, भरपूर जनसमर्थन मिळाले, रॅल्या, मोर्चे निघाले, देश भ्रष्टाचारविरुद्ध जागा झाला हे तेव्हाही म्हटले गेले. पण स्वतःला आधी बदलायला हवे असे जनतेला तेव्हाही वाटले नाही. भ्रष्टाचार सुरु राहिलाच. जितके लोक तेव्हा जागे झाल्याचे दर्शवत होते, काही बदल घडलेला दिसत नाही. जनता अशीच आहे इथली. तुम्ही तिला सुधारणांचे गाजर दाखवा, तिच्या समस्यांचे खापर दुसर्‍या कोणावर फोडा तुम्हाला डोक्यावर घेते. तिच्या डोळ्यात अंजन घाला, सत्य बोला, सुधरायला सांगा, तुम्हालाच कचर्‍याच्या डव्यात टाकते.

In reply to by संदीप डांगे

डांगेंजी, ते जनता मूर्ख आहे/हुशार आहे, मोदींची आरती वगैरे पोकळ गफ्फा बाजूला ठेवुयात! हि योजना कशी फेल/यशस्वी आहे/होऊ शकते/होणारच नाही आणि हेतू प्रामाणिक नाहीये तर मग हेतू काय आहे यावर चर्चा केली तर आमच्यासारख्या सामान्य वाचकांच्या ज्ञानार्जनात थोडीशी भर पडेल!

In reply to by संदीप डांगे

म्हणजे अजून गाडी तिथेच आहे तर! मला वाटले एवढ्या ढिगभर धाग्यांवरील ढिगभर प्रतिक्रियांत एवढे तरी नक्की स्पष्ट झाले असेल. बरं ते जाऊदे, मग तुम्ही सुरुवातीला या योजनेचं समर्थन केल्याचं अंधुक अंधुक आठवतंय, ते कोणते हेतू गृहीत धरून होतं? बाकी फायद्या तोट्याचं म्हणाल तर म्हात्रेसरांनी त्यांच्या धाग्यावर वेळोवेळी अत्यंत उपयुक्त अशी तथ्यांवर आधारित माहिती टाकली आहेच (म्हणजे वाचली नसेल तर वाचायला हरकत नाही). साधारणपणे अशी माहिती पटली नाही तर अशी तथ्ये खोडून काढावीत असा संकेत आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 03/01/2017 - 15:50
त्याचं काय आहे ना, आतापावेतो एक स्पष्ट झालंय. विरोधकांनी काहीही मांडलं तरी ते कसं द्वेषातूनच लिहिलंय हे सिद्ध करायची स्पर्धा लागते. एकदा विरोधकांना 'मूल्यहिन' ठरवले की मग त्यांनी मांडलेली तथ्ये, आकडेवारी, घटना, अनुभव सगळे अविश्वसनीय, बनावट, द्वेषमूलक व खोटेच समजले गेले पाहिजेत असा इथे अट्टाहास दिसला. याला आता नेहमीच्या सवयीने तुम्ही विक्टिमकार्ड बोलणार. ते एक असो. पण जिथे लोकांनी आपआपले खुंट घट्ट करुन घेतलेच आहेत त्याठिकाणी चर्चा होत नाही, कसलंही ज्ञान-प्रसार, कल्पनांची देवाण-घेवाण होत नाही. फक्त चिखलफेक व संगित मानअपमान चालतं. मी सुरुवातीला नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले हे आपले म्हणणे बरोबर आहे. याचाच अर्थ असा की मी मोदींचा अंधविरोधक नाही. ८ नोव्हेंबरला मोदींनी जे भाषण केले ते ऐकल्यावर ते बोलले तसे होईल असा मीही विश्वास त्यांच्यावर ठेवला. अर्धवट, सोयिस्कर सत्य मांडणार्‍या तथाकथित निष्पक्षांना दुसर्‍यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. असो. काही सरकारी निवेदने असतील तर बोला, ३० डिसेंबरनंतर इथल्या सगळ्या डोंगरभर प्रतिक्रिया फुसक्या झाल्या आहेत. त्यामुळे नोटाबंदीमागचे हेतू व त्याचे यश-अपयश याबद्दल सरकारने काही म्हटले असल्यास मांडावे.

In reply to by संदीप डांगे

हे विनाकारण सरसकटीकरण होतंय, बाकी काही नाही! तुम्हाला खरंच ह्या योजनेचे फायदे तोटे यावर काही चर्चा करायची असेल तर ठीक आहे नाहीतर....चालू द्या!

In reply to by संदीप डांगे

मोदक 03/01/2017 - 19:45
विरोधकांनी काहीही मांडलं तरी ते कसं द्वेषातूनच लिहिलंय हे सिद्ध करायची स्पर्धा लागते. विरोध करण्याच्या नादात कै च्या कै लॉजिक मांडता त्यावेळी तुम्ही आत्ता ज्या आदर्शवादाच्या गफ्फा हाणत आहात तो आदर्शवाद कुठे जातो..? एकदा विरोधकांना 'मूल्यहिन' ठरवले की मग त्यांनी मांडलेली तथ्ये, आकडेवारी, घटना, अनुभव सगळे अविश्वसनीय, बनावट, द्वेषमूलक व खोटेच समजले गेले पाहिजेत असा इथे अट्टाहास दिसला. मूल्यहीन ठरल्यानंतर दिलेली गोष्ट १० वेळा पारखून घेतली जाते हा जगन्मान्य नियम आहे. वीस लाखाचे ट्रक, असंबद्ध लिंका, पळवाटा इतके सगळे झाल्यानंतरही जगाने आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा ही फारच बाळबोध अपेक्षा आहे. जिथे लोकांनी आपआपले खुंट घट्ट करुन घेतलेच आहेत त्याठिकाणी चर्चा होत नाही, कसलंही ज्ञान-प्रसार, कल्पनांची देवाण-घेवाण होत नाही. फक्त चिखलफेक व संगित मानअपमान चालतं. अर्धवट, सोयिस्कर सत्य मांडणार्‍या तथाकथित निष्पक्षांना दुसर्‍यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. फायनली एखादा आरसा बघितला वाटतं..!! ;) असो.. शुभेच्छा..!!

In reply to by मोदक

संदीप डांगे 03/01/2017 - 20:59
बरोबर, आता फक्त वीस लाखाचे ट्रकच दिसणार हो! ट्रोल्स ना दुसरं काय दिसणार तसंही... मुसळ बघायला तयार राहा... गुड लक!

In reply to by संदीप डांगे

मोदक 04/01/2017 - 12:57
असे दुसर्‍यावर बिनबुडाचे आरोप करणे जुने झाले आता. मी जाणीवपूर्वक दिशाभूल केलेले प्रतिसाद दाखवून द्या. तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा. दुकाने उघडली असताना अवघड प्रश्न विचारणारे ग्राहक येणारच, मग आता "अन्याय होतो आहे" असा कांगावा करून गळे काढणे थांबवा.

In reply to by मोदक

संदीप डांगे 04/01/2017 - 16:26
@मोदक,
दुसर्‍यावर बिनबुडाचे आरोप करणे जुने झाले
होक्का! कधीपासून...? मी पैसे घेऊन प्रतिसाद लिहितो हे लिहिण्यापासून ना?
मी जाणीवपूर्वक दिशाभूल केलेले प्रतिसाद दाखवून द्या.
दिशाभूल करण्याचा आरोप दुसर्‍यांवर करणे ह्यात तुमचं पेटंट आहे, तुमच्याकडेच असू देत.
तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा.
तुम्हाला काय वाटते ह्याचा मी विचार करत नाही, किंवा इथे कोणालाही माझ्याबद्दल काय वाटते ह्याबद्दल मी पर्वा करत नाही. तुमचा माझ्याबद्दलचा विचार महत्त्वपूर्ण नाही. बाकी दादागीरी, दबंगगीरी करायची तुम्हाला खास खुमखुमी असल्यास एन्जॉय द पार्टी.
दुकाने उघडली असताना अवघड प्रश्न विचारणारे ग्राहक येणारच, मग आता "अन्याय होतो आहे" असा कांगावा करून गळे काढणे थांबवा.
जैसी जिसकी सोच!

In reply to by संदीप डांगे

विशुमित 04/01/2017 - 16:35
तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा.>>> -- तीव्र निषेद.. -- राच्याक ने पक्षीय अजेंडा राबवण्यासाठी मिपाचे काय चार्जेस आहेत ? ह्या न्यायाने बरेच जण मिपावर विना तिकिटाचा प्रवास करत आहेत म्हणायचे.

In reply to by संदीप डांगे

मोदक 04/01/2017 - 16:57
होक्का! कधीपासून...? मी पैसे घेऊन प्रतिसाद लिहितो हे लिहिण्यापासून ना?
त्याच्या पूर्वीचे तुमचे बिनबुडाचे आरोप विसरलात का..?
दिशाभूल करण्याचा आरोप दुसर्‍यांवर करणे ह्यात तुमचं पेटंट आहे, तुमच्याकडेच असू देत.
मी सरसकट सर्वांवर आरोप करत नाही. तुम्ही अजेंडा राबवण्यासाठी दिशाभूल केलेले प्रतिसाद मिपावरच आहेत. अनेकदा तुम्हाला लिंका दिल्या आहेत. तेथून तुम्ही नेहमीप्रमाणे पळ काढला आहेच. मी दिशाभूल केलेले प्रतिसाद सापडले का..? सापडले नसतील तर आरोप मान्य करताय असे समजावे का..?
तुम्हाला काय वाटते ह्याचा मी विचार करत नाही, किंवा इथे कोणालाही माझ्याबद्दल काय वाटते ह्याबद्दल मी पर्वा करत नाही. तुमचा माझ्याबद्दलचा विचार महत्त्वपूर्ण नाही.
यात चुकीचे काहीच नाही. फक्त जे बोलायचे आहे ते खरे बोला आणि चष्मे घालून खोटेपणा, कांगावा केल्यास प्रत्युत्तर मिळणारच.
बाकी दादागीरी, दबंगगीरी करायची तुम्हाला खास खुमखुमी असल्यास एन्जॉय द पार्टी.
तुम्हाला तसे वाटत असेल तर असो बापडे, मी तरी असे काही केलेले मला आठवत नाही आणि असे काही करायची वेळ आली तर ते स्वत:च्या जीवावर करेन. तुमच्यासारखे पडकी बाजू सावरायला दुसर्‍याच्या मागे लपणार नाही.
जैसी जिसकी सोच!
जी आहे ती सोच क्लीयर आहे. त्यामुळे मला विशिष्ट पक्षाची भलामण करण्यासाठी कोलांट्याउड्या माराव्या लागत नाहीत - अर्थात हे तुम्हाला कळणार नाहीच.

In reply to by मोदक

संदीप डांगे 08/01/2017 - 00:49
त्याच्या पूर्वीचे तुमचे बिनबुडाचे आरोप विसरलात का..? >> असं तुमचं तुम्ही म्हणायचं-समजायचं आणि बसायचं टाळ कुटत. चालुद्या.. मी सरसकट सर्वांवर आरोप करत नाही. >> अच्छा, माणूस पाहून आरोप करता तर. बिनबुडाचे असले तरी रेटून प्रत्येक् धाग्यावर तेच दळण दळता यात तुमचा काही अजेंडा असेल तर माहिती नाही. तुम्ही अजेंडा राबवण्यासाठी दिशाभूल केलेले प्रतिसाद मिपावरच आहेत. >> गुड जोक! ब्रिंग सम मोअर...! आपण काहीतरी भव्यदिव्य लिहितोय हा भ्रम झाला आहे तुम्हाला असे भासते. अनेकदा तुम्हाला लिंका दिल्या आहेत. तेथून तुम्ही नेहमीप्रमाणे पळ काढला आहेच. >> पळ काढणे, लढणे वगैरे लुटूपूटूच्या गोष्टी करण्यात तुम्हाला इन्टरेस्ट असेल. एखाद्याने एखाद्या ठिकाणी उत्तर दिले नाही तर पळ काढणे समजतात होय तुमच्यात..? पोकळ लिहिण्यात व माझी वैयक्तिक बदनामी करण्यामागे तुमचा काय अजेंडा असेल देव जाणे. मी दिशाभूल केलेले प्रतिसाद सापडले का..? सापडले नसतील तर आरोप मान्य करताय असे समजावे का..? >> मी पैसे घेऊन प्रतिसाद देतो व दिशाभूल करतो हे आरोप तुम्ही केले ते दिशाभूल करण्यासाठीच. वैयक्तिक माझ्या बदनामीचा अजेंडा चालवत आहात तुम्ही मिपावर. अजून काय पुरावा हवा? फक्त जे बोलायचे आहे ते खरे बोला आणि चष्मे घालून खोटेपणा, कांगावा केल्यास प्रत्युत्तर मिळणारच. >> तुम्ही काय खरे बोललात हो माझ्यावर पैसे घेऊन प्रतिसाद लिहण्याचा आरोप करतांना? काय पुरावा मिळाला तुम्हाला? आधी करावे मग सांगावे. बाकी चष्मे-कांगावा ह्याबद्दल रडारड करत राहणे हा तुमचा माझ्याविरुद्ध अजेंडा राबवण्याचा भाग असू शकतो. लेट इट बी, आय जस्ट डोन्ट केअर! तुमच्यासारखे पडकी बाजू सावरायला दुसर्‍याच्या मागे लपणार नाही. >> मनाला येईल ते बोलत सुटणे याचा आणखी एक पुरावा. धादांत खोटे आरोप करुन माझी बदनामी करण्याचा अजेंडा पुरता उघड पडत चाललाय... जी आहे ती सोच क्लीयर आहे. त्यामुळे मला विशिष्ट पक्षाची भलामण करण्यासाठी कोलांट्याउड्या माराव्या लागत नाहीत - अर्थात हे तुम्हाला कळणार नाहीच. >> बरोबर. मला कळणारच नाही कारण विशिष्ट पक्षाची भलामण करायला मी मिपा वापरत नाही, व त्या पक्षाविरुद्ध कोणी विरोधात लिहितोय तर कोणाविरुद्ध टिनपाट गोष्टी घेऊन वैयक्तिक बदनामीचा अजेंडा राबवत बसत नाही. ज्यांना भलामण करायचे पैसे मिळत असतील ते करतील की भलामण. मला ते कळून घ्यायची इच्छा सुद्धा नाही. अजून एक, शेवटचा प्रतिसाद आपला अस्ला म्हणजे आपण जिंकलो ह्या पोकळ भ्रमात मी जगत नाही. त्यामुळे ह्यापुढे प्रतिसाद नाही दिला तर पळून गेलो वगैरे म्हणायला तुम्ही मोकळे असला तरी मला वेळ नाही ट्रोल्सकडे लक्ष द्यायला. आपका दिन शुभ रहे!

In reply to by संदीप डांगे

मोदक 10/01/2017 - 16:19
असूदे हो.. पब्लीक तुमची २० लाखाचे ट्रक फिरवायची मजबुरी समजू शकेल. वाढदिवसासोबत बालदिनाच्याही शुभेच्छा घ्या आणि शक्य झाल्यास मोठे व्हायचा प्रयत्न करा.

In reply to by संदीप डांगे

ही वीस लाखाच्या ट्रकची काय भानगड आहे ? हा उल्लेख वारंवार जिथेतिथे दिसतो. म्हणून विचारत आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मग तुम्ही सुरुवातीला या योजनेचं समर्थन केल्याचं अंधुक अंधुक आठवतंय, ते कोणते हेतू गृहीत धरून होतं? नाही. बहुधा डांगे यांचे सुरुवातीचे प्रतिसाद सावध पवित्र्यातले होते. किंवा असे असेल तर / असे झाले तर हा निर्णय योग्य ठरेल अशा स्वरुपाचे होते. कदाचित ते संधीची वाट पहात असावेत असे वाटले होते तेंव्हा. आता खात्री पटली.

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा, असू शकेल! धाडसी पंतप्रधानांनी पूर्ण अभ्यासाअंती योग्य निर्णय घेतला आहे आणि आता कितीही दबाव आला तरी हा निर्णय मागे घेतला जाऊ नये असं काहीसं ते बोलल्याचं आठवतंय म्हणून म्हटलं!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन 03/01/2017 - 13:10
या निर्णयावरून विविध ठिकाणी होणारी गरमागरम चर्चा बघितली की आंधळे आणि हत्ती या गोष्टीची आठवण येत आहे. हत्ती म्हणजे नक्की काय हे त्या आंधळ्यांपैकी कोणालाच समजले नाही आणि प्रत्येक जण त्याला समजेल त्याप्रमाणे हत्तीचे वर्णन करत होता. त्याचप्रमाणे हा निर्णय, त्यामागची कारणमिमांसा आणि त्यामुळे होणारे अर्थव्यवस्थेवरील परिणाम हे बर्‍यापैकी समजले आहे आणि त्यावर आधारीत आपले मत मांडणारे किती जण असतील हे समजत नाही. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसत आहे. जे मुळात मोदी समर्थक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदी समर्थनाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत तर मोदी विरोधक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदीविरोधाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत आणि आपापल्या परिने आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावत आहेत. तरीही काही महत्वाच्या गोष्टी आतापर्यंत समोर आल्या आहेत त्यांचे खंडन करणे तसे जडच जाईलः १. मोदींनी हा निर्णय घेताना जबरदस्त मोठी जोखीम घेतली आहे. लहानसहान व्यापारी हे जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचे समर्थक होते (शेठजी-भटजींचा पक्ष). या निर्णयामुळे या वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. मागच्या वर्षी दागिन्यांच्या दुकानांवर कर लावला त्यावेळी या वर्गातून "एकही भूल कमल का फूल" अशीही घोषणा झाली होती. आपल्याच "कोअर व्होटबँक"ला अप्रिय असा निर्णय घेणे तितके सोपे नाही. मोदींनी नेमके तेच केले आहे. २. अजून तरी मोदींनी या निर्णयामागे लोकांना "रॅली" केले आहे असे चित्र आहे. याला मोदींवरचा लोकांचा अजूनही असलेला विश्वास म्हणा की भाजपची प्रोपोगांडा मशीनरी म्हणा की काहीही म्हणा. अण्णा हजारेंचे उपोषण चालू होते तेव्हा देशभरात रस्त्यावर हजारो लोक उतरले होते. भ्रष्टाचाराचा समाज म्हणून सगळ्यांना त्रास होत असला तरी तो कुणा एका माणसाला थेट जाणविण्याजोगा नसतो.तरीही इतके लोक रस्त्यावर आलेच होते. या नोटबंदी प्रकरणी लोकांना त्रास झाला ही गोष्ट खरी आहे. उगीच कुणालाही तासनतास रांगेत उभे राहायला आवडणार नाही. पण आपण जो त्रास सहन करत आहोत तो देशासाठी आहे ही जाणीव काही प्रमाणात तरी लोकांच्या मनात निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले हे अमान्य करता येणे थोडे कठिणच आहे. केजरीवाल-ममता जोडगोळीने "७२ तासात निर्णय मागे घ्या अन्यथा मोठे आंदोलन करू" ही धमकी पूर्णच फुसका बार ठरली हे पण आपण बघितलेच आहे. भाऊ तोरसेकरांनी याविषयी एक प्रश्न विचारला होता. गांधीजींनी दांडीयात्रा सुरू केली आणि ती यात्रा दांडीच्या दिशेने पुढे जाऊ लागली तशी लोकांची गर्दी वाढू लागली. कुणा विरोधी पक्षाच्या नेत्याने एखादे ठिकाण (समजा लखनौ) ते दिल्ली अशी पदयात्रा या निर्णयाविरूध्द सुरू केली असती आणि त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला असता तर मोदी सरकारला मोठ्या नामुष्कीने हा निर्णय मागे घ्यायला लागला असता. हे विरोधी पक्षांना समजले नसेल असे वाटत नाही. तरीही असे काही करायला गेले तर आपलाच पचका होईल अशी भिती त्यांना वाटली का याची कल्पना नाही. ३. अनेकदा निर्णय घेताना तो निर्णय अंततः हिताचा असला तरी त्याचे लगेच परिणाम कसे होतील हे समजत नाही. पण आपण घेतलेला निर्णय अंततः हिताचा आहे हे कव्हिक्शन असेल तर तो निर्णय घेणारा नेता त्या निर्णयावर ठाम राहतो. १९९१ मध्ये मनमोहनसिंग त्यांच्या निर्णयावर असेच ठाम होते. त्यांनाही त्यावेळी "आय.एम.एफ चे एजंट" वगैरे म्हटले जातच होते. तरीही ते मागे हटले नाहीत. असेच कन्व्हिक्शन मोदींमध्ये आहे असे दिसत आहे. भविष्यात नक्की काय होते हे समजायला काही महिने आणखी थांबावे लागेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

सहमत! हे
जे मुळात मोदी समर्थक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदी समर्थनाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत तर मोदी विरोधक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदीविरोधाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत आणि आपापल्या परिने आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावत आहेत.
आणि हे
भविष्यात नक्की काय होते हे समजायला काही महिने आणखी थांबावे लागेल.
कूड नॉट ऍग्री मोअर!

