मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिकेट

१ मार्च - डाऊन द मेमरी लेन (ह्रिष्यामि च पुनः पुनः)

फेरफटका ·
१३ वर्षांपूर्वी, १ मार्च ला रात्री/पहाटे १ वाजता उठलो, सगळ्या रूममेट्स ना उठवलं. सगळे कुंभकर्ण कसे पटापट उठून आले, कॉफी पिऊन, अर्ध्या मैलावर असलेल्या एका 'लिट्ल ईंडिया' मधे पोहोचलो. (हे टोपण नाव तिथे रहाणार्या संख्येने आणी वागण्याने सुद्धा कमाल असलेल्या देसी स्टुडंट्स मुळे पडलं होतं). दुसर्या मजल्यावर एक केबल कनेक्शन घेऊन, मधे स्प्लिटर टाकून ४ अपार्ट्मेंट्स मधे पोहोचवलं होतं. त्या १५० स्क्वेअर फूटाच्या खोलीत पन्नासएक जण जीव मुठीत घेऊन बसावा, तसं पाय पोटाशी घेऊन बसले होते.

चांगली आठवण पण त्या मेचाबद्दल आणि त्यातल्या सचिनच्या इंनिगस बद्दल बराच लिहिण्यासारखं आहे. खासकरून शोएब ला कानफ़टात मारलेला थर्डमेन वरचा सिक्स.

In reply to by मुक्त विहारि

फेरफटका 02/03/2016 - 20:29
क्रिकेट प्रेम हा अस्सध्य, जुना रोग असल्यामुळे त्याचं समूळ उच्चाटन ह्या जन्मी तरी शक्या होईल असं वाटत नाही. पण सचिन गेल्यापासून, 'वह बात अब नही रही' हे मात्र तितकच खरं. कुठल्याही बॉलर चा वरचश्मा सुरू झाला की, 'एकदा सचिन च्या तडाख्यात सापडू दे, मग बघू' हा जो विश्वास वाटायचा, तो आता अजुन तरी कुणाविषयी वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

फेरफटका 02/03/2016 - 20:29
क्रिकेट प्रेम हा अस्सध्य, जुना रोग असल्यामुळे त्याचं समूळ उच्चाटन ह्या जन्मी तरी शक्या होईल असं वाटत नाही. पण सचिन गेल्यापासून, 'वह बात अब नही रही' हे मात्र तितकच खरं. कुठल्याही बॉलर चा वरचश्मा सुरू झाला की, 'एकदा सचिन च्या तडाख्यात सापडू दे, मग बघू' हा जो विश्वास वाटायचा, तो आता अजुन तरी कुणाविषयी वाटत नाही.

या दोन मॅचेस मला जिवंतपणी लाइव्ह पाहता आल्या याबद्दल त्या आकाशातल्या बाप्पाचे आभार.. (अवांतरः अशाच आणखी काही: २००१ ची कोलकाता, २००३ ची नॅटवेस्ट फायनल, सचिनचे हैदराबादमधले १७५ )

भाऊ, काय तर आठवण काढलीत ! काल निघालीच होती आठवण तशी . "तो" मॅच म्हणजे खरंच कोणताही क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाही. "तो" अॉफसाईडला सिक्स, सेहवाग- अख्तर संवाद, सचिनचं ९८ वर आऊट होणं . सगळं सगळं छापल्या गेलंय मेंदूत . हम्ममम! गेले ते दिवस ... आता नाही येत राव "तशी" मजा. अजून ३५-४०-५० वर्षानंतर जेव्हा कोणत्यातरी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत असेल तेव्हा पण कदाचित "तो" मॅचच आठवत असेल...

In reply to by उगा काहितरीच

फेरफटका 02/03/2016 - 20:31
"अजून ३५-४०-५० वर्षानंतर जेव्हा कोणत्यातरी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत असेल तेव्हा पण कदाचित "तो" मॅचच आठवत असेल" - क्या बात है! असे असंख्य क्षण आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमी माणसांच्या आयुष्यात आणून देणार्या क्रिकेट च्या 'देवा'ला दंडवत!

नाखु 02/03/2016 - 10:05
बेदरकारपणा रुजवायची सुरुवात सचीनने केली हे निर्वीवाद.

In reply to by नाखु

विशेषतः १९८५-८६ मधल्या मिनी वर्ड-कप (ऑस्ट्रेलिया) पासून. पण श्रीकांत तितकाच बेभरवशी होता, (सहवाग सारखाच), असे माझे मत. श्रीकांत ओपनिंगला आल्यापासून भारताचा वन-डे कडे बघायचा दृष्टीकोन सकारात्मक झाला. श्रीकांत,सहवाग आणि सचिन एकत्र खेळले असते तर..... ???????????????????????

In reply to by मुक्त विहारि

फेरफटका 02/03/2016 - 20:36
सचिन ला ह्या तुलनेतून बाजुला ठेवलय. श्रीकांत धडाकेबाज होता, पण अत्यंत बेभरवशी. सेहवाग च्या बेदरकारपणामुळे त्याचा वन-डे मधला प्रभाव जरी मोठा वाटला, आणी तसा तो होता देखील, पण मला त्याचा टेस्ट मधे सेहवाग जास्त प्रभावी वाटला. जवळ जवळ पूर्ण करीअर ५० च्या घरातला अ‍ॅव्हरेज आणी मॅच वरचा त्याचा ईंपॅक्ट खूप काही सांगून जातात.

In reply to by फेरफटका

येस्स... पण श्रीकांत येईपर्यंत आपण वन-डेत पहिल्या षटकापासूनच धावा कुटायच्या असतात (धावा कुटणे आणि धावा काढणे, ह्या २ वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत.) हे लक्षांत घेतले न्हवते. श्रीकांत आला आणि भारतीय खेळाडू, वन-डेला स्वीकारायला लागले. कारण तोपर्यंत आपले टेस्टचे आणि वन-डेचे खेळाडू बदलत नसत. किर्ती आझाद,अतुल बेदाडे हे अपवाद.

बोका-ए-आझम 02/03/2016 - 21:31
सुनील गावस्कर, कपिलदेव, इम्रान आणि जावेद मियांदाद हे सगळे एकत्र खेळले असते. वासिम अक्रमने भारताची bowling open केली असती. सचिन आणि सईद अन्वर यांनी जगभरातल्या सर्व बोलर्सना रडवलं असतं, विश्वनाथ आणि झहीर अब्बास यांनी एकाच संघातून बॅटची नजाकत दाखवली असती, शेन वाॅर्नला आपण मैदानभर पिटले जात आहोत अशी दुःस्वप्नं आयुष्यभर पडली असती. आणि - विश्वचषक भारताबाहेर फार कमी वेळा गेला असता. हा विचार राहून राहून मनात येतो.

In reply to by बोका-ए-आझम

मोदक 03/03/2016 - 12:49
+१११११ त्यांच्याकडे ग्रेट बॉलर झाले आणि आपले ग्रेट बॅट्समन. इन्झमाम, मियाँदाद वगैरे कितीही चांगले खेळले असले तरी सचिन, गावसकरशी तुलनाच शक्य नाही. कपिल देव, कुंबळे कितीही ग्रेट असले तरी इम्रान खान, वसीम अक्रम यांचा क्लास वेगळाच.

In reply to by जगप्रवासी

काहीसा असहमत! वसिम अक्रम चांगला बॉलर होता याबद्दल दूमत नाहीये . पण सचिनशी तुलना खटकली. हं एक वेळ मुरलीधरन, शेन वॉर्न वगैरेशी तुलना केली तर चालेल . पण अक्रम नाही. आकडे पहा तुलना करा.

In reply to by बोका-ए-आझम

बोका तुमचा विचार खरच चांगलाय पण ह्या दोन जाती जितक्या एकामेंका विरोधात त्वेषाने खेळतात तितकेच एकामेकांसोबत प्रामानिकपणे खेळले असते असं वाटत नाही.