In reply to by गॅरी ट्रुमन

साहेब, हे सगळे ठीक आहे. कोणत्याही विचारी माणसाला ते दिसत/समजत नाही असेही नाही. पण, तरीही या प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आल्या तर आश्चर्य नाही. कारण... "तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, त्याला पाणी प्यायला भाग पाडू शकत नाही" :) ;) "एखादी व्यक्ती कायम चूकच असणार हाच ठाम, अचल आणि अंतीम निष्कर्ष आहे" असे एकदा ठरवले आणि तोच एकुलता एक निष्कर्ष सिद्ध करायचा आहे असे मनात ठरवले की (अ) समोरचा आस्तित्वात असलेला पर्वत दिसतच नाही किंवा ती मोहरीच आहे, (आ) समोरची आस्तित्वात असलेली मोहरी नाही तर पर्वतच आहे, किंवा (इ) आस्तित्वात नसलेली मोहरी कल्पनेने निर्माण करून तिला पर्वत म्हणून दाखवणे, इत्यादी गोष्टी आपोआप केल्या जातात. त्या व्यक्तीचा (अ) विरोधक तो आपला मित्र (मग पूर्वी अनेकदा आपण एकमेकाचे गळे धरले असले तरी ते गौण असते) आणि (आ) त्या व्यक्तीबाबत, पूर्वग्रह न बाळगता, तथ्यांवर आधारलेला तर्क करून कोणी जराही बरे बोलेल तो आपला शत्रू... या सगळ्यात सत्याची आणि देशाची ऐसी कि तैसी झाली तरी हरकत नाही. असे धृवीकरण सद्या भारतीय राजकारणात झाले आहे. मिपा भारतिय राजकारणाचा किंचितसा का होईना पण सबसेट आहे... तेव्हा वरच्या मनःस्थितीचे प्रतिबिंब मिपात दिसले तर आश्चर्य नाही. पण, हे बर्‍याचदा विसरले जाते की, "सामान्य जनतेला फारसा आवाज नसतो पण तिला डोळे, कान आणि विचारशक्ती जरूर असतात" आणि शिवाय...  मोदींना याचा भूतकाळात फायदा मिळालेला आहे आणि तो ट्रेंड भविष्यातही चालू रहावा याची विरोधक पुरेपूर काळजी घेत आहेत !!! :)

गामा पैलवान 03/01/2017 - 18:03
संदीप डांगे, १.
एकसंध असणे आणि हुशार असणे ह्याचा काही संबंध असतो काय? उगाच उत्तर नाही म्हणून काहीही लिहू नका.
हो आहे. नेव्हिल मॅक्सवेल म्हणून एका नामांकित पत्रकाराने भारतातली १९६७ सालची सार्वत्रिक निवडणूक शेवटची असेल म्हणून भाकीत केलं होतं. भारतीय जनता तुम्ही समजता त्यापेक्षा बरीच हुशार आहे. तुम्हाला जर बावळट वाटंत असेल तर तिला शहाणं बनवायचा मार्ग दखवावा, ही विनंती. २.
मोदींच्या आरत्या ओवाळायच्या तर ओवाळा स्पष्टपणे, उगाच देशाची जनता जागी झाली वगैरे पोकळ गफ्फा मारु नये.
कर्रेक्ट ! जनता झोपलेलीच आहे. तिला कसं जागं करायचं? कृपया मार्ग दाखवावा ही विनंती. बरं, ते मोदींच्या आरत्या हे काय प्रकरण आहे? मला नीटसं कळलं नाही. जरा ओवाळून दाखवता का, म्हणजे कळेल मला. आ.न., -गा.पै.

श्रीगुरुजी 10/01/2017 - 16:01
(१) http://www.maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/since-nov-8-rs-80000-crore-of-loan-repayment-in-old-notes-i-t-dept/articleshow/56440818.cms नोटबंदीनंतर तब्बल ८० हजार कोटी रूपयांच्या थकीत कर्जाची वसुली झाली आहे. (२) http://www.thehindu.com/business/Economy/Rs.-3-4-lakh-crore-of-tax-evaded-income-deposited-in-banks-post-demonetisation/article17017778.ece?homepage=true As it analyses bank deposits post demonetisation, the Union government has found that an estimated Rs. 3-4 lakh crore of tax evaded income were deposited during the 50-day window provided to get rid of the junked Rs. 1,000 and old Rs. 500 notes. Also, it had come to light that Rs. 25,000 crore in cash was deposited in dormant bank accounts while nearly Rs. 80,000 crore of repayment of loans was done in cash since November 8, 2016 when demonetisation was announced.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/01/2017 - 18:00
दोन्ही बातम्यांमध्ये कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली त्याचे नाव नाही सांगितले. ह्या बातमीला आताच अधिकृत मानायचा का? चला ठीक आहे.. काही तरी चांगलं होतंय... आणखी चांगलं होवो ही सदिच्छा..!!

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/01/2017 - 18:00
दोन्ही बातम्यांमध्ये कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली त्याचे नाव नाही सांगितले. ह्या बातमीला आताच अधिकृत मानायचा का? चला ठीक आहे.. काही तरी चांगलं होतंय... आणखी चांगलं होवो ही सदिच्छा..!!
लेखनप्रकार
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही. मात्र, स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात हे दोनदा घडले आहे. सन १९९१ मध्ये उदार वित्तव्यवस्थेची पायाभरणी केली गेली तेव्हा आणि सद्य निश्चलनीकरणाच्या कारवाईच्या वेळी. मात्र, या दोन्ही कारवायांत "स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे" हा मूळ मुद्दा असला तरी या दोन कारवायांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे, या दोन वेळांच्या परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचा मोह झाला आहे.

नोटबंदीचे अभंग

भारी समर्थ ·

महागाई मेली | जरा हटली नाही | काढे शब्द वावगा तो | देशद्रोही || कार्डाचे चार्जेस | सोसा तुमचे तुम्ही | आम्ही खेळू लॉटरी | नशीबाशी || बारासहस्त्र कोटी | छापण्यात गेले | छापे घालून केली | घंटाकमाई || नव्या नोटांवर | पुन्हा तोच खेळ | भ्रष्टाचार जोमानं | बोकाळला || मेले किती तरी | जरा खंत नाही | याला म्हणती छाती | छप्पनइंच ||

सतिश गावडे 31/12/2016 - 14:20
तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।।
चुकीची माहिती पसरवू नका. पाचशेच्या चार नोटा कुठल्याच एटीएम मध्ये मिळत नाहीत. एकच दोन हजाराची नोट मिळते.

महागाई मेली | जरा हटली नाही | काढे शब्द वावगा तो | देशद्रोही || कार्डाचे चार्जेस | सोसा तुमचे तुम्ही | आम्ही खेळू लॉटरी | नशीबाशी || बारासहस्त्र कोटी | छापण्यात गेले | छापे घालून केली | घंटाकमाई || नव्या नोटांवर | पुन्हा तोच खेळ | भ्रष्टाचार जोमानं | बोकाळला || मेले किती तरी | जरा खंत नाही | याला म्हणती छाती | छप्पनइंच ||

सतिश गावडे 31/12/2016 - 14:20
तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।।
चुकीची माहिती पसरवू नका. पाचशेच्या चार नोटा कुठल्याच एटीएम मध्ये मिळत नाहीत. एकच दोन हजाराची नोट मिळते.
एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।। कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी। निकडीची रोकड मग। निघतीया।। रांगेत बहु जन। स्वतःचेच धन। घामेजलेले तन। ताटकळ्या।। ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच। शिव्या कचाकच। निघतीया।। ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी। तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।। एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का। 'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।। सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास। काय ३१ डिसेंबरास। करतोया??? - भारी समर्थ!

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints

डिस्कोपोन्या ·

विचार केलाच पाहिजे ... मागे अनिल अवचटांनी ह्यावर लिहिले होते ....जसे कि १ लिटर दूध संकलन->शीत प्रक्रिया -> 'थंड' दूध लगेच गॅस वर उकळणे ह्यामध्ये अमुक एक वीज खर्च आणि त्यासाठी तमुक लिटर पाणी खर्च (जलविद्युत प्रकल्प गृहीत धरून) ...

अजून एक महत्वाची गोष्ट अशी कि शाकाहारी भोजनासाठी लागणारा सरासरी पाणीवापर आहे १५०० लिटर्स प्रती दिन आणि मांसाहारी भोजनासाठी ३४०० लिटर्स प्रती दिन.
सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.

In reply to by धर्मराजमुटके

सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.
हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकाच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज).. लेख आवडल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद धर्मराजजी

In reply to by मार्मिक गोडसे

हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज)..नक्कीच पाण्याचा गैरवापर टाळायला हवाच..

गंम्बा 14/12/2016 - 15:51
एक वेगळाच पुणेरी प्रश्न आहे. सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ? जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही. युरोप भारतातुन कापुस आयात करतात ते मजबुरी म्हणुन, कारण तिथे कापुस पीकु शकणार नाही.

In reply to by गंम्बा

जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही.
तेच तर, आपल्याकडे वॉटर टेबल ची पातळी 'छान' मेन्टेन करता येत नाही ...(सध्या जवळपास सगळ्या रिजन चा water table अलार्मिंग स्टेज ला आहे)

सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ?
थोड अजून इस्कटुन सांगा म्हणजे समजंल ...नक्की काय म्हणायचंय !

विवेकपटाईत 14/12/2016 - 19:16
लेख आवडला. पाण्यासाठी भविष्यात लोकांना शाकाहारी व्हावे लागेल किंवा सक्तीने शाकाहारी होतील. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अंघोळीसाठी ५ लिटर पेक्षा जास्त पाणी कधीच लागत नाही.(एकदा भटकंती करताना अर्थात तरुणपाणी पाण्याअभावी जीव भयंकर कासावीस झाला होता. त्या दिवसपासून पाण्याचे महत्व कळले. जेवढे शक्य होईल पाणी वाचविण्याचा प्रयत्न करतो.

विचार केलाच पाहिजे ... मागे अनिल अवचटांनी ह्यावर लिहिले होते ....जसे कि १ लिटर दूध संकलन->शीत प्रक्रिया -> 'थंड' दूध लगेच गॅस वर उकळणे ह्यामध्ये अमुक एक वीज खर्च आणि त्यासाठी तमुक लिटर पाणी खर्च (जलविद्युत प्रकल्प गृहीत धरून) ...

अजून एक महत्वाची गोष्ट अशी कि शाकाहारी भोजनासाठी लागणारा सरासरी पाणीवापर आहे १५०० लिटर्स प्रती दिन आणि मांसाहारी भोजनासाठी ३४०० लिटर्स प्रती दिन.
सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.

In reply to by धर्मराजमुटके

सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.
हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकाच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज).. लेख आवडल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद धर्मराजजी

In reply to by मार्मिक गोडसे

हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज)..नक्कीच पाण्याचा गैरवापर टाळायला हवाच..

गंम्बा 14/12/2016 - 15:51
एक वेगळाच पुणेरी प्रश्न आहे. सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ? जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही. युरोप भारतातुन कापुस आयात करतात ते मजबुरी म्हणुन, कारण तिथे कापुस पीकु शकणार नाही.

In reply to by गंम्बा

जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही.
तेच तर, आपल्याकडे वॉटर टेबल ची पातळी 'छान' मेन्टेन करता येत नाही ...(सध्या जवळपास सगळ्या रिजन चा water table अलार्मिंग स्टेज ला आहे)

सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ?
थोड अजून इस्कटुन सांगा म्हणजे समजंल ...नक्की काय म्हणायचंय !

विवेकपटाईत 14/12/2016 - 19:16
लेख आवडला. पाण्यासाठी भविष्यात लोकांना शाकाहारी व्हावे लागेल किंवा सक्तीने शाकाहारी होतील. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अंघोळीसाठी ५ लिटर पेक्षा जास्त पाणी कधीच लागत नाही.(एकदा भटकंती करताना अर्थात तरुणपाणी पाण्याअभावी जीव भयंकर कासावीस झाला होता. त्या दिवसपासून पाण्याचे महत्व कळले. जेवढे शक्य होईल पाणी वाचविण्याचा प्रयत्न करतो.
मित्रांनो , या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.

Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी शेवट

अबोली२१५ ·

पैसा 12/12/2016 - 19:13
अशीच जिद्द ठेवून काम करा. नशीब की यातून वाचलात. तुम्हा दोघींच्या कॉमन मैत्रिणी असतील त्यांना याबद्दल नक्की सावध करा. माझी मैत्रीण आहे, तिच्याबद्दल वाईट कसे बोलू म्हणून गप्प राहू नका. या घोटाळ्यात मायकेल फरेरासकट बर्‍याच जणांना अटक झाल्याच्या बातम्या आहेत.

तुमचे पैसे वाचलेत हे वाचुन आनंद झाला.खरेतर हा फायदाच झालेला आहे. बाकी क्लायमॅक्स सांगायला तुम्ही फार अधीर झाला होतात असे वाटते आहे विशेषतः हा शेवटचा लेख वाचुन.

लालगरूड 12/12/2016 - 19:44
whatsapp वर शेयर करू का? मलापण एक जण मित्र घेऊन गेलता एका चुत्या कडे.आमचं एक प्राॅडक्ट घ्या 14000 आणि नंतर अजून कस्टमर आणा आणि 1000 कमिशन घ्या. matrix. फुल हरभर्याच्या झाडावर चढवतात

निरंजन._. 12/12/2016 - 20:29
तुम्ही सहीसलामत सुटलात हे बघून बरं वाटलं! आणि इथे येऊन आमचं प्रबोधन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. तुमची लेखनशैली वेगळ्या धाटणीची आहे. लिहीत रहा.

सप्तरंगी 12/12/2016 - 20:55
जी मैत्रीण फसवायचा विचार करू शकते ती अजूनही मैत्रीण आहे असा विचार मी तरी करू शकत नाही, अश्या फसवणाऱ्या/ गंडवणाऱ्या लोकांशी परत इतके चांगले वागावे हेच मला पटत नाही, अश्या लोकांपासून सावध राहा अबोली. तू या scam मध्ये फसली नाहीस हे हि असे थोडके.

In reply to by सप्तरंगी

बोका-ए-आझम 12/12/2016 - 21:19
तुमच्या ' तथाकथित ' मैत्रिणीने तुमचा वापर करुन घ्यायचा प्रयत्न केला आणि जेव्हा तुम्हाला सत्य समजलं तेव्हा थंडपणे संबंध तोडून टाकला. यावरून ती काय लायकीची मैत्रीण होती ते समजतंच. अशा व्यक्तीला मित्र म्हणणं हा मैत्रीसारख्या भावनेचा अपमान आहे.असो. तुम्ही यात फसला नाहीत आणि वेळीच सावध झालात हे फार छान झालं.

पैसे बुडण्याअगोदर खरी गोष्ट समजली हे उत्तम झाले. एमएलएम मार्केटिंग आणि कमी पैसे-श्रम-वेळात बक्कळ फायदा देणार्‍या कोणत्याही योजनेबद्दल, कितीही आकर्षक वाटली किंवा कितीही विश्वासू माणसातर्फे माहिती मिळाली तरी, सत्य बाहेर येईपर्यंत हजार चौकश्या करा. नवीन व्यवसायातील यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !

खेडूत 12/12/2016 - 21:52
छान. मलम योजनेत फसवणूक टळल्याबद्दल अभिनंदन. आता आपण इतरांना सावध/ परावृत्त करावे. हेराफेरी चित्रपटात सही करण्यापूर्वी दरवेळी सुनील शेट्टीला एकट्यालाच, ''गोलमाल है भाई सब गोलमाल है''हे गाणं ऐकू येतं तसं आपल्यालाही यायला हवं!

अर्धवटराव 13/12/2016 - 00:02
अभिनंदन :) १) गुगलबाबाला अगदी पहिल्याच दिवसापासुन याबाबत विचारणा करायला हवी होती २) सरळ पोलिस कम्प्लेण्ट देऊन या नेटवर्कधारी मंडळींना खास 'दुबई'ची सहल घडवायला हवी होती.

In reply to by अर्धवटराव

अबोली२१५ 13/12/2016 - 12:10
मला अगोदर गुगल्या विचारलं होत पण result काही नाही आला, पण मी जस Dr प्रशांत चांदोरकरच नाव टाकलं तस गुगल्या उत्तर द्याल लागला

रुस्तम 13/12/2016 - 09:15
मागील भागाच्या लिंका (दुवे) या भागात आणि इतर भागात टाका ना.

मंजूताई 13/12/2016 - 09:36
झालं... एकदम हायस वाटलं.... हे मेसेज सगळीकडे पोचवले पाहीजे.. पुढच्याला ठेच मागचा शहाणा.. माझ्या उर्मिला (मदतनीस) ला असंच फसावायचा प्रयत्न केला होता.. वेळीच सावध केले होते.. नो लंच एज फ्री... कष्टाला पर्याय नाही...

जे होते ते चांगल्यासाठीच होते. नवा बिझनेस चालू करताना हा अनुभव अतिशय मोलाचा ठरेल यात काही शंका नाही. मनःपूर्वक शुभेच्छा. पैजारबुवा,

आनन्दा 13/12/2016 - 10:33
लेखमालेचे नाव बदलायला हवे असे वाटते.. मी क्यूनेट्मध्ये जाते वगैरे असे काहीतरी.. लेखमालेच्या शीर्षकावरून यामध्ये काही इनसायडर गोष्टी असतील असे वाटले होते, तो भ्रमनिरास झाला. पण लेखमाला खूपच चांगली. विशेषतः तुम्ही फसण्यापासून वाचलात हे वाचून बरे वाटले.

तुमचे पैसे वाचले हे वाचून आनंद झाला. असाच एक मलम धंधा काही वर्षांपूर्वी आला होता. २००२-०३ साली. जापान लाईफ इंडिया. मी तेव्हा इंजिनीरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो. आमचा एक तत्कालीन परम मित्र त्यासाठी मला पर्वरी गोवा इथे घेऊन गेला होता. नक्की काय धंधा आहे हे विचारल्यावर असेच गुळमुळं उत्तर. चल गोव्याला, तिकडे आमचे सिनियर तुला समजावतील. मग गेलो गोव्याला त्याच्याबरोबर तर झकपक सूट, टाय घालून शे दीडशे लोक आले होते. प्रत्येकाची एक स्टोरी होती. अगोदर त्यांचे कसे दिवस होते आणि कसे हा धंधा करून ते श्रीमंत झाले वगैरे. मग अशाच २ सिनियरनी धंधा समजावला. अगोदर एक लाख भरायचे. मग तुम्हाला एक मॅग्नेटिक गादी मिळणार. तिच्यावर झोपले की सर्व रोग बरे होणार इतकी भारी गादी होती ती. मग तुम्ही बकरे शोधायचे आणि त्यांना मेम्बर बनवून अशा गाद्या त्यांच्या गळ्यात मारायच्या. म्हणजे काही वर्षांनी पूर्ण जग रोगमुक्त. काही डॉक्टर वगैरेंची गरज नाही. मज्जाच मजा. पण मला त्यांचा बनाव लक्षात आला होता. बाहेर आल्यावर भयानक झापले मित्राला. त्यानंतर गेल्या १३ वर्षात आमचा काहीही संपर्क नाही.

In reply to by अभिजीत अवलिया

बबन ताम्बे 13/12/2016 - 11:52
त्या गादीवर शांत झोप तरी येत असेल की नाही शंका आहे. आमच्या ऑफीसमधे पण एक असाच बकरा बनला होता आणि त्याने एक लाख घालवल्यानंतर वसूल करायला ओळखीच्यांना भरीस पाडत होता. शहाम्रूगांच्या पिसांची गादी होती म्हणे :-)

In reply to by बबन ताम्बे

खरोखर भयानक! पत संस्थेचं २३%-२४% किंवा अशाच विचित्र दरानं कर्ज काढून २-२ गाद्या घेतलेले महाभाग पाहिलेत.

चिनार 13/12/2016 - 11:27
तुम्ही फसला नाहीत हे वाचून आनंद झाला. ३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट, माझी एक लांबच्या नात्यात असलेली बहीण माझ्या पुण्यातल्या ऑफिस जवळ राहायची. एक दिवस ती अचानक भेटली. तसे आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटत होतो. नंतर एकदा मी तिच्या घरी गेलो. तिचा नवरा नोकरी सोडून काहीतरी ऑनलाईन बिझीनेस करतो असे मला सांगितले. काही दिवांनी तिचा फोन आला. तिने तिच्या बिझीनेस मध्ये पार्टनर होशील का असे विचारले आणि मला येत्या शनिवारी CCD ला भेटायला बोलावले. पण बिझीनेस विषयी ती काहीही नीट सांगत नव्हती. CCD मध्ये एक Mr परेश सारखा माणूस भेटला. त्याने माझी मुलाखत घेतली. मी खोदून खोदून त्याला कंपनीविषयी विचारत होतो. पण ऑनलाईन पोर्टल हे सोडून तो काहीही बोलत नव्हता. एकंदरीत त्याचा आवेश हा "आपण लय दुनिया बघितली आणि ह्याहून चांगला कोणताच धंदा नाही" असा होता. मी नवीन बिझीनेस पार्टनर्स शोधायचे असा माझा प्रोफिले असल्याचे सांगितले. नंतर मला २ लाखाचा चेक मागितला. मी स्पष्ट शब्दात नाही सांगितले. Mr परेश ने थोडे समजावयाचा प्रयत्न केला. पण मी बधत नाही हे बघून त्याचा अपमान झाल्याचा आवेश आणून निघून गेला. नंतर बहिणीने भरपूर इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. शेवटी पन्नास हजार तरी दे इथपर्यंत गाडी आली. मी निर्धाराने नाही म्हणून तिथून निघालो. नंतर तिचे फोन येत गेले. मी नाही म्हणायचे कारण तिला हवे होते. मी तिला तीन कारणं दिलीत १. माझ्याजवळ पैसे नाहीत २. माझ्याजवळ वेळ नाही ३. आणि मला इंटरेस्ट तर बिलकुलच नाही. यानंतर तिचा फोन आला नाही. मी पर्चेसला असल्यामुळे मार्केटिंग वाल्यांना इतक्या सहजासहजी बधत नाही. पण अनेक सामान्य लोक या चक्रात अडकतात.

मीही बऱ्याचदा अडकलोय यात, मित्र अथवा जवळचा कोणीतरी एकदम हात पाय धुवीन मागे लागतो अन आपल्याला गुढगे टेकावे लागतात. यांच्या सेमिनारमध्ये हायली मोटिवेश्नल ऐकायला मिळते मात्र. बऱ्याचदा मी तर अश्या सेमिनारला फक्त तेच ऐकायला जायचो आणि नंतर टांग देत जॉईन होणे टाळायचो. तरीही किमान ४ ठिकाणी फ़सलोय. काय करणार, हे लोक पिच्छा सोडतच नाहीत. आता मी एक ठेवणीतलं हत्यार बाहेर काढतो, "एक काम कर, आता माझ्याकडे पैसे नाहीत तर तू माझे पैसे भर आणि जेव्हा मी या बिझनेस मधून पैसे कमवायला लागेन तेव्हा सगळ्यात आधी तुझे पैसे तू घे. हवे तर १०% जास्त घे." विशेष म्हणजे हे लोकं पैसे भारतात कधीकधी आपले कारण त्यांनाही वाटत नाही कि त्यांचीही फसवणूक झाली आहे. माझ्या एक मित्राने तर माझ्या वरील वाक्याला भुलून माझेच नाही तर इतर मित्रांचेही पैसे भरले होते, विचार करा त्याला त्याच्या कंपनीवर किती विश्वास होता. आता बसलाय बोंबलत, आम्ही फक्त सहानुभूतीने बघतो त्याच्याकडे कारण मला वाटले तो मान्य करणार नाही पैसे भरायला पण त्याने भारमल आमचे पैसे, आमच्या मागे लागून आमची कागद-पत्रे घेऊन गेला नोंदणीसाठी. असेच दोन मित्र वॉटर प्युरिफायर डायरेक्ट सेल करणारी कंपनीचे एजंट झाले होते, नोकऱ्या सोडून हेच काम पूर्णवेळ निवडले. आता कंपनीने पॉलिसी बदलली अन हे 'तेल हि गेलं अन तूपही...' म्हणत कावरे बावरे झालेत.

सांगकाम्या राक्षस 13/12/2016 - 14:19
वाटते प्रत्येकाने कधी ना कधी हा अनुभव घेतला आहेच.. मलाही ebiz, mi lifestyle, technobiz यांचे IR भेटले आहेत. इकडे आमच्या हातातून १०० सुटत नाहीत तर लाखाची काय कथा. बाकी आम्ही मित्रांनी mi मध्ये i का? y का नाही? यावरच २ तास मस्त टाइमपास करून घेतला होता. कधीही या IR ना भेटायला मित्रांसोबत जावे, जाम मजा येते. बाकी अबोली ताई तुमचा फक्त पैसाच नाही, तर वेळ आणि मनस्ताप जो तुम्हाला भोगावा लागला असता तो सुद्धा वाचला आहे. रच्याकने, Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५

संदीप डांगे 13/12/2016 - 20:05
"प्रत्येक माणसाचे काही ड्रीम असतात" ह्या वाक्याने सुरु होणारे संभाषण सुरु झाले की मी आटोमॅटिकली डिफेन्स मोड मध्ये जातो. मलमकलाकारांचे आवडते वाक्य आहे.

In reply to by संदीप डांगे

मुळात, काही कष्ट न करता, आपोआप तुम्ही कसे मालामाल व्हाल, असे सांगुन गुंतवणुक करा असं कोणी म्ह्ण्टलं की मी आपलं नाही म्हणुन टाकतो. नको बाबा. तुच हो स्रीमंत!

श्रीगुरुजी 13/12/2016 - 20:34
२००१ मध्ये Symbionic Marketing या नावाच्या कंपनीने मला व माझ्या अर्धांगिनीला फसवायचा अगदी असाच प्रयत्न केला होता. माझ्या आयटी कंपनीतील एका मुलीने स्वतःहून मला अ‍ॅप्रोच करून या कंपनीचे नाव न सांगता एक नवीन संधी आहे असे सांगून मला एका सेमिनारला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. आम्हाला न्यायला पोचवायला कार पाठवू असे देखील सांगितले. प्रत्यक्षात त्या सेमिनारमध्ये प्रत्येकाने ५०००० ते १ लाख रूपयाचे काहीतरी फालतू प्राड्क्टस घ्यायचे व ३ नवीन मेंबर आणल्यास तुम्हाला कमिशन मिळायला सुरूवात होईल असे सांगितले गेले. आपण या प्रकारामुळे कसे लक्षाधीश झालो असे सुमारे ३०-४० जणांनी पुढे येऊन सांगितले. कंपनीच्या संयोजकांच्या भाषणाला प्रेक्षकातील काही जण ठराविक वेळी ठरवून टाळ्या वाजवून "वॉव", "ग्रेट", "अमेझिंग" असे प्रोत्साहनपर उद्गार काढत होते. हा सर्व प्रकार हा मॅनेज्ड प्रकार असून स्वतः खड्ड्यात पडलेले लांडगे खड्ड्याच्या बाहेर येण्यासाठी बकरे शोधत आहेत हे लगेच लक्षात आले. हा सर्व मूर्खपणा संपल्यावर माझ्या सहकारी मुलीने मी किती पैसे गुंतविणार हे विचारल्यावर मी ठाम नकार दिला. मला कन्व्हिन्स करायचा तिने बराच प्रयत्न केला. परंतु मी बधत नाही हे बघून काही वेळाने तिचा बॉस (ज्याने तिला खड्ड्यात ढकलून तिच्या पाठीवर चढून तो खड्ड्याबाहेर आला होता) आमच्याकडे येऊन आम्हाला या स्किमचे महत्त्व सांगायला लागला. एकही रूपया न गुंतविण्याच्या आमच्या निर्धारामुळे काही वेळाने "तुम्ही भ्याड आहात. धाडस करण्याची तुमची तयारी नाही. तुमच्या बायकोला इंटरेस्ट आहे, पण तुम्ही तुमचा निर्णय तिच्यावर लादत आहात." असे काहीबाही सांगून डिवचायचा प्रयत्न केला. परंतु आम्ही त्याच्या युक्त्यांना अजिबात बळी न पडता तिथून निघून आलो व मोठे नुकसान टाळले. अ‍ॅमवेच्या गळ्यात पडणार्‍या लोचट प्रतिनिधींनाही मी असेच दोन वेळा वाटेला लावले होते. अमेरिकेत असताना एक अ‍ॅमवेचा प्रतिनिधी संध्याकाळी ६ च्या सुमाराला घरी येऊन तब्बल ३ तास चिवटपणे ठाण मांडून बसला होता व माझ्या गळ्यात स्किम मारायचा प्रयत्न करीत होता. परंतु चिवटपणाच्या बाबतीत मी त्याचा बाप निघालो आणि त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरविले.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 14/12/2016 - 09:50
या ऍमवे ने तर माझा फार वेळ खाल्ला आहे. एक अत्यंत प्रथितयश आणि बड्या कंपनीतील इंजिनियर मित्र आणि एक प्रथितयश रेडिओलॉजिस्ट डॉक्टर ( हे दोघे या लफड्यात का पडले तेच कळले नाही) यांनी प्रत्येकी तीन तीन तास खाल्ले आहेत. माझा मूळ धोशा मला हे करायचेच नाही असा असला तरीही केवळ गेट आउट म्हणून शकलो नाही म्हणून ६ तास फुकट गेले आहेत. ऍमवे चे एकही उत्पादन आजता गायत मी विकत घेतलेले नाही. हा भाग वेगळा.

In reply to by सुबोध खरे

अर्धवटराव 14/12/2016 - 10:55
इतर म.ल.म बद्दल माहित नाहि, पण एम्वे ने अनेकांना मालामाल करुन दिलं आहे. एम्वेची काहि प्रॉडक्ट्स खरच चांगली आहेत. म.ल.म. हा निव्वळ धोकेबाजीचा धंदा आहे हे साफ चुक आहे. त्या बिझनेस मॉडेलमधे बर्‍याच अंशी तथ्य आहे. पण जसं क्रोसीन देऊन पोराचा ताप उतरवला कि बापाला आपण डॉक्टर झाल्याचा भास होतो, चार दिवस योगाभ्यास करुन अनेकांच्या कुंअलिनी वगैरे जागृत व्हायला लागतात, त्याचप्रमाणे धंदा ज्यांच्या गुणसुत्रातच नाहि अशा लोकांना आपण एकदम टाटा-बिर्ला झाल्याचा भास होतो व पुढे त्याची वाट लागते. ज्यांना धंदा कळतो ते गरज->मागणी-पुरवठा अशी चेन शोधतात व आपला नफा कमावतात. म.ल.म सुद्धा याच तत्वाने चालतो, फक्त त्यात लिंक्स थोड्या वेगळ्या पद्धतीने लागतात. ज्यांना त्या लावता येत नाहि, व तसं करणं आपल्याला जमणार नाहि हे कळतं ते या धंद्यापासुन दूर राहातात, आणि तेच योग्य आहे.

In reply to by अर्धवटराव

आदूबाळ 14/12/2016 - 11:32
ज्यांना धंदा कळतो ते गरज->मागणी-पुरवठा अशी चेन शोधतात व आपला नफा कमावतात. म.ल.म सुद्धा याच तत्वाने चालतो, फक्त त्यात लिंक्स थोड्या वेगळ्या पद्धतीने लागतात.
याच्याबद्दल जरा विस्ताराने लिहिता का? मलमचा मुख्य यूएस्पी असा आहे की एकदा तुम्ही एका माणसाला जोडलंत, की तुम्हाला पैसे मिळतील. तसंच, त्या माणसाने जोडलेल्या माणसांमागेही पैसे मिळत राहतील. त्या माणसाच्या माणसांनी जोडलेल्या, ... ∞ "तू मला पैसे मिळवून दिलेस याबद्दल ही घे बक्षिसी / फाईंडर्स फी / कमिशन / एजन्सी फी" हे जगातल्या प्रत्येक बिझिनेस मॉडेलमध्ये घडतं. आणि ते योग्य आहे, कारण एजंटने केलेले श्रम आणि त्याला मिळालेले पैसे यात थेट नातं असतं. पण मलम वगळता अन्य कोणतंही बिझनेस मॉडेल "डेरिव्हेटेव्ह कमिशन" देत नाही. वरील उदाहरणात त्या एजंटच्या सब-एजंटच्या सब-एजंटच्या कमिशनमधला कोणताही भाग एजंटला मिळत नाही, कारण ते 'थेट नातं' नाही. जगात कोणतेही पैसे काम केल्याबद्दल (परफॉर्मिंग फंक्शन्स), भांडवल गुंतवल्याबद्दल (डिप्लॉयिंग अ‍ॅसेट्स) आणि/किंवा जोखीम घेतल्याबद्दल (बेअरिंग रिस्कस) मिळतात. मलमच्या डेरिव्हेटिव्ह कमिशन मॉडेलमध्ये हे घडताना दिसत नाही.

In reply to by आदूबाळ

अर्धवटराव 14/12/2016 - 12:58
या मॉडेलमधल्या टेक्नीकल टर्म्स मला माहित नाहि. पण ढोबळमानाने प्रकरण असं आहे कि यातला प्रत्येक दुकानदार स्वतः त्या प्रॉडक्टचा उपभोक्ता आहे. तो स्वतः वापरलेल्या प्रॉडक्टची जाहिरात करतोय व त्याचे पैसे कमवतोय. आपण एखाद्या गायकाची सीडी विकत घेतली, आपल्याला ति आवडली, आणि आपण तिची मौथ पब्लिसिटी केली. एक थ्रेड सुरु झाला. तुम्ही १० लोकांना सांगितलं, त्यांनी प्रत्येकी दहा लोकांना.. असं करत करत थेरोटीकली रिपल इफेक्ट सारखं आपण त्या सिडीचा खप वाढवतो आहे. म.ल.म. म्हणतय कि तुम्हाला या वाढीव विक्रीचा फायदा व्हायला हवा. तुमच्या पासुन सुरु झालेल्या थ्रेडच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जी विक्री होईल त्याच्या फायद्यात तुम्ही भागीदार असायला हवं... आणि धंद्याच्या दृष्टीने हे लॉजीकल आहे. प्रॉडक्ट जर खरच चांगलं असेल, आणि कॉस्टवर्दी असेल तर या मॉडेलमधे यश नक्की मिळु शकतं. आपण बरेचदा हे करत असतो. आपला मेकॅनीक, सुतार, मिठाईवाला, दिवाळीचे फटाकेवाल... हि मंडळी जर आपण त्यांना डायरेक्ट-इंडायरेक्ट ग्राहक मिळवुन दिले तर आपल्याला काहि फ्री सर्वीस वगैरे देत असतात. तसलाच प्रकार म.ल.म.चा आहे. मी स्वतः मात्र या फंदात अजीबात पडलो नाहि कधी :)

In reply to by अर्धवटराव

बबन ताम्बे 14/12/2016 - 14:01
बायोडिस्क, मॅग्नेटीक गादी - हे काय प्रॉडक्ट आहे? आणि किंमत ? अव्वाच्या सवा. अ‍ॅम्वे ची प्रॉडक्ट- कायच्या काही महाग, हॉलीडे पॅकेज - काहीच्या काही महाग आणि त्यांच्या टर्म्स आणि कंडीशन वर. सीडी चे उदाहरण योग्य आहे कारण ती जर चांगल्या गायकाची असेल तर निश्चित लोक विकत घेतात.

In reply to by अर्धवटराव

आदूबाळ 14/12/2016 - 14:02
धंदे रिपल इफेक्टवर नाय चालत हो!
म.ल.म. म्हणतय कि तुम्हाला या वाढीव विक्रीचा फायदा व्हायला हवा. तुमच्या पासुन सुरु झालेल्या थ्रेडच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जी विक्री होईल त्याच्या फायद्यात तुम्ही भागीदार असायला हवं... आणि धंद्याच्या दृष्टीने हे लॉजीकल आहे.
छे! उलट लॉजिकल नाही. तुम्ही इथे ग्राहकाच्या दृष्टीने एकांगी विचार करताय. ग्राहकाच्या दृष्टीने फायद्याच्या असणार्‍या (आणि म्हणूनच ग्राहकाला लॉजिकल वाटणार्‍या) गोष्टीच्या भडिमाराने मलम कंपनी तुम्हाला मलम लावत आहे. असं बघा - ग्राहकाला जे काही घडावंसं वाटतंय ती 'इन्फर्मेशन असिमेट्री' आहे. ग्राहकापासून सुरू झालेली थ्रेड किती लांब गेली आहे हे तपासण्याचं कोणताही मेकॅनिझम ग्राहकापाशी उपलब्ध नाही. सदर ग्राहक रजनीकांत आहे असं धरलं तरी पैशाचा ओघ ग्राहकाचेग्राहक --> मलम कंपनी --> ग्राहक असा असणार आहे. त्यातलं मलम कंपनी --> ग्राहक हे ऑब्लिगेशन मलम कंपनी पूर्ण करेल याची कोणतीही शाश्वती नाही. लीगल कॉण्ट्रॅक्ट नाही. (कॉण्ट्रॅक्ट केलं तरी ते वैध - एन्फोर्सेबल - असेल का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण तो विषय वेगळा.) म्हणजे थोडक्यात - प्रस्तुत ग्राहक सर्वस्वी मलम कंपनीच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून या धंद्यात उतरला आहे. धंद्यात कोणाच्याही चांगुलपणावर विश्वास ठेवून आपल्याकडचं भांडवल जोखमीला टाकणे म्हणजे *पणा आहे. "मी चांगला आहे - म्हणून माझ्याशी धंदा कर" असं म्हणणार्‍या माणसापासून मी एकशेवीसने पळून जातो.
आपला मेकॅनीक, सुतार, मिठाईवाला, दिवाळीचे फटाकेवाल... हि मंडळी जर आपण त्यांना डायरेक्ट-इंडायरेक्ट ग्राहक मिळवुन दिले तर आपल्याला काहि फ्री सर्वीस वगैरे देत असतात. तसलाच प्रकार म.ल.म.चा आहे.
यामध्ये आणि मलममध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. इथे सगळे 'व्यक्तिगत सेवा'** विकतात. म्हणजे ते जे काही विकतायत त्याचा उगम त्यांच्या स्वतःमध्ये आहे. एका अर्थी त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या व्यवसायाचं अद्वैत आहे. मेकॅनिकने गाडी बिघडवली, सुताराचं टेबल मोडलं, मिठाईने फूड पॉयझनिंग झालं, फटाके फुसके निघाले तर या सर्व 'वाल्यां'ची वैयक्तिक इज्जत निघणार आहे, वैयक्तिक पत जाणार आहे. म्हणजे हे वाले "रेप्युटेशनल रिस्क" घेतायत. मलम कंपनीला ग्राहकाच्या वैयक्तिक रेप्युटेशनशी काहीही देणंघेणं नसतं. त्यामुळेच वरती अनेकांनी "माझ्या जवळच्या मैत्राने मला मलम विकून *हॉर्स स्टिकिंग* करायचा प्रयत्न केला" वगैरे प्रतिसाद दिले आहेत. त्यात लोकांना 'मलम कंपनी हरामखोर आहे' यापेक्षा 'मित्राने असं केलं' याची हळहळ जास्त वाटते आहे. मित्राचं (आयई मलम-ग्राहकाचं) रेप्युटेशन इथे गेलेलं आहे. __________ **मिठाईवाल्याच्या बाबतीत स्वतः बनवलेलं प्रॉडक्ट

In reply to by आदूबाळ

खेडूत 14/12/2016 - 14:18
+१ अगदी सहमत. हा प्रकार सुरू झाला त्यावेळी गादी आणि पीअरलेस नामक फायनान्स कंपनी हे करत असे.. तेंव्हा इंटरनेटचा प्रसार नसल्याने विश्वासराव हेच माध्यम होते. पण नेट आल्यावरही असे प्रकार आणि लोकांचा लोभ - फसणे सुरूच राहिले. एक जबरी चोर कंपनी होती, ते बँडविडथ विकत.एक वर्षाचे डोमेन नेम रजिस्ट्रेशन आणि थोडी जागा, असे ३६००रु घेत. अर्थातच मलमाचे दोन लेप झाले की पुढे बंद पडे, मग ही मंडळी सांगत- तुमची नेटवर्कची डावी-उजवी बाजू समसमान चालली पाहिजे ( जे कुणाच्या अज्ज्यालाही जमत नसे!) चारेक वर्षे चालवून सगळे बंद पडले. गेल्या वर्षी 'पर्ल' पण बुडाले- पैसे देणारे बंगालच्या शेतात लावलेली आपली सागवानाची झाडे स्वप्नात पहात निजून राहिली आणि भामटे गेले पळून. पण म्हणून उद्या नव्या पॅकिंगमधे मलम येणारच अनही असे नाही!