सचिन च्या ह्या खेळी सारखीच अजुन एक संस्मरणीय खेळी होती शारजा १९९६ भारत-ऑस्ट्रेलिया (qualifier) ते वाळुचे वादळ आणि त्यानंतर चा सचिनचा झंझावत अक्षरश: पिसाटल्यासारखा खेळला होता तेव्हा तो

चांगली आठवण पण त्या मेचाबद्दल आणि त्यातल्या सचिनच्या इंनिगस बद्दल बराच लिहिण्यासारखं आहे. खासकरून शोएब ला कानफ़टात मारलेला थर्डमेन वरचा सिक्स.

In reply to by मुक्त विहारि

फेरफटका 02/03/2016 - 20:29
क्रिकेट प्रेम हा अस्सध्य, जुना रोग असल्यामुळे त्याचं समूळ उच्चाटन ह्या जन्मी तरी शक्या होईल असं वाटत नाही. पण सचिन गेल्यापासून, 'वह बात अब नही रही' हे मात्र तितकच खरं. कुठल्याही बॉलर चा वरचश्मा सुरू झाला की, 'एकदा सचिन च्या तडाख्यात सापडू दे, मग बघू' हा जो विश्वास वाटायचा, तो आता अजुन तरी कुणाविषयी वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

फेरफटका 02/03/2016 - 20:29
क्रिकेट प्रेम हा अस्सध्य, जुना रोग असल्यामुळे त्याचं समूळ उच्चाटन ह्या जन्मी तरी शक्या होईल असं वाटत नाही. पण सचिन गेल्यापासून, 'वह बात अब नही रही' हे मात्र तितकच खरं. कुठल्याही बॉलर चा वरचश्मा सुरू झाला की, 'एकदा सचिन च्या तडाख्यात सापडू दे, मग बघू' हा जो विश्वास वाटायचा, तो आता अजुन तरी कुणाविषयी वाटत नाही.

या दोन मॅचेस मला जिवंतपणी लाइव्ह पाहता आल्या याबद्दल त्या आकाशातल्या बाप्पाचे आभार.. (अवांतरः अशाच आणखी काही: २००१ ची कोलकाता, २००३ ची नॅटवेस्ट फायनल, सचिनचे हैदराबादमधले १७५ )

भाऊ, काय तर आठवण काढलीत ! काल निघालीच होती आठवण तशी . "तो" मॅच म्हणजे खरंच कोणताही क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाही. "तो" अॉफसाईडला सिक्स, सेहवाग- अख्तर संवाद, सचिनचं ९८ वर आऊट होणं . सगळं सगळं छापल्या गेलंय मेंदूत . हम्ममम! गेले ते दिवस ... आता नाही येत राव "तशी" मजा. अजून ३५-४०-५० वर्षानंतर जेव्हा कोणत्यातरी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत असेल तेव्हा पण कदाचित "तो" मॅचच आठवत असेल...

In reply to by उगा काहितरीच

फेरफटका 02/03/2016 - 20:31
"अजून ३५-४०-५० वर्षानंतर जेव्हा कोणत्यातरी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत असेल तेव्हा पण कदाचित "तो" मॅचच आठवत असेल" - क्या बात है! असे असंख्य क्षण आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमी माणसांच्या आयुष्यात आणून देणार्या क्रिकेट च्या 'देवा'ला दंडवत!

नाखु 02/03/2016 - 10:05
बेदरकारपणा रुजवायची सुरुवात सचीनने केली हे निर्वीवाद.

In reply to by नाखु

विशेषतः १९८५-८६ मधल्या मिनी वर्ड-कप (ऑस्ट्रेलिया) पासून. पण श्रीकांत तितकाच बेभरवशी होता, (सहवाग सारखाच), असे माझे मत. श्रीकांत ओपनिंगला आल्यापासून भारताचा वन-डे कडे बघायचा दृष्टीकोन सकारात्मक झाला. श्रीकांत,सहवाग आणि सचिन एकत्र खेळले असते तर..... ???????????????????????

In reply to by मुक्त विहारि

फेरफटका 02/03/2016 - 20:36
सचिन ला ह्या तुलनेतून बाजुला ठेवलय. श्रीकांत धडाकेबाज होता, पण अत्यंत बेभरवशी. सेहवाग च्या बेदरकारपणामुळे त्याचा वन-डे मधला प्रभाव जरी मोठा वाटला, आणी तसा तो होता देखील, पण मला त्याचा टेस्ट मधे सेहवाग जास्त प्रभावी वाटला. जवळ जवळ पूर्ण करीअर ५० च्या घरातला अ‍ॅव्हरेज आणी मॅच वरचा त्याचा ईंपॅक्ट खूप काही सांगून जातात.

In reply to by फेरफटका

येस्स... पण श्रीकांत येईपर्यंत आपण वन-डेत पहिल्या षटकापासूनच धावा कुटायच्या असतात (धावा कुटणे आणि धावा काढणे, ह्या २ वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत.) हे लक्षांत घेतले न्हवते. श्रीकांत आला आणि भारतीय खेळाडू, वन-डेला स्वीकारायला लागले. कारण तोपर्यंत आपले टेस्टचे आणि वन-डेचे खेळाडू बदलत नसत. किर्ती आझाद,अतुल बेदाडे हे अपवाद.

बोका-ए-आझम 02/03/2016 - 21:31
सुनील गावस्कर, कपिलदेव, इम्रान आणि जावेद मियांदाद हे सगळे एकत्र खेळले असते. वासिम अक्रमने भारताची bowling open केली असती. सचिन आणि सईद अन्वर यांनी जगभरातल्या सर्व बोलर्सना रडवलं असतं, विश्वनाथ आणि झहीर अब्बास यांनी एकाच संघातून बॅटची नजाकत दाखवली असती, शेन वाॅर्नला आपण मैदानभर पिटले जात आहोत अशी दुःस्वप्नं आयुष्यभर पडली असती. आणि - विश्वचषक भारताबाहेर फार कमी वेळा गेला असता. हा विचार राहून राहून मनात येतो.

In reply to by बोका-ए-आझम

मोदक 03/03/2016 - 12:49
+१११११ त्यांच्याकडे ग्रेट बॉलर झाले आणि आपले ग्रेट बॅट्समन. इन्झमाम, मियाँदाद वगैरे कितीही चांगले खेळले असले तरी सचिन, गावसकरशी तुलनाच शक्य नाही. कपिल देव, कुंबळे कितीही ग्रेट असले तरी इम्रान खान, वसीम अक्रम यांचा क्लास वेगळाच.

In reply to by जगप्रवासी

काहीसा असहमत! वसिम अक्रम चांगला बॉलर होता याबद्दल दूमत नाहीये . पण सचिनशी तुलना खटकली. हं एक वेळ मुरलीधरन, शेन वॉर्न वगैरेशी तुलना केली तर चालेल . पण अक्रम नाही. आकडे पहा तुलना करा.

In reply to by बोका-ए-आझम

बोका तुमचा विचार खरच चांगलाय पण ह्या दोन जाती जितक्या एकामेंका विरोधात त्वेषाने खेळतात तितकेच एकामेकांसोबत प्रामानिकपणे खेळले असते असं वाटत नाही.

सचिन च्या ह्या खेळी सारखीच अजुन एक संस्मरणीय खेळी होती शारजा १९९६ भारत-ऑस्ट्रेलिया (qualifier) ते वाळुचे वादळ आणि त्यानंतर चा सचिनचा झंझावत अक्षरश: पिसाटल्यासारखा खेळला होता तेव्हा तो

19 च्या भारतीय संघाला शुभेच्छा...