In reply to by आदूबाळ

संदीप डांगे 14/12/2016 - 14:22
चांगलं समजावलंय, +१०००० एक दृष्टीकोनः मलम योजना चांगले उत्पादन, योग्य भाव असेल तर सुरुवातीच्या लोकांना फायदा देते. नंतर कितीही ताणली तरी तळाच्या लोकांनाच पुढे पसरायला वाव राहत नाही. इन अ परफेक्ट वर्ल्ड जरी आपण विचार केला की सर्व लोक नीतीमान, प्रामाणिक आहेत तरी ग्राहकाची गरज व मागणी यावरच धंदा चालतो, व्यक्तिगत जोडण्यांवर नव्हे. पुश करण्याची एक लिमिट असते. दुसरा दृष्टीकोनः कोलगेट टूथपेस्ट आणि अ‍ॅम्वे टूथपेस्ट दोन्हीचे उत्पादन जरी एक असले तरी ग्राहकांपर्यंत पोचण्याची पद्धत वेगळी आहे. दोन्ही मध्ये ग्राहक कसल्यातरी प्रोपगंडाला भुलून टूथपेस्ट विकत घेतात, अ‍ॅम्वेवाले 'कोलगेटला एकट्याला मिळणारा फायदा चेनमधल्या लोकांना वाटून दिल्या जातो' असे सांगतात. लॉजिक बरोबर वाटते, पण ते चेनमधल्या प्रत्येकाने ते प्रॉडक्ट सतत आहे त्या किमतीला घेत राहिले तरच. अनेक लोक इथेच फसतात. ती चेन पुढे कुठवर जाईन याची जबाबदारी शेवटच्या बकर्‍यावर असते. हा खरंतर स्वतःचाच रिटेल धंदा करण्यासारखे आहे. पण शेवटी हमखास फसणारा. अ‍ॅम्वेच्या एका मिटींगला उपस्थित राह्यलोय(१९९८). तेव्हा अर्धवट ऐकून जास्त खोलात न शिरता अनेकांनी साडेपाच हजार रुपये भरुन किट घेतलेले आधीच. बिजनेस मॉडेल एक्स्प्लेन करण्याच्या मीटींगला सगळ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. वरच्या माणसाला सर्वांची उत्तरे देता देता नाकीनऊ आलेले. एकाने तर माझ्या वडिलांचे व इतर पाच जणांचे पैसे स्वतः भरलेले, त्याला जाम टेन्शन आले होते. साहजिकच अ‍ॅम्वेच्या त्या मिटींगमधून पुढे कोणीच गेले नाही. सगळ्यांनी किटमधले प्रॉडक्ट वापरुन घेतले, दिल्लीला मिटींगला जाऊन आले त्यावर समाधान मानून रामराम ठोकला. अगदी वरच्या लेव्हलला जरी सुरुवात करायला मिळाली तरी कोणीही समजूतदार माणसांनी यात पडू नये. लाखो रुपये कमावले तरी खालच्या हजारो अपयशी माणसांची बेक्कार हाय लागते.

In reply to by संदीप डांगे

बबन ताम्बे 14/12/2016 - 15:03
अगदी वरच्या लेव्हलला जरी सुरुवात करायला मिळाली तरी कोणीही समजूतदार माणसांनी यात पडू नये. लाखो रुपये कमावले तरी खालच्या हजारो अपयशी माणसांची बेक्कार हाय लागते. ९४-९५ साली मनी ग्रोअर स्कीम्ने असाच धूमाकूळ घातला होता. प्रॉडक्ट काहीच नव्ह्ते. दोन हजार भरायचे आणि नंतर चार मेंबर गोळा करायचे. जे लोक अधिकारावर होते (सरकारी अधीकारी, मुख्याध्यापक , प्रिंसिपॉल, खासगी कंपन्यांतील अधिकारी वगैरे... त्यांनी आपल्या हाताखालील आणि ओळखीच्या लोकांना असेच भुलवले आणि स्वतः मालामाल झाले.ज्यांना चार मेंबर गोळा करता आले नाहीत - जे साखळीत शेवटी होते, ते झोपले दोन हजारांना.

In reply to by आदूबाळ

अर्धवटराव 14/12/2016 - 22:31
मी पहिलेच सांगितलं कि हा व्यवहार विशिष्ट प्रकारे केला तरच फायद्याचा असतो. आपण स्वतः प्रॉडक्टची क्वालिटी, किंमत, विक्री धाग्याची ट्रेसेबिलिटी, व इतर बाबींची प्रामाणीकपणे कन्व्हीन्स असु तरच हा धंदा करता येतो. सर्वसाधारण माणसाला वाटतं कि आपण एक विशिष्ट रक्कम गुंतवली, थोडी पोपटपंची केली (किंवा काहि लोकांना सेमिनार अटेण्ड करायला लावलं) कि आपोआप पैसा मिळतो. असच काहितरी आय.टी. धंद्यात टेस्टींग नामक व्यवसायाबाबत होतं. लोकांना वाटतं कि एक कोर्स केला, काहि जुजबी टुल्स वापरायला शिकलं कि आपोआप डॉलरकी बारीश होती है. हि बेसीक चुक आहे. प्रत्येक धंद्याचं स्वतःचं म्हणुन गणित असतं. ते कळल्याशिवाय, व समीकरणं वापरायची तयारी असल्याशिवाय चक्रव्युव्हात उतरुच नये. मी स्वतः जरी हे धंदे केले नाहि तरी एम्वे मलमने अनेकांना पैसा मिळवुन देताना बघितलं आहे. असो.

In reply to by अर्धवटराव

सुबोध खरे 14/12/2016 - 12:32
हे दोघे या लफड्यात का पडले तेच कळले नाही अहो ते दोघे आपल्या व्यवसायात व्यवस्थित स्थिर असून भरपूर पैसे मिळवत आहेत आणि त्यांची उत्तरोत्तर भरभरातच होणार आहे हे उघड दिसत आहे. असे असताना उगाच लोकांकडे जाऊन त्यांचे डोके खाऊन शत्रू बनवण्यात काय हशील आहे?

कुंदन 29/12/2016 - 12:39
http://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/crime/qnet-scam-ferreira-started-firms-to-dupe-people-charge-sheet/articleshow/56228783.cms

पैसा 12/12/2016 - 19:13
अशीच जिद्द ठेवून काम करा. नशीब की यातून वाचलात. तुम्हा दोघींच्या कॉमन मैत्रिणी असतील त्यांना याबद्दल नक्की सावध करा. माझी मैत्रीण आहे, तिच्याबद्दल वाईट कसे बोलू म्हणून गप्प राहू नका. या घोटाळ्यात मायकेल फरेरासकट बर्‍याच जणांना अटक झाल्याच्या बातम्या आहेत.

तुमचे पैसे वाचलेत हे वाचुन आनंद झाला.खरेतर हा फायदाच झालेला आहे. बाकी क्लायमॅक्स सांगायला तुम्ही फार अधीर झाला होतात असे वाटते आहे विशेषतः हा शेवटचा लेख वाचुन.

लालगरूड 12/12/2016 - 19:44
whatsapp वर शेयर करू का? मलापण एक जण मित्र घेऊन गेलता एका चुत्या कडे.आमचं एक प्राॅडक्ट घ्या 14000 आणि नंतर अजून कस्टमर आणा आणि 1000 कमिशन घ्या. matrix. फुल हरभर्याच्या झाडावर चढवतात

निरंजन._. 12/12/2016 - 20:29
तुम्ही सहीसलामत सुटलात हे बघून बरं वाटलं! आणि इथे येऊन आमचं प्रबोधन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. तुमची लेखनशैली वेगळ्या धाटणीची आहे. लिहीत रहा.

सप्तरंगी 12/12/2016 - 20:55
जी मैत्रीण फसवायचा विचार करू शकते ती अजूनही मैत्रीण आहे असा विचार मी तरी करू शकत नाही, अश्या फसवणाऱ्या/ गंडवणाऱ्या लोकांशी परत इतके चांगले वागावे हेच मला पटत नाही, अश्या लोकांपासून सावध राहा अबोली. तू या scam मध्ये फसली नाहीस हे हि असे थोडके.

In reply to by सप्तरंगी

बोका-ए-आझम 12/12/2016 - 21:19
तुमच्या ' तथाकथित ' मैत्रिणीने तुमचा वापर करुन घ्यायचा प्रयत्न केला आणि जेव्हा तुम्हाला सत्य समजलं तेव्हा थंडपणे संबंध तोडून टाकला. यावरून ती काय लायकीची मैत्रीण होती ते समजतंच. अशा व्यक्तीला मित्र म्हणणं हा मैत्रीसारख्या भावनेचा अपमान आहे.असो. तुम्ही यात फसला नाहीत आणि वेळीच सावध झालात हे फार छान झालं.

पैसे बुडण्याअगोदर खरी गोष्ट समजली हे उत्तम झाले. एमएलएम मार्केटिंग आणि कमी पैसे-श्रम-वेळात बक्कळ फायदा देणार्‍या कोणत्याही योजनेबद्दल, कितीही आकर्षक वाटली किंवा कितीही विश्वासू माणसातर्फे माहिती मिळाली तरी, सत्य बाहेर येईपर्यंत हजार चौकश्या करा. नवीन व्यवसायातील यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !

खेडूत 12/12/2016 - 21:52
छान. मलम योजनेत फसवणूक टळल्याबद्दल अभिनंदन. आता आपण इतरांना सावध/ परावृत्त करावे. हेराफेरी चित्रपटात सही करण्यापूर्वी दरवेळी सुनील शेट्टीला एकट्यालाच, ''गोलमाल है भाई सब गोलमाल है''हे गाणं ऐकू येतं तसं आपल्यालाही यायला हवं!

अर्धवटराव 13/12/2016 - 00:02
अभिनंदन :) १) गुगलबाबाला अगदी पहिल्याच दिवसापासुन याबाबत विचारणा करायला हवी होती २) सरळ पोलिस कम्प्लेण्ट देऊन या नेटवर्कधारी मंडळींना खास 'दुबई'ची सहल घडवायला हवी होती.

In reply to by अर्धवटराव

अबोली२१५ 13/12/2016 - 12:10
मला अगोदर गुगल्या विचारलं होत पण result काही नाही आला, पण मी जस Dr प्रशांत चांदोरकरच नाव टाकलं तस गुगल्या उत्तर द्याल लागला

रुस्तम 13/12/2016 - 09:15
मागील भागाच्या लिंका (दुवे) या भागात आणि इतर भागात टाका ना.

मंजूताई 13/12/2016 - 09:36
झालं... एकदम हायस वाटलं.... हे मेसेज सगळीकडे पोचवले पाहीजे.. पुढच्याला ठेच मागचा शहाणा.. माझ्या उर्मिला (मदतनीस) ला असंच फसावायचा प्रयत्न केला होता.. वेळीच सावध केले होते.. नो लंच एज फ्री... कष्टाला पर्याय नाही...

जे होते ते चांगल्यासाठीच होते. नवा बिझनेस चालू करताना हा अनुभव अतिशय मोलाचा ठरेल यात काही शंका नाही. मनःपूर्वक शुभेच्छा. पैजारबुवा,

आनन्दा 13/12/2016 - 10:33
लेखमालेचे नाव बदलायला हवे असे वाटते.. मी क्यूनेट्मध्ये जाते वगैरे असे काहीतरी.. लेखमालेच्या शीर्षकावरून यामध्ये काही इनसायडर गोष्टी असतील असे वाटले होते, तो भ्रमनिरास झाला. पण लेखमाला खूपच चांगली. विशेषतः तुम्ही फसण्यापासून वाचलात हे वाचून बरे वाटले.

तुमचे पैसे वाचले हे वाचून आनंद झाला. असाच एक मलम धंधा काही वर्षांपूर्वी आला होता. २००२-०३ साली. जापान लाईफ इंडिया. मी तेव्हा इंजिनीरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो. आमचा एक तत्कालीन परम मित्र त्यासाठी मला पर्वरी गोवा इथे घेऊन गेला होता. नक्की काय धंधा आहे हे विचारल्यावर असेच गुळमुळं उत्तर. चल गोव्याला, तिकडे आमचे सिनियर तुला समजावतील. मग गेलो गोव्याला त्याच्याबरोबर तर झकपक सूट, टाय घालून शे दीडशे लोक आले होते. प्रत्येकाची एक स्टोरी होती. अगोदर त्यांचे कसे दिवस होते आणि कसे हा धंधा करून ते श्रीमंत झाले वगैरे. मग अशाच २ सिनियरनी धंधा समजावला. अगोदर एक लाख भरायचे. मग तुम्हाला एक मॅग्नेटिक गादी मिळणार. तिच्यावर झोपले की सर्व रोग बरे होणार इतकी भारी गादी होती ती. मग तुम्ही बकरे शोधायचे आणि त्यांना मेम्बर बनवून अशा गाद्या त्यांच्या गळ्यात मारायच्या. म्हणजे काही वर्षांनी पूर्ण जग रोगमुक्त. काही डॉक्टर वगैरेंची गरज नाही. मज्जाच मजा. पण मला त्यांचा बनाव लक्षात आला होता. बाहेर आल्यावर भयानक झापले मित्राला. त्यानंतर गेल्या १३ वर्षात आमचा काहीही संपर्क नाही.

In reply to by अभिजीत अवलिया

बबन ताम्बे 13/12/2016 - 11:52
त्या गादीवर शांत झोप तरी येत असेल की नाही शंका आहे. आमच्या ऑफीसमधे पण एक असाच बकरा बनला होता आणि त्याने एक लाख घालवल्यानंतर वसूल करायला ओळखीच्यांना भरीस पाडत होता. शहाम्रूगांच्या पिसांची गादी होती म्हणे :-)

In reply to by बबन ताम्बे

खरोखर भयानक! पत संस्थेचं २३%-२४% किंवा अशाच विचित्र दरानं कर्ज काढून २-२ गाद्या घेतलेले महाभाग पाहिलेत.

चिनार 13/12/2016 - 11:27
तुम्ही फसला नाहीत हे वाचून आनंद झाला. ३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट, माझी एक लांबच्या नात्यात असलेली बहीण माझ्या पुण्यातल्या ऑफिस जवळ राहायची. एक दिवस ती अचानक भेटली. तसे आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटत होतो. नंतर एकदा मी तिच्या घरी गेलो. तिचा नवरा नोकरी सोडून काहीतरी ऑनलाईन बिझीनेस करतो असे मला सांगितले. काही दिवांनी तिचा फोन आला. तिने तिच्या बिझीनेस मध्ये पार्टनर होशील का असे विचारले आणि मला येत्या शनिवारी CCD ला भेटायला बोलावले. पण बिझीनेस विषयी ती काहीही नीट सांगत नव्हती. CCD मध्ये एक Mr परेश सारखा माणूस भेटला. त्याने माझी मुलाखत घेतली. मी खोदून खोदून त्याला कंपनीविषयी विचारत होतो. पण ऑनलाईन पोर्टल हे सोडून तो काहीही बोलत नव्हता. एकंदरीत त्याचा आवेश हा "आपण लय दुनिया बघितली आणि ह्याहून चांगला कोणताच धंदा नाही" असा होता. मी नवीन बिझीनेस पार्टनर्स शोधायचे असा माझा प्रोफिले असल्याचे सांगितले. नंतर मला २ लाखाचा चेक मागितला. मी स्पष्ट शब्दात नाही सांगितले. Mr परेश ने थोडे समजावयाचा प्रयत्न केला. पण मी बधत नाही हे बघून त्याचा अपमान झाल्याचा आवेश आणून निघून गेला. नंतर बहिणीने भरपूर इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. शेवटी पन्नास हजार तरी दे इथपर्यंत गाडी आली. मी निर्धाराने नाही म्हणून तिथून निघालो. नंतर तिचे फोन येत गेले. मी नाही म्हणायचे कारण तिला हवे होते. मी तिला तीन कारणं दिलीत १. माझ्याजवळ पैसे नाहीत २. माझ्याजवळ वेळ नाही ३. आणि मला इंटरेस्ट तर बिलकुलच नाही. यानंतर तिचा फोन आला नाही. मी पर्चेसला असल्यामुळे मार्केटिंग वाल्यांना इतक्या सहजासहजी बधत नाही. पण अनेक सामान्य लोक या चक्रात अडकतात.

मीही बऱ्याचदा अडकलोय यात, मित्र अथवा जवळचा कोणीतरी एकदम हात पाय धुवीन मागे लागतो अन आपल्याला गुढगे टेकावे लागतात. यांच्या सेमिनारमध्ये हायली मोटिवेश्नल ऐकायला मिळते मात्र. बऱ्याचदा मी तर अश्या सेमिनारला फक्त तेच ऐकायला जायचो आणि नंतर टांग देत जॉईन होणे टाळायचो. तरीही किमान ४ ठिकाणी फ़सलोय. काय करणार, हे लोक पिच्छा सोडतच नाहीत. आता मी एक ठेवणीतलं हत्यार बाहेर काढतो, "एक काम कर, आता माझ्याकडे पैसे नाहीत तर तू माझे पैसे भर आणि जेव्हा मी या बिझनेस मधून पैसे कमवायला लागेन तेव्हा सगळ्यात आधी तुझे पैसे तू घे. हवे तर १०% जास्त घे." विशेष म्हणजे हे लोकं पैसे भारतात कधीकधी आपले कारण त्यांनाही वाटत नाही कि त्यांचीही फसवणूक झाली आहे. माझ्या एक मित्राने तर माझ्या वरील वाक्याला भुलून माझेच नाही तर इतर मित्रांचेही पैसे भरले होते, विचार करा त्याला त्याच्या कंपनीवर किती विश्वास होता. आता बसलाय बोंबलत, आम्ही फक्त सहानुभूतीने बघतो त्याच्याकडे कारण मला वाटले तो मान्य करणार नाही पैसे भरायला पण त्याने भारमल आमचे पैसे, आमच्या मागे लागून आमची कागद-पत्रे घेऊन गेला नोंदणीसाठी. असेच दोन मित्र वॉटर प्युरिफायर डायरेक्ट सेल करणारी कंपनीचे एजंट झाले होते, नोकऱ्या सोडून हेच काम पूर्णवेळ निवडले. आता कंपनीने पॉलिसी बदलली अन हे 'तेल हि गेलं अन तूपही...' म्हणत कावरे बावरे झालेत.