पी महेश००७ ·
रविवारी १४ जानेवारी रोजी १९ वर्षांखालील वल्र्डर्कप जि्कण्याची भारताला संधी आहे. वेस्ट इंडीजचं भारतासमोर कडवं (?) आव्हान असेल. वेस्ट इंडीज तीनदा फायनलमध्ये येऊनही त्यांना वल्र्डर्कप जिंकता आलेला नाही. भारत जर जि्कला तर ते चौथे जेतेपद असेल. कोण जि्केल कोण हरेल याची तुलना अजिबात करायची नाही. कारण एकोणीसचे हे खेळाडू सीनिअर टीमसारखे कायमस्वरूपी नसतात. दरवर्षी टीम बदलते. आता खेळणारे बरेचसे नवीनच आहेत. कदाचित पुढच्या वल्र्डर्कपला हेच खेळाडू एजबार होतील (म्हणजे १९ मध्ये खेळणार नाहीत). तरीही उगाच तुलना होते. वेस्ट इंडीज आणि भारतादरम्यान वल्र्डकपमध्ये ९ सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने सात जि्कले.

श्रीगुरुजी 12/02/2016 - 15:07
सहमत! भारतीय संघाला शुभेच्छा! वेस्ट ईंडीजच्या संघाने या स्पर्धेत अखिलाडू वृत्ती दाखवून एक विजय मिळविला. त्यामुळेच विंडीज हरावे अशी मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पक्षी 12/02/2016 - 15:52
वेस्ट ईंडीजच्या संघाने या स्पर्धेत अखिलाडू वृत्ती दाखवून एक विजय मिळविला.
हे माहित नव्हत... कृपया खुलासा करून सांगाल का...?

In reply to by पक्षी

श्रीगुरुजी 12/02/2016 - 23:31
वेस्ट इंडीज वि. झिम्बाब्वे या सामन्यातील विजेता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाला झिंबाब्वे संघाने फक्त २२६ धावात रोखले. प्रत्त्युतरादाखल चांगली सुरूवात केली. १० षटकानंतर २ बाद ५०, २० षटकानंतर ३ बाद ९८, ३० षटकानंतर ३ बाद १३२, ४० षटकानंतर ६ बाद १८७ असे ते विजयाच्या मार्गावर होते. ४५ षटकानंतर ७ बाद २११. आता विजयासाठी ३० चेंडूत फक्त १६ धावा हव्या होत्या. वेस्ट इंडिजही एका बाजूने बळी घेत होते. सामना खूपच रंगतदार झाला होता. ४९ वे षटक संपले तेव्हा झिम्बाब्वे ९ बाद २२४ व विजयासाठी फक्त ३ धावा हव्या होत्या. दोन्ही संघांना विजय मिळविण्याची समान संधी होती. ५० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विंडीजच्या कीमो पॉलने चेंडू टाकण्याऐवजी नॉनस्ट्रायकरचा रिचर्ड नगारवा क्रीजच्या किंचित बाहेर असल्याचे पाहून चेंडू न टाकता बेल्स उडविल्या व धावबादचे अपील केले. त्यावेळी नगारवा क्रिजच्या दोन पावले पुढे होता व त्याची बॅट क्रीजच्या रेषेच्या आत नसून रेषेवर टेकविलेली होती. "हे अपील मागे घ्यायचे आहे का" अपील केल्यावर दोन्ही पंचांनी विंडीजच्या कर्णधाराला विचारले. परंतु त्याने अपील कायम ठेवल्याने तिसर्‍या पंचाची मदत घेऊन नगारवाला धावबाद दिल्याने विंडीजचा फक्त २ धावांनी विजय झाला. अशा प्रकारे बाद करण्याला मंकड पद्धतीने बाद करणे म्हणतात. बहुतेक सर्वात पहिल्यांदा विनू मंकडने अशा पद्धतीने एका फलंदाजाला बाद केले होते. अशा तर्‍हेने बाद करणे ही अखिलाडू वृत्ती आहे. सामान्यतः जर नॉनस्ट्रायकरचा फलंदाज चेंडू पडण्याआधीच पुढे जात असेल तर त्याला गोलंदाजाने एकदा वॉर्निंग देण्याचा संकेत आहे. नंतर परत दुसर्‍यांदा असे झाले तर तो स्टंप उडवून बाद झाल्याचे अपील करू शकतो. परंतु क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाच्या कप्तानाला हे अपील मागे घेण्याचा देखील हक्क आहे. या सामन्यात फलंदाजाला कोणतीही वॉर्निंग न देता स्टंप उडवून अपील करण्यात आले व विंडीजच्या कप्तानाने ते मागे ने घेण्याचा अखिलाडू निर्णय घेतल्याने पंचांना नियमानुसार फलंदाजाला बाद द्यावे लागले. १९८७ च्या विश्वचषकातील असाच प्रसंग आठवतो. विंडीज वि. पाकिस्तान सामन्यात विंडीज जिंकले असते तर त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला असता. पाकडे धावांचा पाठलाग करीत असताना त्यांचे ९ फलंदाज बाद झाले होते. कोर्टनी वॉल्श गोलंदाजी करताना नॉनस्ट्रायकरचा फलंदाज सलीम जाफर चेंडू पडण्याच्या आधीच क्रीज सोडून पुढे गेल्याचे वॉल्शने पाहिले. त्याने चेंडू न टाकता थांबून सलीम जाफरला बाद न करता त्याला वॉर्निंग दिली. तो सामना विंडीज हरले व उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला नाही. परंतु खिलाडू वृत्तीचा विजय झाला. त्याच विंडीजच्या युवा खेळाडूंनी अशी अखिलाडू वृत्ती दाखविल्याचे वाईट वाटते. खालील वृत्त व धावफलक व काँमेंटरी पहा. http://www.espncricinfo.com/icc-under-19-world-cup-2016/content/story/968235.html http://www.espncricinfo.com/icc-under-19-world-cup-2016/engine/match/949747.html?innings=1;view=commentary 49.1 West Indies have lodged an appeal. Matigimu could be Mankaded here in the first ball off the final over. The bat is just on the line as the bowler breaks the stumps at the bowler's end. Here's what really happened: Kemo Paul, the bowler, did not enter his delivery stride, but was aware of the Mankad rule and broke the stumps down. The non-striker wasn't trying to gain an advantage by taking a head start. The bat was on the line as the bails came off. Both umpires converged, decided to refer it upstairs after they asked Hetmyer, the West Indies captain, if he wanted to uphold the appeal. According to the rules, he was out. What a dramatic end to the contest. How many of us saw this coming? धावफलक http://www.espncricinfo.com/icc-under-19-world-cup-2016/engine/match/949747.html

In reply to by श्रीगुरुजी

पी महेश००७ 13/02/2016 - 20:10
कोणीही जिंकावे... जर या सामन्यात भारताने रडीने डाव जिंकला तर तो विजय तुम्ही मान्य कराल काय प्रश्न आहे.. तसं घडेलच असं नाही. भारतानेच जिंकावं ही आमचीही इच्छा आहे. ते का याचं कारण विचाराल तर विनाकारण...

In reply to by पी महेश००७

श्रीगुरुजी 13/02/2016 - 20:35
भारताने रडीने सामना जिंकलेला आवडणार नाही. यापूर्वी भारताने खिलाडू वृत्ती अनेकवेळा दाखवून दिली आहे. १९८२ च्या बीसीसीआयच्या सुवर्णमहोत्सवी कसोटी सामन्यात इंग्लंडचा डाव गडगडलेला असताना व पंचांनी बॉब टेलरला बाद दिले असताना कर्णधार विश्वनाथने यष्टीरक्षकाशी सल्लामसलत करून अपील मागे घेऊन टेलरला परत बोलाविले होते. त्यानंतर टेलरने अर्धशतक झळकावून शतकवीर बॉथमला साथ देऊन पहिल्या डावात आधिक्य मिळविले व भारताने सामना गमाविला होता. २०११ च्या इंग्लंड दौर्‍यात उपाहारापूर्वीचे शेवटचे षटक संपल्यावर खेळ थांबविण्याची पंचांनी सूचना करण्याआधीच इयान बेल क्रीज सोडून पॅव्हेलियनकडे परतू लागला. त्यावेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात होता व षटक संपल्याची खूण पंचांनी केली नव्हती. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने त्याला धावबाद केल्यावर पंचांनी त्याला नियमानुसार बाद दिले. त्यानंतर मोठा गदारोळ झाला. उपाहारानंतर दुसर्‍या फलंदाजाबरोबर इयान बेल मैदानात येताना दिसल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. उपाहाराच्या काळात धोनीने पंचांना भेटून अपील मागे घेतले व त्यामुळे तो नाबाद ठरला. तोही सामना भारत हरला होता.