सांगकाम्या राक्षस 13/12/2016 - 14:19
वाटते प्रत्येकाने कधी ना कधी हा अनुभव घेतला आहेच.. मलाही ebiz, mi lifestyle, technobiz यांचे IR भेटले आहेत. इकडे आमच्या हातातून १०० सुटत नाहीत तर लाखाची काय कथा. बाकी आम्ही मित्रांनी mi मध्ये i का? y का नाही? यावरच २ तास मस्त टाइमपास करून घेतला होता. कधीही या IR ना भेटायला मित्रांसोबत जावे, जाम मजा येते. बाकी अबोली ताई तुमचा फक्त पैसाच नाही, तर वेळ आणि मनस्ताप जो तुम्हाला भोगावा लागला असता तो सुद्धा वाचला आहे. रच्याकने, Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५

संदीप डांगे 13/12/2016 - 20:05
"प्रत्येक माणसाचे काही ड्रीम असतात" ह्या वाक्याने सुरु होणारे संभाषण सुरु झाले की मी आटोमॅटिकली डिफेन्स मोड मध्ये जातो. मलमकलाकारांचे आवडते वाक्य आहे.

In reply to by संदीप डांगे

मुळात, काही कष्ट न करता, आपोआप तुम्ही कसे मालामाल व्हाल, असे सांगुन गुंतवणुक करा असं कोणी म्ह्ण्टलं की मी आपलं नाही म्हणुन टाकतो. नको बाबा. तुच हो स्रीमंत!

श्रीगुरुजी 13/12/2016 - 20:34
२००१ मध्ये Symbionic Marketing या नावाच्या कंपनीने मला व माझ्या अर्धांगिनीला फसवायचा अगदी असाच प्रयत्न केला होता. माझ्या आयटी कंपनीतील एका मुलीने स्वतःहून मला अ‍ॅप्रोच करून या कंपनीचे नाव न सांगता एक नवीन संधी आहे असे सांगून मला एका सेमिनारला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. आम्हाला न्यायला पोचवायला कार पाठवू असे देखील सांगितले. प्रत्यक्षात त्या सेमिनारमध्ये प्रत्येकाने ५०००० ते १ लाख रूपयाचे काहीतरी फालतू प्राड्क्टस घ्यायचे व ३ नवीन मेंबर आणल्यास तुम्हाला कमिशन मिळायला सुरूवात होईल असे सांगितले गेले. आपण या प्रकारामुळे कसे लक्षाधीश झालो असे सुमारे ३०-४० जणांनी पुढे येऊन सांगितले. कंपनीच्या संयोजकांच्या भाषणाला प्रेक्षकातील काही जण ठराविक वेळी ठरवून टाळ्या वाजवून "वॉव", "ग्रेट", "अमेझिंग" असे प्रोत्साहनपर उद्गार काढत होते. हा सर्व प्रकार हा मॅनेज्ड प्रकार असून स्वतः खड्ड्यात पडलेले लांडगे खड्ड्याच्या बाहेर येण्यासाठी बकरे शोधत आहेत हे लगेच लक्षात आले. हा सर्व मूर्खपणा संपल्यावर माझ्या सहकारी मुलीने मी किती पैसे गुंतविणार हे विचारल्यावर मी ठाम नकार दिला. मला कन्व्हिन्स करायचा तिने बराच प्रयत्न केला. परंतु मी बधत नाही हे बघून काही वेळाने तिचा बॉस (ज्याने तिला खड्ड्यात ढकलून तिच्या पाठीवर चढून तो खड्ड्याबाहेर आला होता) आमच्याकडे येऊन आम्हाला या स्किमचे महत्त्व सांगायला लागला. एकही रूपया न गुंतविण्याच्या आमच्या निर्धारामुळे काही वेळाने "तुम्ही भ्याड आहात. धाडस करण्याची तुमची तयारी नाही. तुमच्या बायकोला इंटरेस्ट आहे, पण तुम्ही तुमचा निर्णय तिच्यावर लादत आहात." असे काहीबाही सांगून डिवचायचा प्रयत्न केला. परंतु आम्ही त्याच्या युक्त्यांना अजिबात बळी न पडता तिथून निघून आलो व मोठे नुकसान टाळले. अ‍ॅमवेच्या गळ्यात पडणार्‍या लोचट प्रतिनिधींनाही मी असेच दोन वेळा वाटेला लावले होते. अमेरिकेत असताना एक अ‍ॅमवेचा प्रतिनिधी संध्याकाळी ६ च्या सुमाराला घरी येऊन तब्बल ३ तास चिवटपणे ठाण मांडून बसला होता व माझ्या गळ्यात स्किम मारायचा प्रयत्न करीत होता. परंतु चिवटपणाच्या बाबतीत मी त्याचा बाप निघालो आणि त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरविले.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 14/12/2016 - 09:50
या ऍमवे ने तर माझा फार वेळ खाल्ला आहे. एक अत्यंत प्रथितयश आणि बड्या कंपनीतील इंजिनियर मित्र आणि एक प्रथितयश रेडिओलॉजिस्ट डॉक्टर ( हे दोघे या लफड्यात का पडले तेच कळले नाही) यांनी प्रत्येकी तीन तीन तास खाल्ले आहेत. माझा मूळ धोशा मला हे करायचेच नाही असा असला तरीही केवळ गेट आउट म्हणून शकलो नाही म्हणून ६ तास फुकट गेले आहेत. ऍमवे चे एकही उत्पादन आजता गायत मी विकत घेतलेले नाही. हा भाग वेगळा.

In reply to by सुबोध खरे

अर्धवटराव 14/12/2016 - 10:55
इतर म.ल.म बद्दल माहित नाहि, पण एम्वे ने अनेकांना मालामाल करुन दिलं आहे. एम्वेची काहि प्रॉडक्ट्स खरच चांगली आहेत. म.ल.म. हा निव्वळ धोकेबाजीचा धंदा आहे हे साफ चुक आहे. त्या बिझनेस मॉडेलमधे बर्‍याच अंशी तथ्य आहे. पण जसं क्रोसीन देऊन पोराचा ताप उतरवला कि बापाला आपण डॉक्टर झाल्याचा भास होतो, चार दिवस योगाभ्यास करुन अनेकांच्या कुंअलिनी वगैरे जागृत व्हायला लागतात, त्याचप्रमाणे धंदा ज्यांच्या गुणसुत्रातच नाहि अशा लोकांना आपण एकदम टाटा-बिर्ला झाल्याचा भास होतो व पुढे त्याची वाट लागते. ज्यांना धंदा कळतो ते गरज->मागणी-पुरवठा अशी चेन शोधतात व आपला नफा कमावतात. म.ल.म सुद्धा याच तत्वाने चालतो, फक्त त्यात लिंक्स थोड्या वेगळ्या पद्धतीने लागतात. ज्यांना त्या लावता येत नाहि, व तसं करणं आपल्याला जमणार नाहि हे कळतं ते या धंद्यापासुन दूर राहातात, आणि तेच योग्य आहे.

In reply to by अर्धवटराव

आदूबाळ 14/12/2016 - 11:32
ज्यांना धंदा कळतो ते गरज->मागणी-पुरवठा अशी चेन शोधतात व आपला नफा कमावतात. म.ल.म सुद्धा याच तत्वाने चालतो, फक्त त्यात लिंक्स थोड्या वेगळ्या पद्धतीने लागतात.
याच्याबद्दल जरा विस्ताराने लिहिता का? मलमचा मुख्य यूएस्पी असा आहे की एकदा तुम्ही एका माणसाला जोडलंत, की तुम्हाला पैसे मिळतील. तसंच, त्या माणसाने जोडलेल्या माणसांमागेही पैसे मिळत राहतील. त्या माणसाच्या माणसांनी जोडलेल्या, ... ∞ "तू मला पैसे मिळवून दिलेस याबद्दल ही घे बक्षिसी / फाईंडर्स फी / कमिशन / एजन्सी फी" हे जगातल्या प्रत्येक बिझिनेस मॉडेलमध्ये घडतं. आणि ते योग्य आहे, कारण एजंटने केलेले श्रम आणि त्याला मिळालेले पैसे यात थेट नातं असतं. पण मलम वगळता अन्य कोणतंही बिझनेस मॉडेल "डेरिव्हेटेव्ह कमिशन" देत नाही. वरील उदाहरणात त्या एजंटच्या सब-एजंटच्या सब-एजंटच्या कमिशनमधला कोणताही भाग एजंटला मिळत नाही, कारण ते 'थेट नातं' नाही. जगात कोणतेही पैसे काम केल्याबद्दल (परफॉर्मिंग फंक्शन्स), भांडवल गुंतवल्याबद्दल (डिप्लॉयिंग अ‍ॅसेट्स) आणि/किंवा जोखीम घेतल्याबद्दल (बेअरिंग रिस्कस) मिळतात. मलमच्या डेरिव्हेटिव्ह कमिशन मॉडेलमध्ये हे घडताना दिसत नाही.

In reply to by आदूबाळ

अर्धवटराव 14/12/2016 - 12:58
या मॉडेलमधल्या टेक्नीकल टर्म्स मला माहित नाहि. पण ढोबळमानाने प्रकरण असं आहे कि यातला प्रत्येक दुकानदार स्वतः त्या प्रॉडक्टचा उपभोक्ता आहे. तो स्वतः वापरलेल्या प्रॉडक्टची जाहिरात करतोय व त्याचे पैसे कमवतोय. आपण एखाद्या गायकाची सीडी विकत घेतली, आपल्याला ति आवडली, आणि आपण तिची मौथ पब्लिसिटी केली. एक थ्रेड सुरु झाला. तुम्ही १० लोकांना सांगितलं, त्यांनी प्रत्येकी दहा लोकांना.. असं करत करत थेरोटीकली रिपल इफेक्ट सारखं आपण त्या सिडीचा खप वाढवतो आहे. म.ल.म. म्हणतय कि तुम्हाला या वाढीव विक्रीचा फायदा व्हायला हवा. तुमच्या पासुन सुरु झालेल्या थ्रेडच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जी विक्री होईल त्याच्या फायद्यात तुम्ही भागीदार असायला हवं... आणि धंद्याच्या दृष्टीने हे लॉजीकल आहे. प्रॉडक्ट जर खरच चांगलं असेल, आणि कॉस्टवर्दी असेल तर या मॉडेलमधे यश नक्की मिळु शकतं. आपण बरेचदा हे करत असतो. आपला मेकॅनीक, सुतार, मिठाईवाला, दिवाळीचे फटाकेवाल... हि मंडळी जर आपण त्यांना डायरेक्ट-इंडायरेक्ट ग्राहक मिळवुन दिले तर आपल्याला काहि फ्री सर्वीस वगैरे देत असतात. तसलाच प्रकार म.ल.म.चा आहे. मी स्वतः मात्र या फंदात अजीबात पडलो नाहि कधी :)

In reply to by अर्धवटराव

बबन ताम्बे 14/12/2016 - 14:01
बायोडिस्क, मॅग्नेटीक गादी - हे काय प्रॉडक्ट आहे? आणि किंमत ? अव्वाच्या सवा. अ‍ॅम्वे ची प्रॉडक्ट- कायच्या काही महाग, हॉलीडे पॅकेज - काहीच्या काही महाग आणि त्यांच्या टर्म्स आणि कंडीशन वर. सीडी चे उदाहरण योग्य आहे कारण ती जर चांगल्या गायकाची असेल तर निश्चित लोक विकत घेतात.

In reply to by अर्धवटराव

आदूबाळ 14/12/2016 - 14:02
धंदे रिपल इफेक्टवर नाय चालत हो!
म.ल.म. म्हणतय कि तुम्हाला या वाढीव विक्रीचा फायदा व्हायला हवा. तुमच्या पासुन सुरु झालेल्या थ्रेडच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जी विक्री होईल त्याच्या फायद्यात तुम्ही भागीदार असायला हवं... आणि धंद्याच्या दृष्टीने हे लॉजीकल आहे.
छे! उलट लॉजिकल नाही. तुम्ही इथे ग्राहकाच्या दृष्टीने एकांगी विचार करताय. ग्राहकाच्या दृष्टीने फायद्याच्या असणार्‍या (आणि म्हणूनच ग्राहकाला लॉजिकल वाटणार्‍या) गोष्टीच्या भडिमाराने मलम कंपनी तुम्हाला मलम लावत आहे. असं बघा - ग्राहकाला जे काही घडावंसं वाटतंय ती 'इन्फर्मेशन असिमेट्री' आहे. ग्राहकापासून सुरू झालेली थ्रेड किती लांब गेली आहे हे तपासण्याचं कोणताही मेकॅनिझम ग्राहकापाशी उपलब्ध नाही. सदर ग्राहक रजनीकांत आहे असं धरलं तरी पैशाचा ओघ ग्राहकाचेग्राहक --> मलम कंपनी --> ग्राहक असा असणार आहे. त्यातलं मलम कंपनी --> ग्राहक हे ऑब्लिगेशन मलम कंपनी पूर्ण करेल याची कोणतीही शाश्वती नाही. लीगल कॉण्ट्रॅक्ट नाही. (कॉण्ट्रॅक्ट केलं तरी ते वैध - एन्फोर्सेबल - असेल का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण तो विषय वेगळा.) म्हणजे थोडक्यात - प्रस्तुत ग्राहक सर्वस्वी मलम कंपनीच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून या धंद्यात उतरला आहे. धंद्यात कोणाच्याही चांगुलपणावर विश्वास ठेवून आपल्याकडचं भांडवल जोखमीला टाकणे म्हणजे *पणा आहे. "मी चांगला आहे - म्हणून माझ्याशी धंदा कर" असं म्हणणार्‍या माणसापासून मी एकशेवीसने पळून जातो.
आपला मेकॅनीक, सुतार, मिठाईवाला, दिवाळीचे फटाकेवाल... हि मंडळी जर आपण त्यांना डायरेक्ट-इंडायरेक्ट ग्राहक मिळवुन दिले तर आपल्याला काहि फ्री सर्वीस वगैरे देत असतात. तसलाच प्रकार म.ल.म.चा आहे.
यामध्ये आणि मलममध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. इथे सगळे 'व्यक्तिगत सेवा'** विकतात. म्हणजे ते जे काही विकतायत त्याचा उगम त्यांच्या स्वतःमध्ये आहे. एका अर्थी त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या व्यवसायाचं अद्वैत आहे. मेकॅनिकने गाडी बिघडवली, सुताराचं टेबल मोडलं, मिठाईने फूड पॉयझनिंग झालं, फटाके फुसके निघाले तर या सर्व 'वाल्यां'ची वैयक्तिक इज्जत निघणार आहे, वैयक्तिक पत जाणार आहे. म्हणजे हे वाले "रेप्युटेशनल रिस्क" घेतायत. मलम कंपनीला ग्राहकाच्या वैयक्तिक रेप्युटेशनशी काहीही देणंघेणं नसतं. त्यामुळेच वरती अनेकांनी "माझ्या जवळच्या मैत्राने मला मलम विकून *हॉर्स स्टिकिंग* करायचा प्रयत्न केला" वगैरे प्रतिसाद दिले आहेत. त्यात लोकांना 'मलम कंपनी हरामखोर आहे' यापेक्षा 'मित्राने असं केलं' याची हळहळ जास्त वाटते आहे. मित्राचं (आयई मलम-ग्राहकाचं) रेप्युटेशन इथे गेलेलं आहे. __________ **मिठाईवाल्याच्या बाबतीत स्वतः बनवलेलं प्रॉडक्ट

In reply to by आदूबाळ

खेडूत 14/12/2016 - 14:18
+१ अगदी सहमत. हा प्रकार सुरू झाला त्यावेळी गादी आणि पीअरलेस नामक फायनान्स कंपनी हे करत असे.. तेंव्हा इंटरनेटचा प्रसार नसल्याने विश्वासराव हेच माध्यम होते. पण नेट आल्यावरही असे प्रकार आणि लोकांचा लोभ - फसणे सुरूच राहिले. एक जबरी चोर कंपनी होती, ते बँडविडथ विकत.एक वर्षाचे डोमेन नेम रजिस्ट्रेशन आणि थोडी जागा, असे ३६००रु घेत. अर्थातच मलमाचे दोन लेप झाले की पुढे बंद पडे, मग ही मंडळी सांगत- तुमची नेटवर्कची डावी-उजवी बाजू समसमान चालली पाहिजे ( जे कुणाच्या अज्ज्यालाही जमत नसे!) चारेक वर्षे चालवून सगळे बंद पडले. गेल्या वर्षी 'पर्ल' पण बुडाले- पैसे देणारे बंगालच्या शेतात लावलेली आपली सागवानाची झाडे स्वप्नात पहात निजून राहिली आणि भामटे गेले पळून. पण म्हणून उद्या नव्या पॅकिंगमधे मलम येणारच अनही असे नाही!

In reply to by आदूबाळ

संदीप डांगे 14/12/2016 - 14:22
चांगलं समजावलंय, +१०००० एक दृष्टीकोनः मलम योजना चांगले उत्पादन, योग्य भाव असेल तर सुरुवातीच्या लोकांना फायदा देते. नंतर कितीही ताणली तरी तळाच्या लोकांनाच पुढे पसरायला वाव राहत नाही. इन अ परफेक्ट वर्ल्ड जरी आपण विचार केला की सर्व लोक नीतीमान, प्रामाणिक आहेत तरी ग्राहकाची गरज व मागणी यावरच धंदा चालतो, व्यक्तिगत जोडण्यांवर नव्हे. पुश करण्याची एक लिमिट असते. दुसरा दृष्टीकोनः कोलगेट टूथपेस्ट आणि अ‍ॅम्वे टूथपेस्ट दोन्हीचे उत्पादन जरी एक असले तरी ग्राहकांपर्यंत पोचण्याची पद्धत वेगळी आहे. दोन्ही मध्ये ग्राहक कसल्यातरी प्रोपगंडाला भुलून टूथपेस्ट विकत घेतात, अ‍ॅम्वेवाले 'कोलगेटला एकट्याला मिळणारा फायदा चेनमधल्या लोकांना वाटून दिल्या जातो' असे सांगतात. लॉजिक बरोबर वाटते, पण ते चेनमधल्या प्रत्येकाने ते प्रॉडक्ट सतत आहे त्या किमतीला घेत राहिले तरच. अनेक लोक इथेच फसतात. ती चेन पुढे कुठवर जाईन याची जबाबदारी शेवटच्या बकर्‍यावर असते. हा खरंतर स्वतःचाच रिटेल धंदा करण्यासारखे आहे. पण शेवटी हमखास फसणारा. अ‍ॅम्वेच्या एका मिटींगला उपस्थित राह्यलोय(१९९८). तेव्हा अर्धवट ऐकून जास्त खोलात न शिरता अनेकांनी साडेपाच हजार रुपये भरुन किट घेतलेले आधीच. बिजनेस मॉडेल एक्स्प्लेन करण्याच्या मीटींगला सगळ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. वरच्या माणसाला सर्वांची उत्तरे देता देता नाकीनऊ आलेले. एकाने तर माझ्या वडिलांचे व इतर पाच जणांचे पैसे स्वतः भरलेले, त्याला जाम टेन्शन आले होते. साहजिकच अ‍ॅम्वेच्या त्या मिटींगमधून पुढे कोणीच गेले नाही. सगळ्यांनी किटमधले प्रॉडक्ट वापरुन घेतले, दिल्लीला मिटींगला जाऊन आले त्यावर समाधान मानून रामराम ठोकला. अगदी वरच्या लेव्हलला जरी सुरुवात करायला मिळाली तरी कोणीही समजूतदार माणसांनी यात पडू नये. लाखो रुपये कमावले तरी खालच्या हजारो अपयशी माणसांची बेक्कार हाय लागते.