श्रीगुरुजी 12/02/2016 - 15:07
सहमत! भारतीय संघाला शुभेच्छा! वेस्ट ईंडीजच्या संघाने या स्पर्धेत अखिलाडू वृत्ती दाखवून एक विजय मिळविला. त्यामुळेच विंडीज हरावे अशी मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पक्षी 12/02/2016 - 15:52
वेस्ट ईंडीजच्या संघाने या स्पर्धेत अखिलाडू वृत्ती दाखवून एक विजय मिळविला.
हे माहित नव्हत... कृपया खुलासा करून सांगाल का...?

In reply to by पक्षी

श्रीगुरुजी 12/02/2016 - 23:31
वेस्ट इंडीज वि. झिम्बाब्वे या सामन्यातील विजेता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाला झिंबाब्वे संघाने फक्त २२६ धावात रोखले. प्रत्त्युतरादाखल चांगली सुरूवात केली. १० षटकानंतर २ बाद ५०, २० षटकानंतर ३ बाद ९८, ३० षटकानंतर ३ बाद १३२, ४० षटकानंतर ६ बाद १८७ असे ते विजयाच्या मार्गावर होते. ४५ षटकानंतर ७ बाद २११. आता विजयासाठी ३० चेंडूत फक्त १६ धावा हव्या होत्या. वेस्ट इंडिजही एका बाजूने बळी घेत होते. सामना खूपच रंगतदार झाला होता. ४९ वे षटक संपले तेव्हा झिम्बाब्वे ९ बाद २२४ व विजयासाठी फक्त ३ धावा हव्या होत्या. दोन्ही संघांना विजय मिळविण्याची समान संधी होती. ५० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विंडीजच्या कीमो पॉलने चेंडू टाकण्याऐवजी नॉनस्ट्रायकरचा रिचर्ड नगारवा क्रीजच्या किंचित बाहेर असल्याचे पाहून चेंडू न टाकता बेल्स उडविल्या व धावबादचे अपील केले. त्यावेळी नगारवा क्रिजच्या दोन पावले पुढे होता व त्याची बॅट क्रीजच्या रेषेच्या आत नसून रेषेवर टेकविलेली होती. "हे अपील मागे घ्यायचे आहे का" अपील केल्यावर दोन्ही पंचांनी विंडीजच्या कर्णधाराला विचारले. परंतु त्याने अपील कायम ठेवल्याने तिसर्‍या पंचाची मदत घेऊन नगारवाला धावबाद दिल्याने विंडीजचा फक्त २ धावांनी विजय झाला. अशा प्रकारे बाद करण्याला मंकड पद्धतीने बाद करणे म्हणतात. बहुतेक सर्वात पहिल्यांदा विनू मंकडने अशा पद्धतीने एका फलंदाजाला बाद केले होते. अशा तर्‍हेने बाद करणे ही अखिलाडू वृत्ती आहे. सामान्यतः जर नॉनस्ट्रायकरचा फलंदाज चेंडू पडण्याआधीच पुढे जात असेल तर त्याला गोलंदाजाने एकदा वॉर्निंग देण्याचा संकेत आहे. नंतर परत दुसर्‍यांदा असे झाले तर तो स्टंप उडवून बाद झाल्याचे अपील करू शकतो. परंतु क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाच्या कप्तानाला हे अपील मागे घेण्याचा देखील हक्क आहे. या सामन्यात फलंदाजाला कोणतीही वॉर्निंग न देता स्टंप उडवून अपील करण्यात आले व विंडीजच्या कप्तानाने ते मागे ने घेण्याचा अखिलाडू निर्णय घेतल्याने पंचांना नियमानुसार फलंदाजाला बाद द्यावे लागले. १९८७ च्या विश्वचषकातील असाच प्रसंग आठवतो. विंडीज वि. पाकिस्तान सामन्यात विंडीज जिंकले असते तर त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला असता. पाकडे धावांचा पाठलाग करीत असताना त्यांचे ९ फलंदाज बाद झाले होते. कोर्टनी वॉल्श गोलंदाजी करताना नॉनस्ट्रायकरचा फलंदाज सलीम जाफर चेंडू पडण्याच्या आधीच क्रीज सोडून पुढे गेल्याचे वॉल्शने पाहिले. त्याने चेंडू न टाकता थांबून सलीम जाफरला बाद न करता त्याला वॉर्निंग दिली. तो सामना विंडीज हरले व उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला नाही. परंतु खिलाडू वृत्तीचा विजय झाला. त्याच विंडीजच्या युवा खेळाडूंनी अशी अखिलाडू वृत्ती दाखविल्याचे वाईट वाटते. खालील वृत्त व धावफलक व काँमेंटरी पहा. http://www.espncricinfo.com/icc-under-19-world-cup-2016/content/story/968235.html http://www.espncricinfo.com/icc-under-19-world-cup-2016/engine/match/949747.html?innings=1;view=commentary 49.1 West Indies have lodged an appeal. Matigimu could be Mankaded here in the first ball off the final over. The bat is just on the line as the bowler breaks the stumps at the bowler's end. Here's what really happened: Kemo Paul, the bowler, did not enter his delivery stride, but was aware of the Mankad rule and broke the stumps down. The non-striker wasn't trying to gain an advantage by taking a head start. The bat was on the line as the bails came off. Both umpires converged, decided to refer it upstairs after they asked Hetmyer, the West Indies captain, if he wanted to uphold the appeal. According to the rules, he was out. What a dramatic end to the contest. How many of us saw this coming? धावफलक http://www.espncricinfo.com/icc-under-19-world-cup-2016/engine/match/949747.html

In reply to by श्रीगुरुजी

पी महेश००७ 13/02/2016 - 20:10
कोणीही जिंकावे... जर या सामन्यात भारताने रडीने डाव जिंकला तर तो विजय तुम्ही मान्य कराल काय प्रश्न आहे.. तसं घडेलच असं नाही. भारतानेच जिंकावं ही आमचीही इच्छा आहे. ते का याचं कारण विचाराल तर विनाकारण...

In reply to by पी महेश००७

श्रीगुरुजी 13/02/2016 - 20:35
भारताने रडीने सामना जिंकलेला आवडणार नाही. यापूर्वी भारताने खिलाडू वृत्ती अनेकवेळा दाखवून दिली आहे. १९८२ च्या बीसीसीआयच्या सुवर्णमहोत्सवी कसोटी सामन्यात इंग्लंडचा डाव गडगडलेला असताना व पंचांनी बॉब टेलरला बाद दिले असताना कर्णधार विश्वनाथने यष्टीरक्षकाशी सल्लामसलत करून अपील मागे घेऊन टेलरला परत बोलाविले होते. त्यानंतर टेलरने अर्धशतक झळकावून शतकवीर बॉथमला साथ देऊन पहिल्या डावात आधिक्य मिळविले व भारताने सामना गमाविला होता. २०११ च्या इंग्लंड दौर्‍यात उपाहारापूर्वीचे शेवटचे षटक संपल्यावर खेळ थांबविण्याची पंचांनी सूचना करण्याआधीच इयान बेल क्रीज सोडून पॅव्हेलियनकडे परतू लागला. त्यावेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात होता व षटक संपल्याची खूण पंचांनी केली नव्हती. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने त्याला धावबाद केल्यावर पंचांनी त्याला नियमानुसार बाद दिले. त्यानंतर मोठा गदारोळ झाला. उपाहारानंतर दुसर्‍या फलंदाजाबरोबर इयान बेल मैदानात येताना दिसल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. उपाहाराच्या काळात धोनीने पंचांना भेटून अपील मागे घेतले व त्यामुळे तो नाबाद ठरला. तोही सामना भारत हरला होता.

दक्षिण आफ्रिकेची चिवट चिकटेगिरी आणि ..........!!!!

shawshanky ·
अत्यंत संथ फलंदाजीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 337 धावांनी दणदणीत विजय मिळविला. चार सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 विजय मिळवत भारताने कसोटी क्रमवारीमध्येही दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सलग पाच सत्रे खेळून काढण्याचे आव्हान पेलण्याचा दक्षिण आफ्रिकेने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तळातील फलंदाज आवश्‍यक असलेला चिवट प्रतिकार करू शकले नाहीत आणि सामन्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 143 धावांत गुंडाळला गेला. एबी डिव्हिलर्सने दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिकाराचे नेतृत्व केले.

In reply to by उगा काहितरीच

साधा मुलगा 08/12/2015 - 11:11
उत्तम माहिती, दिविलिअर्स ला दिलेली अनिवासी तेंडुलकर हि उपमा आवडली. पाच दिवसांचा खेळ झाल्यामुळे मजा आली. राहणे तर प्रत्येक सामन्यागणिक आपली कामगिरी उंचावत आहे. द. आफ्रिकेचा चिवट प्रतिकार वाखाणण्याजोगा होता.

In reply to by उगा काहितरीच

शलभ 08/12/2015 - 12:11
+१ पण शेवटचा "जाता जाता" इथून कॉपी मारलाय का? का तो तुमचाच लेख आहे? http://www.loksatta.com/krida-news/blog-by-ravi-patki-on-india-south-africa-test-series-1167782/

उत्तम लेख, द. आफ्रिकेच्या झुंझार प्रतिकाराच खरच खूप कौतुक केला पाहिजे. ते जर प्रतिहल्ला करायला गेले असते तर सामना चौथ्या दिवशीच संपला असता.

नया है वह 08/12/2015 - 12:09
आणि त्यांनी खेळ्परट्टीला दोष देण्याऐवजी खेळातुन खिलाडुवृत्ती दाखवली त्याला सलाम! मला म्हणुनच इतर संघामधे वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका मनापासुन आवडतात.

चौकटराजा 09/12/2015 - 13:42
झटपट क्रिकेट आले आता कसोटी चे काय होणार याची चिंता लागलेल्याना ही कसोटी हे नामी उत्तर आहे.1सामना वाचवििणे हे सामना जिङ्क्ण्याच्या बरोबरीचे असते. हां सामना डी आफ्रिका वाचवती तर एक अजरामर सामना ठरला असता

In reply to by उगा काहितरीच

साधा मुलगा 08/12/2015 - 11:11
उत्तम माहिती, दिविलिअर्स ला दिलेली अनिवासी तेंडुलकर हि उपमा आवडली. पाच दिवसांचा खेळ झाल्यामुळे मजा आली. राहणे तर प्रत्येक सामन्यागणिक आपली कामगिरी उंचावत आहे. द. आफ्रिकेचा चिवट प्रतिकार वाखाणण्याजोगा होता.

In reply to by उगा काहितरीच

शलभ 08/12/2015 - 12:11
+१ पण शेवटचा "जाता जाता" इथून कॉपी मारलाय का? का तो तुमचाच लेख आहे? http://www.loksatta.com/krida-news/blog-by-ravi-patki-on-india-south-africa-test-series-1167782/

उत्तम लेख, द. आफ्रिकेच्या झुंझार प्रतिकाराच खरच खूप कौतुक केला पाहिजे. ते जर प्रतिहल्ला करायला गेले असते तर सामना चौथ्या दिवशीच संपला असता.

नया है वह 08/12/2015 - 12:09
आणि त्यांनी खेळ्परट्टीला दोष देण्याऐवजी खेळातुन खिलाडुवृत्ती दाखवली त्याला सलाम! मला म्हणुनच इतर संघामधे वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका मनापासुन आवडतात.

चौकटराजा 09/12/2015 - 13:42
झटपट क्रिकेट आले आता कसोटी चे काय होणार याची चिंता लागलेल्याना ही कसोटी हे नामी उत्तर आहे.1सामना वाचवििणे हे सामना जिङ्क्ण्याच्या बरोबरीचे असते. हां सामना डी आफ्रिका वाचवती तर एक अजरामर सामना ठरला असता

मिसळपाव IPL ESPN Cricinfo Fantasy LEAGUE

साधा मुलगा ·
क्रिकेट विश्वचषक २०१५ च्या वेळी मिपावरील काही जणांनी ESPN Cricinfo वरील fantasy league मध्ये भाग घेतला होता. खरेतर आयत्या वेळी मिपाचा ग्रुप तयार करून ३-४ जणच त्यात सहभागी झाले. म्हणून IPL साठी मी मुद्दामून वेगळा धागा काढत आहे.

In reply to by साधा मुलगा

कटकटीचं म्हटलं की जरा टंकाळा येतो. टीम निवडा वगैरे असं जरासं युजर फ्रेंडली पाहिजे होतं. -दिलीप बिरुटे

गणेशा 10/04/2015 - 18:15
धन्यवाद, मी आज जॉइन झालो आहे. आधीच्या दोन मॅच मिस झाल्या . गेल्या दोन्ही मॅच चे प्रेडिक्शन बरोबर असल्याने येथे पुन्हा प्रेडिक्शन देवुया मजा येइन. परंतु, मिपा वर आयपियल ला साथ बेह्टनार नाही यामुळॅ मी काही धागाच काढला नव्हता.. असो. एक प्रश्न : फॅन्टशी लीग मध्ये आपण १२० वेळा प्लेअर इन्/आउट करु शकतो ना ? म्हणजे प्रत्येक मॅच ला प्लेअर चेन्ज केले तरी शेवटी करता येणार नाहीत.

In reply to by गणेशा

साधा मुलगा 11/04/2015 - 09:59
cricinfo ने १२० वेळा खेळाडू बदली करण्याची संधी दिली आहे, सर्व सामन्यांसाठी. IPL मध्ये एकूण ६० सामने आहेत (अंतिम, उपांत्य सामने धरून). त्यामुळे प्रत्येक सामन्यामागे साधारण २ खेळाडू बदली करू शकता.

गणेशा 10/04/2015 - 18:19
२०-२० मॅच चे प्रेडिक्शन खुप अवघड असते, एखादा प्लेअर ही मॅच चा रीझल्ट बदलवु शकतो. मागचे दोन्ही प्रेडिक्शन kkr आणि CSK बरोबर आले होते. आजची मॅच मस्त आहे, तुल्यबळ संघ आहे, आणि राज्स्थान ची बॉलिंग पंजाब पेक्षा जास्त चांगली आहे. तरीही मागील अनुभवावरुन पंजाब जिंकतील असे वाटत आहे. ३. KXIP Vs RR = KXIP

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साधा मुलगा 11/04/2015 - 11:24
अहो matches एकमेकात होणार नाहीत हो, जे खेळाडू आपण निवडले आहेत, त्यांचा प्रत्यक्ष सामन्यातील कामगिरीनुसार पोइंत्स मिळत जातात. आता एखाद्याने असे खेळाडू निवडले जे त्या दिवशी चांगले खेळले तर त्याला जास्त पोइंत्स मिळतील. उदा. काल माझ्या संघात खेळणाऱ्या संघापैकी bailey, maxwell, faulkner असे खेळाडू होते, त्यांच्या कामगिरीनुसार मला अनुक्रमे २४,४ आणि १६१ असे पोइंत्स मिळाले. म्हणजे १८९ पोइंत्स मला या सामन्यात मिळाले. असे प्रत्येक सामन्याचे पोइंत्स गोळा करून शेवटी ज्याचे जास्त पोइंत्स होतात तो जिंकतो. हे घोड्यावर पैसे लावण्यासारखं प्रकार आहे. फक्त पैशाच्या जागी पोइंत्स मिळतात एवढेच. हा एक प्रकारचा जुगारच आहे, पण थोडी judgement , नशीब आणि प्रत्येक खेळाडू आणि टीमचे माहिती असेल तर खेळायला मजा येते. हा प्रकार मी विश्वचषक स्पर्धेत खेळलो होतो, यामुळे अगदी काहीही संबंध नसलेल्या टीमच्या सामन्यामध्ये सुद्धा मला रस निर्माण झाला, आणि अगदी कंटाळवाणा वाटणाऱ्या world cup मध्ये मी अगदी प्रत्येक सामना पहिला.