In reply to by संदीप डांगे

बबन ताम्बे 14/12/2016 - 15:03
अगदी वरच्या लेव्हलला जरी सुरुवात करायला मिळाली तरी कोणीही समजूतदार माणसांनी यात पडू नये. लाखो रुपये कमावले तरी खालच्या हजारो अपयशी माणसांची बेक्कार हाय लागते. ९४-९५ साली मनी ग्रोअर स्कीम्ने असाच धूमाकूळ घातला होता. प्रॉडक्ट काहीच नव्ह्ते. दोन हजार भरायचे आणि नंतर चार मेंबर गोळा करायचे. जे लोक अधिकारावर होते (सरकारी अधीकारी, मुख्याध्यापक , प्रिंसिपॉल, खासगी कंपन्यांतील अधिकारी वगैरे... त्यांनी आपल्या हाताखालील आणि ओळखीच्या लोकांना असेच भुलवले आणि स्वतः मालामाल झाले.ज्यांना चार मेंबर गोळा करता आले नाहीत - जे साखळीत शेवटी होते, ते झोपले दोन हजारांना.

In reply to by आदूबाळ

अर्धवटराव 14/12/2016 - 22:31
मी पहिलेच सांगितलं कि हा व्यवहार विशिष्ट प्रकारे केला तरच फायद्याचा असतो. आपण स्वतः प्रॉडक्टची क्वालिटी, किंमत, विक्री धाग्याची ट्रेसेबिलिटी, व इतर बाबींची प्रामाणीकपणे कन्व्हीन्स असु तरच हा धंदा करता येतो. सर्वसाधारण माणसाला वाटतं कि आपण एक विशिष्ट रक्कम गुंतवली, थोडी पोपटपंची केली (किंवा काहि लोकांना सेमिनार अटेण्ड करायला लावलं) कि आपोआप पैसा मिळतो. असच काहितरी आय.टी. धंद्यात टेस्टींग नामक व्यवसायाबाबत होतं. लोकांना वाटतं कि एक कोर्स केला, काहि जुजबी टुल्स वापरायला शिकलं कि आपोआप डॉलरकी बारीश होती है. हि बेसीक चुक आहे. प्रत्येक धंद्याचं स्वतःचं म्हणुन गणित असतं. ते कळल्याशिवाय, व समीकरणं वापरायची तयारी असल्याशिवाय चक्रव्युव्हात उतरुच नये. मी स्वतः जरी हे धंदे केले नाहि तरी एम्वे मलमने अनेकांना पैसा मिळवुन देताना बघितलं आहे. असो.

In reply to by अर्धवटराव

सुबोध खरे 14/12/2016 - 12:32
हे दोघे या लफड्यात का पडले तेच कळले नाही अहो ते दोघे आपल्या व्यवसायात व्यवस्थित स्थिर असून भरपूर पैसे मिळवत आहेत आणि त्यांची उत्तरोत्तर भरभरातच होणार आहे हे उघड दिसत आहे. असे असताना उगाच लोकांकडे जाऊन त्यांचे डोके खाऊन शत्रू बनवण्यात काय हशील आहे?

कुंदन 29/12/2016 - 12:39
http://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/crime/qnet-scam-ferreira-started-firms-to-dupe-people-charge-sheet/articleshow/56228783.cms

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५

अबोली२१५ ·

गवि 12/12/2016 - 13:26
त्या गुंतवणुकीच्या कल्पनेबद्दल प्रचंड प्रभावित झाला होतात तुम्ही असं दिसतं. एक दोन नव्हे तर चांगले दहा पंधरा रेड फ्लॅग्जही तुम्हाला दिसले जाणवले नाहीत.

आदूबाळ 12/12/2016 - 14:58
ताई, रागावू नका, पण क्यूनेट आणि फसवणुकीव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट गेल्या काही भागांतून जाणवली - आणि ती म्हणजे अर्थसाक्षरतेचा अभाव. सॅलरी स्लिप्स घेणे, बँकांचं केवायसी पूर्ण करणे, गरजेला रक्कम उभी करण्याची क्षमता बाळगून असणे वगैरे गोष्टी या अगदी बेसिक आहेत हो.

अबोली२१५ 12/12/2016 - 15:19
कस काय ? नीट वाचून पहा मी सांगितलं कि १) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत नाही २) KYC मी दिल पण सगळे नोट बंदीमध्ये अडकले होते त्यामुळे खचितच त्याला वेळ लागणार होता किती तो मला पाहिजे होता ३) रक्कम उभी करण हे सोप्पं होताच पण हे मी माझ्या जबाबदारीवर उभी करतंय माझा नवराने मदत केली असती तर त्याची किंमत मला राहिली नसती या धावपळीमुळे माझा आत्मविश्वास वाढला मी कोणावर विसंबून राहिली नव्हती कि कोणा पुढे हात पसरायला लाज बाळगली नाही.

In reply to by अबोली२१५

आदूबाळ 12/12/2016 - 15:54
१) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत नाही
अपॉईंटमेंट लेटर, एम्प्लॉयमेंट अ‍ॅग्रीमेंट, सॅलरी स्लिप, फॉर्म १६ (टीडीएस होत असल्यास), ईपीएफचे कागद, एक्सपीरियंस सर्टिफिकेट (नोकरी सोडल्यानंतर) या गोष्टी प्रत्येक ऑफिसने देणं (वेगवेगळ्या) कायद्यांनी बंधनकारक आहे. "आपल्याकडे हे देत नाहीत" किंवा "इथे तशी पद्धत नाही" ही अकाऊंट्स / एचारवाणी ऐकून घेऊ नये. प्रस्तुत ऑफिसमध्ये तुम्ही क्ष तारीख ते य तारीख झ पदावर नोकरी करत होतात याचे हे पुरावे आहेत. जग माणसापेक्षा कागदावर जास्त विश्वास ठेवतं हे कितीही कटू असलं तरी सत्य आहे.
२) KYC मी दिल पण सगळे नोट बंदीमध्ये अडकले होते त्यामुळे खचितच त्याला वेळ लागणार होता किती तो मला पाहिजे होता
केवायसी दिलं ते गरज पडल्यावर. जर अकाऊंट जिवंत होतं तर ते केवायसी कंप्लायंट का नव्हतं? अकाऊंटची गरज नव्हती तर ते बंद का केलं नव्हतं? ------- वरील गोष्टी प्रमाणाबाहेर कडक / किचकट वाटू शकतील. पण वेळ सांगून येत नाही. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलबाहेरच्या असतात त्याला कोणीच काही करू शकत नाही. पण ज्या कंट्रोलमध्ये असतात त्या कराव्यात असं माझं मत. किचकट आहे / वेळखाऊ आहे / आत्ता गरज नाही तर कशाला करायचं / वेळ पडेल तेव्हा बघू / करायचंय-एकदा-पण-वेळ-कुठाय या सबबींना अर्थ नाही.

In reply to by आदूबाळ

अबोली२१५ 12/12/2016 - 16:00
माझ्या प्रेगन्स मध्ये माझं अकाउंट ignore झालं होत त्यामुळे ते चालू करायाच होतच. पण बर झालं ते येनकेन प्रकाराने सुरु झालं.

In reply to by आदूबाळ

पिंगू 12/12/2016 - 18:39
आदूशेठ, कायद्याची भाषा कितीही बोलली तरी बहुतेक कंपन्या आपल्या इथे एमप्लॉईला सॅलरी स्लिप मागितल्याशिवाय देत नाहीत. हे कटू सत्य आहे.

पैसा 12/12/2016 - 15:20
अनुभव प्रामाणिकपणे लिहिताय हे आवडलेच. पण यानिमित्ताने लोक असे इझीमनीच्या मागे का लागतात असेही वाटले. नोकरी सांभाळून महिलांनी फावल्या वेळात करण्यासारखे कित्येक उद्योग असतात. कॉम्प्युटर टायपिंग, घरघंटी, मसाले तयार करून विकणे, लहान प्रमाणात केटरिंग, शिकवण्या, साड्यांना फॉल बिडिंग, भरतकाम व इतर कलाकौशल्याच्या वस्तू, रजया/पर्सेस/खेळणी/खोटे दागिने तयार करून विकणे, विमा एजन्सी वगैरे. या पूरक उद्योगांना तसे काही पैसेही लागत नाहीत. स्वबळावर असा काही व्यवसाय न करता अशा हवेतल्या धंद्याच्या ऑफरला लोक कसे काय फसतात म्हणून कुतुहल वाटत आहे.

In reply to by पैसा

अबोली२१५ 12/12/2016 - 15:46
easymoney नाही आहे यात मी माझा पैसा आणि वेळ देतेय अजूनही लोकांना माहित नाही आहे कि ते You tube द्वारे पैसे कसे कमाऊ शकतात आणि मी कॉम्पुटर क्षेत्रात असल्यामुळे मला माहित आहे कि SEO(Search engine optimization ) साठी कंपनी चांगले पैसे देते किंवा ऑनलाईन ad आणि प्रमोशनसाठी काही चांगल्या कंपन्या वर्षाकाठी काही लाखात खर्च करते.

In reply to by अबोली२१५

पैसा 12/12/2016 - 16:19
तुम्ही कॉम्प्युटर क्षेत्रत आहात आणि वर उल्लेख केलेले सगळे तुम्हाला माहीत आहे, मग तर असल्या स्कीम्समध्ये केवढे फ्रॉड्स होतात याबद्दल तुम्हाला माहीत नसावे याचं आश्चर्य वाटतंय. इतके होउनही तो माणूस कोणती कंपनी, कोणते प्रॉडक्ट याबद्दल माहिती देत नाही हे तुम्हीच सांगताय. माफ करा, आधीच स्पष्ट करते की स्पेसिफिक तुमच्याबद्दल असे बोलत नाहीये, पण लोक ना खूपदा असा विचार करतात की भले फ्रॉड असेल पण मी हुशार आहे, तेव्हा याचा फुगा फुटण्यापूर्वीच मी माझे पैसे काढून घेईन. त्यामुळेही असल्या साखळ्या वाढत जातात.

In reply to by पैसा

खेडूत 12/12/2016 - 16:37
भले हुशार असेलही, पण , मलम योजनेतून बाहेर पडण्याआधी खाली आपल्याच परिचित लोकांना गंडा घालून झाला असेल त्याचं काय? किरकोळ फायद्यासाठी आपल्याच मित्र नातलगांना गंडवण्यात कांही शहाणपणा नाहीच!

In reply to by पैसा

खेडूत 12/12/2016 - 15:48
+१ कमी कष्ट/ वेळात मोठा फायदा होण्याचे आमिष हे सर्व प्रकारच्या योजनांमधले साम्य दिसते. वर दिलेले व्यवसाय प्रकार कष्ट करायला लावणारे आहेत. पण लोकांना लवकर मोठे व्हायचे असते. दुसर्‍याचे पाहून आपलेही तसेच होईल हा फाजिल विश्वास असतो. सगळ्याचा परिणाम म्हणून नव्या पॅकेजमधल्या योजनाना पुन्हा नव्याने फसणारे महाभाग पाहिलेत. स्किल/ कष्टाशिवाय फायदा मिळणे शक्य नाही, हे ज्याला समजते तो या मंडळींना वेळीच फटकावतो.

In reply to by बबन ताम्बे

पैसा 12/12/2016 - 18:00
तसले नाय हो! वेगवेगळी अ‍ॅग्रीमेंंट्स, कसले अर्ज वगैरे पानाला २० का ३० रुपये घेऊन टाईप करून देणारे असतात बघा!

अबोली२१५ 12/12/2016 - 15:54
मी याच उत्तर संजय क्षीरसागर च्या एका प्रतिसादाला दिलाय Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४ http://www.misalpav.com/comment/907765#comment-907765

अनुप ढेरे 12/12/2016 - 16:34
लेखमालेचे टायटल 'फसवणूक' असले तरी धागाकर्तीच्या प्रतिसादांवरून वाटतय की त्या अजूनही या QNETमध्ये सहभागी आहेत.
अजूनही वाटत नाही आहे काहीतरी नवीन करायला मिळेल आणि त्यातून मी थोडेफार पैसे कमवून उरलेला वेळ मी माझ्या मुलीसाठी देऊ शकेन
कॉम्पुटर क्षेत्रात असल्यामुळे मला माहित आहे कि SEO(Search engine optimization ) साठी कंपनी चांगले पैसे देते
हा धागा QNETच्या प्रचारासाठी काढला असावा अशी शंका येत आहे.

प्लीज. लेखिकेला ४-५ भागातच शिकवणूक देण्याच्या भानगडीत पडू नका. नाहितर त्याने नाऊमेद होऊन पुढचे भाग कदाचित कधीच येणार नाही आणि सगळ्यांचे अंदाज हे अंदाजच राहतील. सगळे भाग आल्यावर तुम्ही सगळे मत मांडूच शकता.

In reply to by संदीप डांगे

गंम्बा 12/12/2016 - 17:21
पण लेखिका ताई फारच ताणतायत. मला तरी हे क्युनेट चे काय लफडे आहे ते जाणुन घेण्यात रस आहे. पण लेखिका सॅलरी स्लीप मिळवण्यात येणार्‍या अडचणी वगैरे विस्तारुन सांगत आहेत. बाकी खुप विसंगती आहेत ते वेगळेच.

निरंजन._. 12/12/2016 - 17:20
वाईट वाटुन घेऊ नका पण तुम्ही चक्क "अहो मला फसवा ना" म्हणून त्याच्या (Mr परेश) मागे लागला होता. अशी संधी कुठला लफंगा सोडेल? हे वाचून अॅमवे/स्वदेशी या लुच्च्या कंपन्यांची आठवण झाली. अॅमवे तर अजुन चालु आहे असं ऐकलंय. हल्ली एखादा जुना मित्र अचानक सलगी दाखवायला लागला की आधी आडून चौकशी करतो की वीम्याचा व्यवसाय / मलेमा तर सुरु नाही ना केलं?

In reply to by निरंजन._.

अजया 12/12/2016 - 18:07
वाईट वाटुन घेऊ नका पण तुम्ही चक्क "अहो मला फसवा ना" म्हणून त्याच्या (Mr परेश) मागे लागला होता. अशी संधी कुठला लफंगा सोडेल?
:) अगदी हेच वाटलं.

बोका-ए-आझम 12/12/2016 - 17:27
नक्कीच ७२ ची चाचणी (test of 72) माहित असेल. जर एखादी गुंतवणूक १०% परतावा (returns) देत असेल तर आपली रक्कम ७.२ वर्षांत (७२/१०) दुप्पट होते. याचा अर्थ जर कोणी आपली रक्कम दोन वर्षांत दुप्पट करुन देणार असं म्हणत असेल तर याचा अर्थ परताव्याचा दर (rate of returns) हा ३६% हवा. हे अशक्य आहे. कोणीही इतका भारी परतावा देऊ शकत नाही आणि तोही छातीठोकपणे. मला वाटतं कोणीही काहीही सांगण्याअाधी किमान ही एक चाचणी करुन पाहावी. बाकी अबोलीताईंना आलेला अनुभव थोड्याफार प्रमाणात आलेला आहे. मला फोन करुन आमिष दाखवणा-या दुर्दैवाने माझ्या २ विद्यार्थिनी होत्या. दोघींचेही फोन सध्या बंद आहेत.

Dhananjay Borgaonkar 12/12/2016 - 17:34
हे क्युनेट प्रकरण आमच्या ऑफिसमधे सुद्धा खुप गाजलं. मुंबई ऑफिसमधेतर एक दोन लोकांनी जॉब सोडुन फुलटाईम क्युनेटमधे गेले. माझि एक कलीग क्युनेतसाठी काम करत होती आणि तीने मला सुद्धा सांगितल तु सुद्धा जॉईन कर. मी ऐका त्यांच्या वर्कशॉपला गेलो होतो आणि तेव्हाच नाही म्हणून सांगितलं. भयंकर भावनिक अपील करताट ही लोक आणि 2,3 व्हीडियो क्लिप दाखवतात ज्यात बाकेच्या लोकांची सक्सेस स्टोरी असते. एम.एल.एम वाला हा प्रकार होता. नंतर काहीच महिन्यात बमन ईराणीच्या मुलाला यात अट्क झाली ही बातमी पेपरमधे वाचली.

गवि 12/12/2016 - 13:26
त्या गुंतवणुकीच्या कल्पनेबद्दल प्रचंड प्रभावित झाला होतात तुम्ही असं दिसतं. एक दोन नव्हे तर चांगले दहा पंधरा रेड फ्लॅग्जही तुम्हाला दिसले जाणवले नाहीत.

आदूबाळ 12/12/2016 - 14:58
ताई, रागावू नका, पण क्यूनेट आणि फसवणुकीव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट गेल्या काही भागांतून जाणवली - आणि ती म्हणजे अर्थसाक्षरतेचा अभाव. सॅलरी स्लिप्स घेणे, बँकांचं केवायसी पूर्ण करणे, गरजेला रक्कम उभी करण्याची क्षमता बाळगून असणे वगैरे गोष्टी या अगदी बेसिक आहेत हो.

अबोली२१५ 12/12/2016 - 15:19
कस काय ? नीट वाचून पहा मी सांगितलं कि १) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत नाही २) KYC मी दिल पण सगळे नोट बंदीमध्ये अडकले होते त्यामुळे खचितच त्याला वेळ लागणार होता किती तो मला पाहिजे होता ३) रक्कम उभी करण हे सोप्पं होताच पण हे मी माझ्या जबाबदारीवर उभी करतंय माझा नवराने मदत केली असती तर त्याची किंमत मला राहिली नसती या धावपळीमुळे माझा आत्मविश्वास वाढला मी कोणावर विसंबून राहिली नव्हती कि कोणा पुढे हात पसरायला लाज बाळगली नाही.

In reply to by अबोली२१५

आदूबाळ 12/12/2016 - 15:54
१) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत नाही
अपॉईंटमेंट लेटर, एम्प्लॉयमेंट अ‍ॅग्रीमेंट, सॅलरी स्लिप, फॉर्म १६ (टीडीएस होत असल्यास), ईपीएफचे कागद, एक्सपीरियंस सर्टिफिकेट (नोकरी सोडल्यानंतर) या गोष्टी प्रत्येक ऑफिसने देणं (वेगवेगळ्या) कायद्यांनी बंधनकारक आहे. "आपल्याकडे हे देत नाहीत" किंवा "इथे तशी पद्धत नाही" ही अकाऊंट्स / एचारवाणी ऐकून घेऊ नये. प्रस्तुत ऑफिसमध्ये तुम्ही क्ष तारीख ते य तारीख झ पदावर नोकरी करत होतात याचे हे पुरावे आहेत. जग माणसापेक्षा कागदावर जास्त विश्वास ठेवतं हे कितीही कटू असलं तरी सत्य आहे.
२) KYC मी दिल पण सगळे नोट बंदीमध्ये अडकले होते त्यामुळे खचितच त्याला वेळ लागणार होता किती तो मला पाहिजे होता
केवायसी दिलं ते गरज पडल्यावर. जर अकाऊंट जिवंत होतं तर ते केवायसी कंप्लायंट का नव्हतं? अकाऊंटची गरज नव्हती तर ते बंद का केलं नव्हतं? ------- वरील गोष्टी प्रमाणाबाहेर कडक / किचकट वाटू शकतील. पण वेळ सांगून येत नाही. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलबाहेरच्या असतात त्याला कोणीच काही करू शकत नाही. पण ज्या कंट्रोलमध्ये असतात त्या कराव्यात असं माझं मत. किचकट आहे / वेळखाऊ आहे / आत्ता गरज नाही तर कशाला करायचं / वेळ पडेल तेव्हा बघू / करायचंय-एकदा-पण-वेळ-कुठाय या सबबींना अर्थ नाही.

In reply to by आदूबाळ

अबोली२१५ 12/12/2016 - 16:00
माझ्या प्रेगन्स मध्ये माझं अकाउंट ignore झालं होत त्यामुळे ते चालू करायाच होतच. पण बर झालं ते येनकेन प्रकाराने सुरु झालं.

In reply to by आदूबाळ

पिंगू 12/12/2016 - 18:39
आदूशेठ, कायद्याची भाषा कितीही बोलली तरी बहुतेक कंपन्या आपल्या इथे एमप्लॉईला सॅलरी स्लिप मागितल्याशिवाय देत नाहीत. हे कटू सत्य आहे.