साधा मुलगा 13/04/2015 - 10:29
1. PADDY XI 1325 2. sadhamulga11 1253 3. Ganesha's XI 801 4. my IPL 4 533 5. Ravstarz 483 6. Eagle Team 364 7. ShreeGurujee XI 191 8. Moz20 118 9. misalpav 48 चला नाही म्हणता म्हणता ९ लोक जमा झाले, त्यातही एका स्त्री सदस्याचा सहभाग आहे.

In reply to by साधा मुलगा

गवि 17/04/2015 - 17:05
..कोणती टीम कोणाची ते कळलं नाही. (काहींच्या बाबतीत).कंसातले आकडे नेमके कसले? ते लॉजिक तिथे लॉगिन न करणार्‍यांनाही इथे समजावलं कोणी तर बरं.

In reply to by गवि

साधा मुलगा 26/04/2015 - 11:42
मिपाकरांनी आपल्या आवडीनुसार टीमला नावे दिलेली आहेत, काहींनी मिपावरील नाव वापरले आहे , तर काहींनी आपले खरे नाव वापरले आहे. टीमच्या नावापुढे दिलेले आकडे हे त्या टीमला आत्तापर्यंत मिळालेले points आहेत. हे points सर्व सामन्यातील मिळालेल्या points ची बेरीज आहे. प्रत्येक सामन्याचे points सुद्धा देऊ शकतो , पण त्यासाठी भरपूर टंकायला लागेल अंनि वेळ द्यावा लागेल.

साधा मुलगा 26/04/2015 - 11:29
1)PADDY XI 4131 2)Ravstarz 3124 3)ShreeGurujee XI 2917 4) Ganesha's XI 2774 5) sadhamulga11 2758 6) Moz20 2593 7) misalpav 2384 8) asmi11 2170 9) konoha 1889 10)Eagle Team 1572 11)my IPL 4 1286 मधे ५-६ दिवस कामामुळे थोडा ब्रेक घेतला, पण आता पुन्हा active झालो आहे.

साधा मुलगा 31/05/2015 - 21:05
क्रमांक संघाचे नाव गुणसंख्या 1 PADDY_XI 11151 2 Moz20 9072 3 ShreeGurujeeXI 8907 4 Misalpav 8125 5 Ravstarz 6328 6 Sadhamulga11 5523 7 Ganesha’11 5446 8 Asmi11 4621 9 Konoha 4041 10 Eagle Team 3600 11 My IPL 4 3200 ऑफिसचे काम आणि थोडे आजारपण यामुळे मला पूर्ण वेळ खेळता आले नाही. तरी सर्व सहभागी मिपाकरांना मी धन्यवाद देतो. पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत चिकाटीने खेळून पहिले आल्याबद्दल श्री.अविनाश पांढरकर यांचे विशेष अभिनंदन !. पुढील कट्ट्यावर यांचा सत्कार करण्यात यावा अशी मिपा कट्टेकर्यांना विनंती.

श्रीगुरुजी 01/06/2015 - 15:01
मिपा लीगमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अविनाश पांढरकरांचे अभिनंदन! मिपा लीगची माहिती देऊन लीगमध्ये सहभागी होण्यास उत्तेजन दिल्याबद्दल साधा मुलगा यांचे धन्यवाद!! मी आयुष्यात प्रथमच लीगमध्ये सहभागी झालो. ४ थ्या सामन्यापासून लीगमध्ये सहभागी झाल्यामुळे पहिल्या ३ सामन्यांचे शून्य गुण मिळाले. लीगच्या नियमांची, गुणांची, खेळाडूंची इ. नीट माहिती मिळेपर्यंत अजून ५-६ सामने गेले. साधारणपणे १० सामन्यापासून गुणांसाठी काय स्ट्रॅटेजी असायला हवी याची बर्‍यापैकी कल्पना आली. अविनाश पांढरकरांचे अंदाज पहिलापासूनच अचूक होते. त्यामुळे ते सुरवातीपासूनच पहिल्या क्रमांकावर राहिले. मी काही काळ दुसर्‍या क्रमांकावर होतो. परंतु शेवटच्या काही सामन्यात माझे बरेचसे अंदाज चुकुन खूप कमी गुण मिळाले आणि Moz20 (सविता के) यांचे अंदाज अचूक ठरून त्या दुसर्‍या क्रमांकावर आल्या. एकंदरीत खूप मजा आली. आता पुढच्या वेळी नीट अभ्यास करून पहिल्या सामन्यापासूनच लीगमध्ये उतरेन.

In reply to by साधा मुलगा

कटकटीचं म्हटलं की जरा टंकाळा येतो. टीम निवडा वगैरे असं जरासं युजर फ्रेंडली पाहिजे होतं. -दिलीप बिरुटे

गणेशा 10/04/2015 - 18:15
धन्यवाद, मी आज जॉइन झालो आहे. आधीच्या दोन मॅच मिस झाल्या . गेल्या दोन्ही मॅच चे प्रेडिक्शन बरोबर असल्याने येथे पुन्हा प्रेडिक्शन देवुया मजा येइन. परंतु, मिपा वर आयपियल ला साथ बेह्टनार नाही यामुळॅ मी काही धागाच काढला नव्हता.. असो. एक प्रश्न : फॅन्टशी लीग मध्ये आपण १२० वेळा प्लेअर इन्/आउट करु शकतो ना ? म्हणजे प्रत्येक मॅच ला प्लेअर चेन्ज केले तरी शेवटी करता येणार नाहीत.

In reply to by गणेशा

साधा मुलगा 11/04/2015 - 09:59
cricinfo ने १२० वेळा खेळाडू बदली करण्याची संधी दिली आहे, सर्व सामन्यांसाठी. IPL मध्ये एकूण ६० सामने आहेत (अंतिम, उपांत्य सामने धरून). त्यामुळे प्रत्येक सामन्यामागे साधारण २ खेळाडू बदली करू शकता.

गणेशा 10/04/2015 - 18:19
२०-२० मॅच चे प्रेडिक्शन खुप अवघड असते, एखादा प्लेअर ही मॅच चा रीझल्ट बदलवु शकतो. मागचे दोन्ही प्रेडिक्शन kkr आणि CSK बरोबर आले होते. आजची मॅच मस्त आहे, तुल्यबळ संघ आहे, आणि राज्स्थान ची बॉलिंग पंजाब पेक्षा जास्त चांगली आहे. तरीही मागील अनुभवावरुन पंजाब जिंकतील असे वाटत आहे. ३. KXIP Vs RR = KXIP

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साधा मुलगा 11/04/2015 - 11:24
अहो matches एकमेकात होणार नाहीत हो, जे खेळाडू आपण निवडले आहेत, त्यांचा प्रत्यक्ष सामन्यातील कामगिरीनुसार पोइंत्स मिळत जातात. आता एखाद्याने असे खेळाडू निवडले जे त्या दिवशी चांगले खेळले तर त्याला जास्त पोइंत्स मिळतील. उदा. काल माझ्या संघात खेळणाऱ्या संघापैकी bailey, maxwell, faulkner असे खेळाडू होते, त्यांच्या कामगिरीनुसार मला अनुक्रमे २४,४ आणि १६१ असे पोइंत्स मिळाले. म्हणजे १८९ पोइंत्स मला या सामन्यात मिळाले. असे प्रत्येक सामन्याचे पोइंत्स गोळा करून शेवटी ज्याचे जास्त पोइंत्स होतात तो जिंकतो. हे घोड्यावर पैसे लावण्यासारखं प्रकार आहे. फक्त पैशाच्या जागी पोइंत्स मिळतात एवढेच. हा एक प्रकारचा जुगारच आहे, पण थोडी judgement , नशीब आणि प्रत्येक खेळाडू आणि टीमचे माहिती असेल तर खेळायला मजा येते. हा प्रकार मी विश्वचषक स्पर्धेत खेळलो होतो, यामुळे अगदी काहीही संबंध नसलेल्या टीमच्या सामन्यामध्ये सुद्धा मला रस निर्माण झाला, आणि अगदी कंटाळवाणा वाटणाऱ्या world cup मध्ये मी अगदी प्रत्येक सामना पहिला.

साधा मुलगा 13/04/2015 - 10:29
1. PADDY XI 1325 2. sadhamulga11 1253 3. Ganesha's XI 801 4. my IPL 4 533 5. Ravstarz 483 6. Eagle Team 364 7. ShreeGurujee XI 191 8. Moz20 118 9. misalpav 48 चला नाही म्हणता म्हणता ९ लोक जमा झाले, त्यातही एका स्त्री सदस्याचा सहभाग आहे.

In reply to by साधा मुलगा

गवि 17/04/2015 - 17:05
..कोणती टीम कोणाची ते कळलं नाही. (काहींच्या बाबतीत).कंसातले आकडे नेमके कसले? ते लॉजिक तिथे लॉगिन न करणार्‍यांनाही इथे समजावलं कोणी तर बरं.

In reply to by गवि

साधा मुलगा 26/04/2015 - 11:42
मिपाकरांनी आपल्या आवडीनुसार टीमला नावे दिलेली आहेत, काहींनी मिपावरील नाव वापरले आहे , तर काहींनी आपले खरे नाव वापरले आहे. टीमच्या नावापुढे दिलेले आकडे हे त्या टीमला आत्तापर्यंत मिळालेले points आहेत. हे points सर्व सामन्यातील मिळालेल्या points ची बेरीज आहे. प्रत्येक सामन्याचे points सुद्धा देऊ शकतो , पण त्यासाठी भरपूर टंकायला लागेल अंनि वेळ द्यावा लागेल.

साधा मुलगा 26/04/2015 - 11:29
1)PADDY XI 4131 2)Ravstarz 3124 3)ShreeGurujee XI 2917 4) Ganesha's XI 2774 5) sadhamulga11 2758 6) Moz20 2593 7) misalpav 2384 8) asmi11 2170 9) konoha 1889 10)Eagle Team 1572 11)my IPL 4 1286 मधे ५-६ दिवस कामामुळे थोडा ब्रेक घेतला, पण आता पुन्हा active झालो आहे.

साधा मुलगा 31/05/2015 - 21:05
क्रमांक संघाचे नाव गुणसंख्या 1 PADDY_XI 11151 2 Moz20 9072 3 ShreeGurujeeXI 8907 4 Misalpav 8125 5 Ravstarz 6328 6 Sadhamulga11 5523 7 Ganesha’11 5446 8 Asmi11 4621 9 Konoha 4041 10 Eagle Team 3600 11 My IPL 4 3200 ऑफिसचे काम आणि थोडे आजारपण यामुळे मला पूर्ण वेळ खेळता आले नाही. तरी सर्व सहभागी मिपाकरांना मी धन्यवाद देतो. पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत चिकाटीने खेळून पहिले आल्याबद्दल श्री.अविनाश पांढरकर यांचे विशेष अभिनंदन !. पुढील कट्ट्यावर यांचा सत्कार करण्यात यावा अशी मिपा कट्टेकर्यांना विनंती.

श्रीगुरुजी 01/06/2015 - 15:01
मिपा लीगमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अविनाश पांढरकरांचे अभिनंदन! मिपा लीगची माहिती देऊन लीगमध्ये सहभागी होण्यास उत्तेजन दिल्याबद्दल साधा मुलगा यांचे धन्यवाद!! मी आयुष्यात प्रथमच लीगमध्ये सहभागी झालो. ४ थ्या सामन्यापासून लीगमध्ये सहभागी झाल्यामुळे पहिल्या ३ सामन्यांचे शून्य गुण मिळाले. लीगच्या नियमांची, गुणांची, खेळाडूंची इ. नीट माहिती मिळेपर्यंत अजून ५-६ सामने गेले. साधारणपणे १० सामन्यापासून गुणांसाठी काय स्ट्रॅटेजी असायला हवी याची बर्‍यापैकी कल्पना आली. अविनाश पांढरकरांचे अंदाज पहिलापासूनच अचूक होते. त्यामुळे ते सुरवातीपासूनच पहिल्या क्रमांकावर राहिले. मी काही काळ दुसर्‍या क्रमांकावर होतो. परंतु शेवटच्या काही सामन्यात माझे बरेचसे अंदाज चुकुन खूप कमी गुण मिळाले आणि Moz20 (सविता के) यांचे अंदाज अचूक ठरून त्या दुसर्‍या क्रमांकावर आल्या. एकंदरीत खूप मजा आली. आता पुढच्या वेळी नीट अभ्यास करून पहिल्या सामन्यापासूनच लीगमध्ये उतरेन.

भारत

जयंत माळी ·
वर्ल्डकप चालु होण्याआधी सगळ्याच भारतीयांना वाटत होते की आपली टीम लवकरच बाहेर पडणार पण हे सगळी चित्र भारताने 3 मँचेस जिंकुन पालटले. 3 महिने आधी तिथे जाऊन राहिल्याने आपली टीम तेथील हवामानाशी जुळली आहे पण इतर टीमनां याचा फटका बसतोय.

देव निवृत्त झाला !

श्रीगुरुजी ·
3

@@@@ विराट विजय @@@@

लीलाधर ·
3

In reply to by स्पा

प्रचेतस 19/03/2012 - 08:51
तुम्ही कुजकट, खुसपट प्रतिसाद देण्यात खूप पटाईत आहात असे नम्रपणे नमूद करू इच्छितो आणि तुमच्या आगामी धाग्याची वाट पाहातो.

In reply to by प्रचेतस

स्पा 19/03/2012 - 09:01
तुम्ही कुजकट, खुसपट प्रतिसाद देण्यात खूप पटाईत आहात असे नम्रपणे नमूद करू इच्छितो आणि तुमच्या आगामी धाग्याची वाट पाहातो. तुमच्या विदम्बानांपुढे हे काहीच नाहीत हो . असो , पुढील चर्चा,,, इथे न करता खरड वहीत केलीत तर आवडेल

In reply to by स्पा

प्रचेतस 19/03/2012 - 09:05
तुमच्या विदम्बानांपुढे हे काहीच नाहीत हो .
विदम्बानांपुढे का विडंबनांपुढे???
असो , पुढील चर्चा,,, इथे न करता खरड वहीत केलीत तर आवडेल
इथेच करा की. तुम्ही खरडवहीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत असे निरीक्षण सतत नोंदवले जात असते.

सगळ्यात आधी च.चा. वेलकम ब्याक... अता धाग्याबद्दल:- खुप चांगले लिहिण्याचा प्रयत्न झालाय... आणी बर्‍यापैकी यशस्वीही झालाय...तो त्यात विराट कोहोलीच्या दिलेल्या संदर्भांमुळे...! (अर्थात हे मत मी ...आपल्या शब्द जुळ्याकवितांच्या हिशोबात मांडतोय हो..च्च.चा. ;-) ) अता अवांतरः-(करावचं लागणारे ;-) ).... स्पांडु...कहितरीच काय रे..? ही जिलबी आहे का..? चचानी थोडिशीच पण चांगली मांडणी केलिये की..? ह्या असल्या पहिल्या(बहुतेक),किंवा नव्या- लेखनाच्या मानानी बरं लिहिलय... बाकिचेही त्यावर मत देऊ शकतात इथपर्यंत... हे काही ठिक नाही... जिलबीच्या मुद्यावर... पूर्ण असहमत...