पैसा 12/12/2016 - 15:20
अनुभव प्रामाणिकपणे लिहिताय हे आवडलेच. पण यानिमित्ताने लोक असे इझीमनीच्या मागे का लागतात असेही वाटले. नोकरी सांभाळून महिलांनी फावल्या वेळात करण्यासारखे कित्येक उद्योग असतात. कॉम्प्युटर टायपिंग, घरघंटी, मसाले तयार करून विकणे, लहान प्रमाणात केटरिंग, शिकवण्या, साड्यांना फॉल बिडिंग, भरतकाम व इतर कलाकौशल्याच्या वस्तू, रजया/पर्सेस/खेळणी/खोटे दागिने तयार करून विकणे, विमा एजन्सी वगैरे. या पूरक उद्योगांना तसे काही पैसेही लागत नाहीत. स्वबळावर असा काही व्यवसाय न करता अशा हवेतल्या धंद्याच्या ऑफरला लोक कसे काय फसतात म्हणून कुतुहल वाटत आहे.

In reply to by पैसा

अबोली२१५ 12/12/2016 - 15:46
easymoney नाही आहे यात मी माझा पैसा आणि वेळ देतेय अजूनही लोकांना माहित नाही आहे कि ते You tube द्वारे पैसे कसे कमाऊ शकतात आणि मी कॉम्पुटर क्षेत्रात असल्यामुळे मला माहित आहे कि SEO(Search engine optimization ) साठी कंपनी चांगले पैसे देते किंवा ऑनलाईन ad आणि प्रमोशनसाठी काही चांगल्या कंपन्या वर्षाकाठी काही लाखात खर्च करते.

In reply to by अबोली२१५

पैसा 12/12/2016 - 16:19
तुम्ही कॉम्प्युटर क्षेत्रत आहात आणि वर उल्लेख केलेले सगळे तुम्हाला माहीत आहे, मग तर असल्या स्कीम्समध्ये केवढे फ्रॉड्स होतात याबद्दल तुम्हाला माहीत नसावे याचं आश्चर्य वाटतंय. इतके होउनही तो माणूस कोणती कंपनी, कोणते प्रॉडक्ट याबद्दल माहिती देत नाही हे तुम्हीच सांगताय. माफ करा, आधीच स्पष्ट करते की स्पेसिफिक तुमच्याबद्दल असे बोलत नाहीये, पण लोक ना खूपदा असा विचार करतात की भले फ्रॉड असेल पण मी हुशार आहे, तेव्हा याचा फुगा फुटण्यापूर्वीच मी माझे पैसे काढून घेईन. त्यामुळेही असल्या साखळ्या वाढत जातात.

In reply to by पैसा

खेडूत 12/12/2016 - 16:37
भले हुशार असेलही, पण , मलम योजनेतून बाहेर पडण्याआधी खाली आपल्याच परिचित लोकांना गंडा घालून झाला असेल त्याचं काय? किरकोळ फायद्यासाठी आपल्याच मित्र नातलगांना गंडवण्यात कांही शहाणपणा नाहीच!

In reply to by पैसा

खेडूत 12/12/2016 - 15:48
+१ कमी कष्ट/ वेळात मोठा फायदा होण्याचे आमिष हे सर्व प्रकारच्या योजनांमधले साम्य दिसते. वर दिलेले व्यवसाय प्रकार कष्ट करायला लावणारे आहेत. पण लोकांना लवकर मोठे व्हायचे असते. दुसर्‍याचे पाहून आपलेही तसेच होईल हा फाजिल विश्वास असतो. सगळ्याचा परिणाम म्हणून नव्या पॅकेजमधल्या योजनाना पुन्हा नव्याने फसणारे महाभाग पाहिलेत. स्किल/ कष्टाशिवाय फायदा मिळणे शक्य नाही, हे ज्याला समजते तो या मंडळींना वेळीच फटकावतो.

In reply to by बबन ताम्बे

पैसा 12/12/2016 - 18:00
तसले नाय हो! वेगवेगळी अ‍ॅग्रीमेंंट्स, कसले अर्ज वगैरे पानाला २० का ३० रुपये घेऊन टाईप करून देणारे असतात बघा!

अबोली२१५ 12/12/2016 - 15:54
मी याच उत्तर संजय क्षीरसागर च्या एका प्रतिसादाला दिलाय Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४ http://www.misalpav.com/comment/907765#comment-907765

अनुप ढेरे 12/12/2016 - 16:34
लेखमालेचे टायटल 'फसवणूक' असले तरी धागाकर्तीच्या प्रतिसादांवरून वाटतय की त्या अजूनही या QNETमध्ये सहभागी आहेत.
अजूनही वाटत नाही आहे काहीतरी नवीन करायला मिळेल आणि त्यातून मी थोडेफार पैसे कमवून उरलेला वेळ मी माझ्या मुलीसाठी देऊ शकेन
कॉम्पुटर क्षेत्रात असल्यामुळे मला माहित आहे कि SEO(Search engine optimization ) साठी कंपनी चांगले पैसे देते
हा धागा QNETच्या प्रचारासाठी काढला असावा अशी शंका येत आहे.

प्लीज. लेखिकेला ४-५ भागातच शिकवणूक देण्याच्या भानगडीत पडू नका. नाहितर त्याने नाऊमेद होऊन पुढचे भाग कदाचित कधीच येणार नाही आणि सगळ्यांचे अंदाज हे अंदाजच राहतील. सगळे भाग आल्यावर तुम्ही सगळे मत मांडूच शकता.

In reply to by संदीप डांगे

गंम्बा 12/12/2016 - 17:21
पण लेखिका ताई फारच ताणतायत. मला तरी हे क्युनेट चे काय लफडे आहे ते जाणुन घेण्यात रस आहे. पण लेखिका सॅलरी स्लीप मिळवण्यात येणार्‍या अडचणी वगैरे विस्तारुन सांगत आहेत. बाकी खुप विसंगती आहेत ते वेगळेच.

निरंजन._. 12/12/2016 - 17:20
वाईट वाटुन घेऊ नका पण तुम्ही चक्क "अहो मला फसवा ना" म्हणून त्याच्या (Mr परेश) मागे लागला होता. अशी संधी कुठला लफंगा सोडेल? हे वाचून अॅमवे/स्वदेशी या लुच्च्या कंपन्यांची आठवण झाली. अॅमवे तर अजुन चालु आहे असं ऐकलंय. हल्ली एखादा जुना मित्र अचानक सलगी दाखवायला लागला की आधी आडून चौकशी करतो की वीम्याचा व्यवसाय / मलेमा तर सुरु नाही ना केलं?

In reply to by निरंजन._.

अजया 12/12/2016 - 18:07
वाईट वाटुन घेऊ नका पण तुम्ही चक्क "अहो मला फसवा ना" म्हणून त्याच्या (Mr परेश) मागे लागला होता. अशी संधी कुठला लफंगा सोडेल?
:) अगदी हेच वाटलं.

बोका-ए-आझम 12/12/2016 - 17:27
नक्कीच ७२ ची चाचणी (test of 72) माहित असेल. जर एखादी गुंतवणूक १०% परतावा (returns) देत असेल तर आपली रक्कम ७.२ वर्षांत (७२/१०) दुप्पट होते. याचा अर्थ जर कोणी आपली रक्कम दोन वर्षांत दुप्पट करुन देणार असं म्हणत असेल तर याचा अर्थ परताव्याचा दर (rate of returns) हा ३६% हवा. हे अशक्य आहे. कोणीही इतका भारी परतावा देऊ शकत नाही आणि तोही छातीठोकपणे. मला वाटतं कोणीही काहीही सांगण्याअाधी किमान ही एक चाचणी करुन पाहावी. बाकी अबोलीताईंना आलेला अनुभव थोड्याफार प्रमाणात आलेला आहे. मला फोन करुन आमिष दाखवणा-या दुर्दैवाने माझ्या २ विद्यार्थिनी होत्या. दोघींचेही फोन सध्या बंद आहेत.

Dhananjay Borgaonkar 12/12/2016 - 17:34
हे क्युनेट प्रकरण आमच्या ऑफिसमधे सुद्धा खुप गाजलं. मुंबई ऑफिसमधेतर एक दोन लोकांनी जॉब सोडुन फुलटाईम क्युनेटमधे गेले. माझि एक कलीग क्युनेतसाठी काम करत होती आणि तीने मला सुद्धा सांगितल तु सुद्धा जॉईन कर. मी ऐका त्यांच्या वर्कशॉपला गेलो होतो आणि तेव्हाच नाही म्हणून सांगितलं. भयंकर भावनिक अपील करताट ही लोक आणि 2,3 व्हीडियो क्लिप दाखवतात ज्यात बाकेच्या लोकांची सक्सेस स्टोरी असते. एम.एल.एम वाला हा प्रकार होता. नंतर काहीच महिन्यात बमन ईराणीच्या मुलाला यात अट्क झाली ही बातमी पेपरमधे वाचली.
लेखनप्रकार
त्या सॅलरी स्लिप त्याने बँकेत जमा केल्यावर त्याने (आनंदाने) एक बातमी दिली तुझी सॅलरी २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे तुझं लोन फक्त १,७०,००० एवढच होऊ शकत... (काय???? बाकीचे १,८०,००० कुठून आणु.) मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी ३. ५० लाख जमा करू शकत नाही आहे. तर तू मला थोडी मदत करशील का या वर माझ्या चुलत सासूबाई आजारी आहेत माझा नवरा चेकबुक आताच घेऊन गेलाय त्यामुळे मी काही मदत करू शकत नाही तुझं तुला पाहावं लागेल. (अरे हि तर म्हणत होती कि तुझ्या पैशांची जबाबदारी मी घेते, कमी पडलं तर मी मदत करेन ) मी गप्प बसलेली पाहून ती बोलली अग त्या खूप सिरिअस आहेत त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४

अबोली२१५ ·

मस्त सांगताय कहाणी. रोचक आहे. भाग थोडे मोठे टाकावे. मला वाटत आहे की तुमच्या ऑफीसची सगळी माणसे तुम्हाला अप्रत्यक्षपणे मदतच करत होती. पण, तुम्ही हट्टालाच पेटलेल्या होतात असे दिसते :) त्यांनी केलेल्या उशीरामुळे तुमचे पैसे बुडण्यापासून वाचलेले असावेत हीच शुभेच्छा ! :)

In reply to by संजय क्षीरसागर

अबोली२१५ 10/12/2016 - 18:55
"स्वप्न" आपल्या लोकांसाठी काहीतरी करून ठेवावं जेणेकरून त्यांना त्याच्या पुढल्या आयुष्यात कुठली हि कमी पडू नये.

In reply to by अबोली२१५

पण ३.५० चे ५.०० होतील, त्याचे पुढे ७.०० होतील हे स्वप्नरंजन म्हणजे मोह . एकदा मोह झाला की तो लॉजिकला ओवर पॉवर करतो

In reply to by संजय क्षीरसागर

अबोली२१५ 10/12/2016 - 19:22
मला तस्सा काही वाटलं नव्हतं आणि अजूनही वाटत नाही आहे काहीतरी नवीन करायला मिळेल आणि त्यातून मी थोडेफार पैसे कमवून उरलेला वेळ मी माझ्या मुलीसाठी देऊ शकेन कारण नवरा बायको नि कमवण हि काळाची गरज झालीय. मी जॉब सोडला तर माझ्या नवऱ्यावरती सर्व जबाबदारी पडेल. मी कमावते त्यातून मी पैसे बचत करून माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकते.

बाईसाहेब, जे लिहिता आहात ते प्रकाशित करण्यापूर्वी कृपया एकदा नीट वाचून त्यातील मराठीच्या चुका दुरुस्त कराव्यात अशी माझी नम्र विनंती आहे. काय होतेय, विषय मनोवेधक असूनसुद्धा भाषेमुळे वाचनात, जेवताना जसे वारंवार खडे आल्याने सगळी मजाच निघून जावी, तसे होते आहे. तसदीबद्दल क्षमा असावी.

In reply to by रविकिरण फडके

इथे शुद्ध - अशुद्ध असा भेद नाही . कंटेंट महत्वाचा समजला जातो . त्यामुळेच तर लोक लिहायला पुढे येतात. फार खोलात न शिरता वाचलं की झालं !

सगळे भाग वाचले. तुमचं नुकसान झालं नसावं, या शुभ अपेक्षेसह पुभाप्र (पुढील भागाच्या प्रतीक्षेत)

बाजीप्रभू 10/12/2016 - 22:32
अबोली मॅडम तुम्ही खूप छान लिहिताय... नवख्या अहात असं बिलकुल वाटत नाहीये... पोस्टची जी लेन्थ तुम्ही मेंटेन्ड ठेवली आहे त्यावरून मराठी सिरियलचा भरपूर प्रभाव दिसतोय. प्रत्येक भागा गणिक उसुक्ता वाढत चालली आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत... देव करो आणि तुमचं नुकसान झालंय असं वाचायला नको मिळोत. मलाही थायलंडमधे "युनिसिटी" या कंपनीच्या फ्रॉडच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करण्यात आला होता. पण निसर्गदत्त भारतीय भोचकपणा अंगी असल्याने सहीसलामत सुटलो त्यातून. पुढेमागे लिहीन त्यावर सध्या तुमचे अनुभव वाचण्यात गर्क आहे.

मस्त सांगताय कहाणी. रोचक आहे. भाग थोडे मोठे टाकावे. मला वाटत आहे की तुमच्या ऑफीसची सगळी माणसे तुम्हाला अप्रत्यक्षपणे मदतच करत होती. पण, तुम्ही हट्टालाच पेटलेल्या होतात असे दिसते :) त्यांनी केलेल्या उशीरामुळे तुमचे पैसे बुडण्यापासून वाचलेले असावेत हीच शुभेच्छा ! :)

In reply to by संजय क्षीरसागर

अबोली२१५ 10/12/2016 - 18:55
"स्वप्न" आपल्या लोकांसाठी काहीतरी करून ठेवावं जेणेकरून त्यांना त्याच्या पुढल्या आयुष्यात कुठली हि कमी पडू नये.

In reply to by अबोली२१५

पण ३.५० चे ५.०० होतील, त्याचे पुढे ७.०० होतील हे स्वप्नरंजन म्हणजे मोह . एकदा मोह झाला की तो लॉजिकला ओवर पॉवर करतो

In reply to by संजय क्षीरसागर

अबोली२१५ 10/12/2016 - 19:22
मला तस्सा काही वाटलं नव्हतं आणि अजूनही वाटत नाही आहे काहीतरी नवीन करायला मिळेल आणि त्यातून मी थोडेफार पैसे कमवून उरलेला वेळ मी माझ्या मुलीसाठी देऊ शकेन कारण नवरा बायको नि कमवण हि काळाची गरज झालीय. मी जॉब सोडला तर माझ्या नवऱ्यावरती सर्व जबाबदारी पडेल. मी कमावते त्यातून मी पैसे बचत करून माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकते.

बाईसाहेब, जे लिहिता आहात ते प्रकाशित करण्यापूर्वी कृपया एकदा नीट वाचून त्यातील मराठीच्या चुका दुरुस्त कराव्यात अशी माझी नम्र विनंती आहे. काय होतेय, विषय मनोवेधक असूनसुद्धा भाषेमुळे वाचनात, जेवताना जसे वारंवार खडे आल्याने सगळी मजाच निघून जावी, तसे होते आहे. तसदीबद्दल क्षमा असावी.

In reply to by रविकिरण फडके

इथे शुद्ध - अशुद्ध असा भेद नाही . कंटेंट महत्वाचा समजला जातो . त्यामुळेच तर लोक लिहायला पुढे येतात. फार खोलात न शिरता वाचलं की झालं !

सगळे भाग वाचले. तुमचं नुकसान झालं नसावं, या शुभ अपेक्षेसह पुभाप्र (पुढील भागाच्या प्रतीक्षेत)

बाजीप्रभू 10/12/2016 - 22:32
अबोली मॅडम तुम्ही खूप छान लिहिताय... नवख्या अहात असं बिलकुल वाटत नाहीये... पोस्टची जी लेन्थ तुम्ही मेंटेन्ड ठेवली आहे त्यावरून मराठी सिरियलचा भरपूर प्रभाव दिसतोय. प्रत्येक भागा गणिक उसुक्ता वाढत चालली आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत... देव करो आणि तुमचं नुकसान झालंय असं वाचायला नको मिळोत. मलाही थायलंडमधे "युनिसिटी" या कंपनीच्या फ्रॉडच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करण्यात आला होता. पण निसर्गदत्त भारतीय भोचकपणा अंगी असल्याने सहीसलामत सुटलो त्यातून. पुढेमागे लिहीन त्यावर सध्या तुमचे अनुभव वाचण्यात गर्क आहे.
या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;) काही काही ऑफिस मध्ये सॅलरी स्लिप देत नाहीत त्या काही ऑफिस मधल माझं ऑफिस आहे.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३

अबोली२१५ ·

इंटरेस्टींग... सध्या एक क्युनेट वाला माझ्या पण मागे आहे. अर्थात त्याने मला अजून कंपनीचे नाव सांगितले नाही. पण तुम्ही आणि तो मित्र दोघेही जे वर्णन करताय त्या वरुन ती हीच कंपनी असावी. तुम्ही डीटेल लिहा. मगच मी त्या मित्राच्या कॉन्टॅक्टला भेटायला जातो. मी त्याला आतापर्यंत टाळत होतो, पण आता मी नक्की भेटणार. लै मज्जा येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अस्वस्थामा 12/12/2016 - 22:38
मला त्या 'लोणी आहे का?' हार्डवेअर दुकानदाराची आठवण येऊ येऊ हसू येतंय राव. भेट दिल्यास नक्की वृत्तांत टाकणे.. ;)

अमितदादा 10/12/2016 - 16:36
अश्या स्कीम्स येतात, लोक फसतात, स्कीम बंद होते काही काळ जातो आणि परत नवीन रुपात येतात परत लोक फसतात, हे चक्र काही थांबताना दिसत नाही. एक उच्चशिक्षित परिचित ह्याच स्कीम्स मध्ये आहे त्यामुळे अशी लोक शब्दांचे खेळ कसे खेळतात याची जाणीव आहे. क्युनेट च्या business model बद्दल अधिक माहिती इथे उपलब्द आहे. पुभाप्र

इंटरेस्टींग... सध्या एक क्युनेट वाला माझ्या पण मागे आहे. अर्थात त्याने मला अजून कंपनीचे नाव सांगितले नाही. पण तुम्ही आणि तो मित्र दोघेही जे वर्णन करताय त्या वरुन ती हीच कंपनी असावी. तुम्ही डीटेल लिहा. मगच मी त्या मित्राच्या कॉन्टॅक्टला भेटायला जातो. मी त्याला आतापर्यंत टाळत होतो, पण आता मी नक्की भेटणार. लै मज्जा येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अस्वस्थामा 12/12/2016 - 22:38
मला त्या 'लोणी आहे का?' हार्डवेअर दुकानदाराची आठवण येऊ येऊ हसू येतंय राव. भेट दिल्यास नक्की वृत्तांत टाकणे.. ;)

अमितदादा 10/12/2016 - 16:36
अश्या स्कीम्स येतात, लोक फसतात, स्कीम बंद होते काही काळ जातो आणि परत नवीन रुपात येतात परत लोक फसतात, हे चक्र काही थांबताना दिसत नाही. एक उच्चशिक्षित परिचित ह्याच स्कीम्स मध्ये आहे त्यामुळे अशी लोक शब्दांचे खेळ कसे खेळतात याची जाणीव आहे. क्युनेट च्या business model बद्दल अधिक माहिती इथे उपलब्द आहे. पुभाप्र
लेखनप्रकार
मोदींची घोषणा केली आणि इकडे मी लोन कस करायचं याचाच विचार करत होती. मी ऑफिस मध्ये काय कारण द्याच आणि कि जेणे करून मला ऑफिस मधून लोनसाठी आवश्यक पेपर देतील. मी एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलली या दरम्यान माझा नवरा घरी आला होता आणि मी त्याला या मीटिंग बद्दल सांगितलं. पहिले त्याने मला सांगितलं कि यापेक्षा तू स्वतःच चालू कर या ३. ५०लाखात तुझ स्वतःच आस्सेट्स असतील ज्या तुला दिसतील कॉम्पुटर खुर्ची टेबले वैगरे आणि जर तुझा व्यवसाय बंद झाला तर तू हे सगळं विकून काही प्रमाणात पैसे परत मिळवू शकतेस, पण ज्या गोष्टी दिसणार नाहीत त्यावर मी कसा विश्वास ठेऊ... बरोबरच होत त्याच पण मला करायचच होतच.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २

अबोली२१५ ·

आदूबाळ 09/12/2016 - 17:31
मोठे भाग टाका हो जरा.
तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस.
हाच तो क्षण मोहाचा. या रकमेच्या बदल्यात मला नेमकं काय मिळणार आहे हे विचारायचा.

अबोली२१५ 09/12/2016 - 17:41
धन्यवाद माझं मिपावर लेखन आणि लिखाण नवीन आहे आणि जे घडलं ते आठवून लिहावं लागतंय त्यामुळे अतिरंजित किंवा खोटं वाटू नये यासाठी सावकाश आणि छोटे भाग टाकतेय.

साहना 10/12/2016 - 07:14
कुणीही X गुंतवणूक करून खात्रीशीर पणे Y रक्कम मिळावा अशी स्कीम दिली कि मी नेहमी काउंटर ऑफर देते. मी X तुम्हाला लोन म्हणून कागदोपत्री करार करून देते तुम्ही मला फक्त १५% ROI द्या. बाकीचे (Y - १५%) तुम्ही ठेवा. "put your money where your mouth is" !

मलाही विचारणा झाली होती पण मी चार हात लांब राहिलो.....त्यांना समजावलंही पण ऐकतंय कोण ? अति तेथे माती हे लहानपणापासून शिकूनही आचरणात काही आणता येत नाही ही शोकांतिका आहे !

मंजूताई 10/12/2016 - 11:30
उत्सुकता वाढलीये ... पुढचे भाग लवकर टाक... आम्ही पण स्टार नावाचं काहीतरी होतं ना त्यात पाच वर्षापुर्वी पाच हजार अक्कल खाती जमा केले... असंच अगदी जवळच्या मैत्रीणीच्या सांगण्यावरुन... दर आठवड्याला एक प्रश्न पत्रिका सोडवावी लागायची... तो सर्व्हे टाईप काहीतरी होतं.. ते प्रकरण टीव्हीवरही दाखवलं होतं ...

पैसा 10/12/2016 - 16:15
असल्या स्कीम्सना लोक कसे काय फसू शकतात?

आदूबाळ 09/12/2016 - 17:31
मोठे भाग टाका हो जरा.
तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस.
हाच तो क्षण मोहाचा. या रकमेच्या बदल्यात मला नेमकं काय मिळणार आहे हे विचारायचा.

अबोली२१५ 09/12/2016 - 17:41
धन्यवाद माझं मिपावर लेखन आणि लिखाण नवीन आहे आणि जे घडलं ते आठवून लिहावं लागतंय त्यामुळे अतिरंजित किंवा खोटं वाटू नये यासाठी सावकाश आणि छोटे भाग टाकतेय.

साहना 10/12/2016 - 07:14
कुणीही X गुंतवणूक करून खात्रीशीर पणे Y रक्कम मिळावा अशी स्कीम दिली कि मी नेहमी काउंटर ऑफर देते. मी X तुम्हाला लोन म्हणून कागदोपत्री करार करून देते तुम्ही मला फक्त १५% ROI द्या. बाकीचे (Y - १५%) तुम्ही ठेवा. "put your money where your mouth is" !

मलाही विचारणा झाली होती पण मी चार हात लांब राहिलो.....त्यांना समजावलंही पण ऐकतंय कोण ? अति तेथे माती हे लहानपणापासून शिकूनही आचरणात काही आणता येत नाही ही शोकांतिका आहे !

मंजूताई 10/12/2016 - 11:30
उत्सुकता वाढलीये ... पुढचे भाग लवकर टाक... आम्ही पण स्टार नावाचं काहीतरी होतं ना त्यात पाच वर्षापुर्वी पाच हजार अक्कल खाती जमा केले... असंच अगदी जवळच्या मैत्रीणीच्या सांगण्यावरुन... दर आठवड्याला एक प्रश्न पत्रिका सोडवावी लागायची... तो सर्व्हे टाईप काहीतरी होतं.. ते प्रकरण टीव्हीवरही दाखवलं होतं ...

पैसा 10/12/2016 - 16:15
असल्या स्कीम्सना लोक कसे काय फसू शकतात?
लेखनप्रकार
त्यानंतर त्याने मला सांगितलं कि तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस. यावर मी ३. ५० लाख गुंतवू शकते कारण मी कोणाकडे मागायला जाऊ शकत नव्हती माझे आई बाबा भारत बाहेर होते आणि मी सासू सासऱ्याकडे मागु कसे? जे काही होत ते मला माझ्या जबाबदारीवर उभं कराच होत. मी त्याला माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे पण मी बिझनेस साठी टाइम मॅनेज करू शकते असं सांगितलं.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी

अबोली२१५ ·

गॅरी ट्रुमन 09/12/2016 - 15:01
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी
हा प्रकार अ‍ॅमवेसारखा वाटत आहे. अ‍ॅमवेपेक्षाही मोठी फसवणूक साखळी जगात आहे तर!! मी मिपावर पूर्वी अ‍ॅमवे आणि तत्सम प्रकाराविरूध्द हा प्रतिसाद लिहिला होता.त्याची आठवण झाली. (अ‍ॅमवे आणि तत्सम नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांना आयसिस, अल कायदा, लष्करे तोयबा इत्यादींइतकाच धोकादायक समजणारा) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

सप्तरंगी 09/12/2016 - 18:42
Amway पिरॅमिड स्कीम आणि scam असावे यात शंका नाही कारण त्यामुळे प्रॉडक्टची खरी किंमत आणि quality समजूच शकत नाही, त्यांचे टूथपेस्ट मध्येही sls (sodium lauryl sulfate ) असतेच. म्हणजे अगदी काही natural केमिकल्स नसलेली प्रॉडक्ट्स आहेत असे काही नाही. पण असे असूनही मी त्यांची काही प्रॉडक्ट्स वापरते (त्यांच्या कुठल्याही business साठी बकरी न होता ) कारण ते मला आवडतात. अर्थात ते वाजवीपेक्षा महागच आहेत. scam बद्दल चे नाही पण प्रॉडक्ट्स ची माहिती कुणाला असेल तर सांगाल का ? Bodyshop चे पण नाव फार आहे पण या सगळ्या प्रॉडक्ट्स च्या quality बद्दल कुणी लिहू शकेल का ? बाकी अश्या scams मुले फार फार तर परवडणारी वस्तू वापरून बघावी पण यांच्या business चे बकरे बनण्याच्या फंदात पडू नये हेच खरे.

बबन ताम्बे 09/12/2016 - 15:56
१९९४ -९५ ला असेच मनी ग्रोवर नावाचे फॅड आले होते. २००० रु भरा आणि चार मेम्बर गोळा करा. भयंकर पॉप्युलर झाले होते. त्यात पिरॅमिड च्या वर बसलेले लोक गब्बर झाले (मुख्य प्रमोटर जळगावचा कुणी तरी जैन होता). खालचे सगळे झोपले. त्यांचा दोष काय तर म्हणे त्यांनी साखळी तोडली. आता चार मेंबर गळाला लावायचे म्हणजे काय सगळे आपल्यासारखे थोडीच *त्या असतात दोन हजार रुपये घालवायला ? बरं ही स्कीम म्हणजे आपल्या दोन हजाराने दुसर्यांचे खिसे भरा आणि आपले खिसे भरण्यासाठी नवीन लोकांच्या खिशात हात घाला. अ‍ॅम्वेचा पण एक झॅक पॅक एक्झीक्युटीव्ह मागे लागला होता. त्याला वाटेला लावले. अजून एक स्कीम होती. सेनापती बापट रोडवरील हॉटेल मॅरीएट मधे मामा बनलेले आणि त्यांनी धरून आणलेले बकरे अशी एक मीटींग होती. (मी एका ओळखीच्या सॉफ्ट्वेअर इंजीनीयरने धरून नेलेला बकरा होतो). सेम स्कीम. त्यांचे प्रॉडक्ट विकत घ्या आणि नंतर दोन बकरे मिळवा आणि त्यांना प्रॉडक्ट विका. प्रॉडक्ट पण भारी होते. कसली तरे काचेची दिस्क होती त्याने म्हणे सगळे आजार बरे होतात. त्यात समुद्रातील दुर्मिळ खनीजे वापरली होती :-) किंमत फक्त १७०००/- ते नको असेल तर कॉस्मेटीक प्रॉडक्ट घ्या वीस हजाराची. तेही नको असेल तर हॉलीडे पॅकेज घ्या ३५ हजाराचे. मित्र खूप मागे लागला होता. तो तर म्हणाला की तो आता नोकरी सोडायला तयार आहे इतका त्याला ह्या बिझिनेस मधे पैसा मिळत होता म्हणे. . आश्च्रर्याची गोष्ट म्हणजे आधी जे कुणी हे धंदे करत होते ते सगळे वेल सेटल्ल्ड, सुशिक्षीत आणि सुखवस्तू दिसत होते. का एव्ह्ढे सुशीक्षीत लोक अशा आमिषांना बळी पडतात ?

In reply to by बबन ताम्बे

योग्य प्रश्न विचारलास हो बबन.प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील ह्यावरही अनेकांनी विश्वास ठेवला होता. (जागरूक्)माई

कैलासवासी 09/12/2016 - 16:54
डिट्टो सेम अनुभव मी पण घेतलाय, जुन्या ऑफिस मधला मित्र होता तो सारखा विदेशी दौऱ्यावर जात असे, अस्जच एके दिवशी कॉल आला, २-४ बड्या बाता मारल्या. सहाजिकच मी विचारले कि नेमके काय काम करतोस तू म्हूणन, तो त्यावेळी जास्त काही बोलला नाही. नंतर पुण्यात येऊन त्याने मला भेटायला लावले बिलकुल अश्याच तर्हेने बाटलीत उतरवले. सुरवातीला एवढे पैसे भर तुझे पैसे काढून देण्याची मी हमी घेतो. तुला काहीही करायची गरज नाही, फक्त अकाउंट नंबर दे आम्ही लोन ची व्यवस्था करतो. हफ्ते आपोआप भरले जातील. मी फॉर्मॅलिटी म्हणून सगळे ऐकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्याला फोन वर सांगितले कि मला असले काहीही करणे जमणार नाही. पुढील वेळी वेगळ्या विषयावर बोलायचे असेल तरच फोन कर, भावाने अजून फोन नाही केला.

In reply to by कैलासवासी

असाचं एक माणुस माझ्या आणि वडीलांच्या मागे लागलाय. अगदी लोन बीन च्या माहितीसकट सगळं. =)) टोलवत ठेवलाय त्याला आज उद्या करत. कधी कंटाळतो पाहु. =))

In reply to by अजया

अबोली२१५ 10/12/2016 - 11:17
नाही. जी माझी मैत्रीण माझी शाळेत आम्ही एकत्र होतो. आणि ती खूप हुशार मुलीनंमध्ये गणली जात होती. ती एका सर्वसामान्य घरातून आलीय त्यामुळे ती चमको टाईप बिलकुल नाही आहे आणि आम्ही कधी तरी रविवारी भेटायचो, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवला. आपल्या जवळची व्यक्ती.

In reply to by अजया

अबोली२१५ 10/12/2016 - 11:18
नाही. जी माझी मैत्रीण माझी शाळेत आम्ही एकत्र होतो. आणि ती खूप हुशार मुलीनंमध्ये गणली जात होती. ती एका सर्वसामान्य घरातून आलीय त्यामुळे ती चमको टाईप बिलकुल नाही आहे आणि आम्ही कधी तरी रविवारी भेटायचो, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवला. आपल्या जवळची व्यक्ती.

संदीप डांगे 10/12/2016 - 13:05
फसवले जाणाऱ्यांमध्ये स्वतःला हुशार समजणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असते असं म्हणतात, ओव्हरकॉन्फिडन्स आंधळं करतो. Conman प्रकारावर मागे कधीतरी वाचन केलं होतं, त्याबद्दल लिहितो आता विषय पुढे आलाच आहे तर.

गॅरी ट्रुमन 09/12/2016 - 15:01
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी
हा प्रकार अ‍ॅमवेसारखा वाटत आहे. अ‍ॅमवेपेक्षाही मोठी फसवणूक साखळी जगात आहे तर!! मी मिपावर पूर्वी अ‍ॅमवे आणि तत्सम प्रकाराविरूध्द हा प्रतिसाद लिहिला होता.त्याची आठवण झाली. (अ‍ॅमवे आणि तत्सम नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांना आयसिस, अल कायदा, लष्करे तोयबा इत्यादींइतकाच धोकादायक समजणारा) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

सप्तरंगी 09/12/2016 - 18:42
Amway पिरॅमिड स्कीम आणि scam असावे यात शंका नाही कारण त्यामुळे प्रॉडक्टची खरी किंमत आणि quality समजूच शकत नाही, त्यांचे टूथपेस्ट मध्येही sls (sodium lauryl sulfate ) असतेच. म्हणजे अगदी काही natural केमिकल्स नसलेली प्रॉडक्ट्स आहेत असे काही नाही. पण असे असूनही मी त्यांची काही प्रॉडक्ट्स वापरते (त्यांच्या कुठल्याही business साठी बकरी न होता ) कारण ते मला आवडतात. अर्थात ते वाजवीपेक्षा महागच आहेत. scam बद्दल चे नाही पण प्रॉडक्ट्स ची माहिती कुणाला असेल तर सांगाल का ? Bodyshop चे पण नाव फार आहे पण या सगळ्या प्रॉडक्ट्स च्या quality बद्दल कुणी लिहू शकेल का ? बाकी अश्या scams मुले फार फार तर परवडणारी वस्तू वापरून बघावी पण यांच्या business चे बकरे बनण्याच्या फंदात पडू नये हेच खरे.

बबन ताम्बे 09/12/2016 - 15:56
१९९४ -९५ ला असेच मनी ग्रोवर नावाचे फॅड आले होते. २००० रु भरा आणि चार मेम्बर गोळा करा. भयंकर पॉप्युलर झाले होते. त्यात पिरॅमिड च्या वर बसलेले लोक गब्बर झाले (मुख्य प्रमोटर जळगावचा कुणी तरी जैन होता). खालचे सगळे झोपले. त्यांचा दोष काय तर म्हणे त्यांनी साखळी तोडली. आता चार मेंबर गळाला लावायचे म्हणजे काय सगळे आपल्यासारखे थोडीच *त्या असतात दोन हजार रुपये घालवायला ? बरं ही स्कीम म्हणजे आपल्या दोन हजाराने दुसर्यांचे खिसे भरा आणि आपले खिसे भरण्यासाठी नवीन लोकांच्या खिशात हात घाला. अ‍ॅम्वेचा पण एक झॅक पॅक एक्झीक्युटीव्ह मागे लागला होता. त्याला वाटेला लावले. अजून एक स्कीम होती. सेनापती बापट रोडवरील हॉटेल मॅरीएट मधे मामा बनलेले आणि त्यांनी धरून आणलेले बकरे अशी एक मीटींग होती. (मी एका ओळखीच्या सॉफ्ट्वेअर इंजीनीयरने धरून नेलेला बकरा होतो). सेम स्कीम. त्यांचे प्रॉडक्ट विकत घ्या आणि नंतर दोन बकरे मिळवा आणि त्यांना प्रॉडक्ट विका. प्रॉडक्ट पण भारी होते. कसली तरे काचेची दिस्क होती त्याने म्हणे सगळे आजार बरे होतात. त्यात समुद्रातील दुर्मिळ खनीजे वापरली होती :-) किंमत फक्त १७०००/- ते नको असेल तर कॉस्मेटीक प्रॉडक्ट घ्या वीस हजाराची. तेही नको असेल तर हॉलीडे पॅकेज घ्या ३५ हजाराचे. मित्र खूप मागे लागला होता. तो तर म्हणाला की तो आता नोकरी सोडायला तयार आहे इतका त्याला ह्या बिझिनेस मधे पैसा मिळत होता म्हणे. . आश्च्रर्याची गोष्ट म्हणजे आधी जे कुणी हे धंदे करत होते ते सगळे वेल सेटल्ल्ड, सुशिक्षीत आणि सुखवस्तू दिसत होते. का एव्ह्ढे सुशीक्षीत लोक अशा आमिषांना बळी पडतात ?

In reply to by बबन ताम्बे

योग्य प्रश्न विचारलास हो बबन.प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील ह्यावरही अनेकांनी विश्वास ठेवला होता. (जागरूक्)माई

कैलासवासी 09/12/2016 - 16:54
डिट्टो सेम अनुभव मी पण घेतलाय, जुन्या ऑफिस मधला मित्र होता तो सारखा विदेशी दौऱ्यावर जात असे, अस्जच एके दिवशी कॉल आला, २-४ बड्या बाता मारल्या. सहाजिकच मी विचारले कि नेमके काय काम करतोस तू म्हूणन, तो त्यावेळी जास्त काही बोलला नाही. नंतर पुण्यात येऊन त्याने मला भेटायला लावले बिलकुल अश्याच तर्हेने बाटलीत उतरवले. सुरवातीला एवढे पैसे भर तुझे पैसे काढून देण्याची मी हमी घेतो. तुला काहीही करायची गरज नाही, फक्त अकाउंट नंबर दे आम्ही लोन ची व्यवस्था करतो. हफ्ते आपोआप भरले जातील. मी फॉर्मॅलिटी म्हणून सगळे ऐकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्याला फोन वर सांगितले कि मला असले काहीही करणे जमणार नाही. पुढील वेळी वेगळ्या विषयावर बोलायचे असेल तरच फोन कर, भावाने अजून फोन नाही केला.

In reply to by कैलासवासी

असाचं एक माणुस माझ्या आणि वडीलांच्या मागे लागलाय. अगदी लोन बीन च्या माहितीसकट सगळं. =)) टोलवत ठेवलाय त्याला आज उद्या करत. कधी कंटाळतो पाहु. =))

In reply to by अजया

अबोली२१५ 10/12/2016 - 11:17
नाही. जी माझी मैत्रीण माझी शाळेत आम्ही एकत्र होतो. आणि ती खूप हुशार मुलीनंमध्ये गणली जात होती. ती एका सर्वसामान्य घरातून आलीय त्यामुळे ती चमको टाईप बिलकुल नाही आहे आणि आम्ही कधी तरी रविवारी भेटायचो, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवला. आपल्या जवळची व्यक्ती.

In reply to by अजया

अबोली२१५ 10/12/2016 - 11:18
नाही. जी माझी मैत्रीण माझी शाळेत आम्ही एकत्र होतो. आणि ती खूप हुशार मुलीनंमध्ये गणली जात होती. ती एका सर्वसामान्य घरातून आलीय त्यामुळे ती चमको टाईप बिलकुल नाही आहे आणि आम्ही कधी तरी रविवारी भेटायचो, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवला. आपल्या जवळची व्यक्ती.

संदीप डांगे 10/12/2016 - 13:05
फसवले जाणाऱ्यांमध्ये स्वतःला हुशार समजणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असते असं म्हणतात, ओव्हरकॉन्फिडन्स आंधळं करतो. Conman प्रकारावर मागे कधीतरी वाचन केलं होतं, त्याबद्दल लिहितो आता विषय पुढे आलाच आहे तर.
आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी माझ्या जवळच्या मैत्रीण ती एका बिझनेस मध्ये आहे. मला हि त्या बद्दल जरा कुतूहल वाटलं म्हणून ती काय बिझनेस करते ते विचारलं यावर तिने मला ती ऑनलाईन बिझनेस पोर्टल वर बिझनेस करते. यावर मी माझी काही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांनी बिझनेस ट्रिप करता दुबई ला गेली. त्यानंतर ती मला फोन करायला लागली या वर मी बोलता बोलता सांगितलं कि मला जॉब स्विच कराचा आहे.