मी-सौरभ 19/03/2012 - 12:19
चचा: ईतक्या लवकर त्या पोराला महान वगैरे म्हणू नका हो. तो उत्तम खेळाडू आहे हे मान्याच आहे पण फार जास्त कौतुक नको. (अपेक्षाभंग होऊ नये म्हणून सावधपणे कौतुक करणारा)

लीलाधर 14/08/2013 - 07:34
विराट कोहलीला अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलाय त्याबद्दल पुन्हा एकदा विकोचे हा भि णंडण

In reply to by स्पा

प्रचेतस 19/03/2012 - 08:51
तुम्ही कुजकट, खुसपट प्रतिसाद देण्यात खूप पटाईत आहात असे नम्रपणे नमूद करू इच्छितो आणि तुमच्या आगामी धाग्याची वाट पाहातो.

In reply to by प्रचेतस

स्पा 19/03/2012 - 09:01
तुम्ही कुजकट, खुसपट प्रतिसाद देण्यात खूप पटाईत आहात असे नम्रपणे नमूद करू इच्छितो आणि तुमच्या आगामी धाग्याची वाट पाहातो. तुमच्या विदम्बानांपुढे हे काहीच नाहीत हो . असो , पुढील चर्चा,,, इथे न करता खरड वहीत केलीत तर आवडेल

In reply to by स्पा

प्रचेतस 19/03/2012 - 09:05
तुमच्या विदम्बानांपुढे हे काहीच नाहीत हो .
विदम्बानांपुढे का विडंबनांपुढे???
असो , पुढील चर्चा,,, इथे न करता खरड वहीत केलीत तर आवडेल
इथेच करा की. तुम्ही खरडवहीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत असे निरीक्षण सतत नोंदवले जात असते.

सगळ्यात आधी च.चा. वेलकम ब्याक... अता धाग्याबद्दल:- खुप चांगले लिहिण्याचा प्रयत्न झालाय... आणी बर्‍यापैकी यशस्वीही झालाय...तो त्यात विराट कोहोलीच्या दिलेल्या संदर्भांमुळे...! (अर्थात हे मत मी ...आपल्या शब्द जुळ्याकवितांच्या हिशोबात मांडतोय हो..च्च.चा. ;-) ) अता अवांतरः-(करावचं लागणारे ;-) ).... स्पांडु...कहितरीच काय रे..? ही जिलबी आहे का..? चचानी थोडिशीच पण चांगली मांडणी केलिये की..? ह्या असल्या पहिल्या(बहुतेक),किंवा नव्या- लेखनाच्या मानानी बरं लिहिलय... बाकिचेही त्यावर मत देऊ शकतात इथपर्यंत... हे काही ठिक नाही... जिलबीच्या मुद्यावर... पूर्ण असहमत...

मी-सौरभ 19/03/2012 - 12:19
चचा: ईतक्या लवकर त्या पोराला महान वगैरे म्हणू नका हो. तो उत्तम खेळाडू आहे हे मान्याच आहे पण फार जास्त कौतुक नको. (अपेक्षाभंग होऊ नये म्हणून सावधपणे कौतुक करणारा)

लीलाधर 14/08/2013 - 07:34
विराट कोहलीला अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलाय त्याबद्दल पुन्हा एकदा विकोचे हा भि णंडण

सचिन तेंडुलकर

श्रीयुत संतोष जोशी ·
3

पैसा 25/02/2012 - 10:18
तिथे तुमचा आमचा प्रश्न येत नाही. इतर कोणत्याही क्षेत्रात रिटायर होताना जसं कोणीही किती पैसे मिळतील, रिटायर झाल्यानंतर आपण काय करू शकतो या सगळ्याचा विचार करतो, तसाच त्यानेही केला असेल. खेळत राहण्यामागे त्याची स्वतःची आपल्याला माहिती नसलेली कारणं असतील!

शेखर काळे 25/02/2012 - 10:48
साधं गणित आहे .. जो पर्यंत लोक पैसे देऊन सचिनला खेळतांना बघायला जातील, तोपर्यंत भारतिय क्रिकेट बोर्ड त्याला रिटायर होऊ देणार नाही. शिवाय माझ्या मते त्याची कामगिरी इतरांच्या मानाने वाईट झालेली नाही. बोर्डाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या (आणि माझ्याही) मते एक महिना वाट पहा, भारतिय संघ पुन्हा श्रीलंके विरुद्ध भारतात खेळेल, सचिन एक काय २-३ शतके काढेल, आणि आपण सगळे सचिनच्या दीडशेव्या शतकाची वाट पाहू ! - शेखर काळे

एकतर अशा दोनचार ओळीचा धागा आणि पुन्हा विषय सचिन. आता काय बोलायचं. Times of India च्या सर्वे मधील २६,८१३ लोकांना जसं वाटतं अगदी तस्सच मलाही वाटतंय. माझी लाख इच्छा आहे, की सचिनने आता प्रातःस्मरणीय सत्य साईबाबांचं स्मरण करुन निवृत्तीची घोषणा करुन टाकावी. पण, आपलं ऐकतंय कोण ? परिकथेतील राजकुमार मागे एका चर्चेत म्हणाले होते (आशय असाच असावा. कमी जास्त झाले तर माझी जवाबदारी) की, जोपर्यंत भारतीय क्रि.बोर्डाला वाटते की जोपर्यंत पब्लिक 'सचिन सचिन' करत मैदानात येतंय ना तोपर्यंत त्याच्या नावावर आपण आपला धंदा करुन घ्यावा असे त्यांचे धोरण असल्यामुळे सचिन अजुन काय रिटायर होणार नाही, असं वाटतं. राहीलं महाशतकाचा विषय तर लवकरच सचिन महाशतक पूर्ण करील अशी आशा सच्याचा फलंदाजीचा फ्यान म्हणुन वाटते. वाटलं तर नेदरलँड, बांग्लादेश वगैरेंच्या बरोबर वंडे मालिका आणि कसोटी सामने आयोजित करावे जोपर्यंत महाशतक होत नाही तोपर्यंत या मालिका चालु ठेवाव्या. पण, असं आहे की सच्या लुंग्या सुंग्या टीमसोबत धावाचा डोंगर रचत नाही. (विदा नाही पण असं वाटतं) पुस्तकात नसलेले आणि असलेले जगातल्या कोणत्याही सुमार ते अप्रतिम गोलंदाजाविरुद्धचे अप्रतिम फटके मी केव्हाच विसरलो आहे. तेव्हा आता या विषयावर मी काहीच बोलायचंच नाही असं ठरवलं आहे. तुर्तास इतकेच. ;) -दिलीप बिरुटे

अमोल केळकर 25/02/2012 - 17:29
अभिनंदनाचे लेख सगळ्यांनीच तयार करुन ठेवले आहेत, सर्व न्यूज चूनेल्स नेही आपापले व्हिडीओ सज्ज केले आहेत, संपादकीय तयार आहे. सचिन या सगळ्यांची मेहनत वाया जावू देणार नाही. हे सर्व अडगळीत जाई पर्यंत शतक नक्की होईल :) अमोल केळकर

In reply to by अमोल केळकर

असे लवकरच झाले तर मला आठ पंधरा दिवस ऑफलाइन राहुन मिपा वाचावे लागेल. किंवा डु आयडी घेऊन (घेणार नाही) '' सच्या बोलत नाही त्याची ब्याट बोलते आता विरोधक काय बोलणार कुठे गेले ते सच्याला रिटायर व्हा रिटायर व्हा म्हन्नारे लोक'' असा प्रतिसाद टाकावा लागेल. आणि सच्याचे पुलचे फटके, जीवघेणा पॅडलस्वीप. ष्ट्रेट ड्राइव्ह, स्क्वेअर कट, अशा काय नी किती फटक्याचं कौतुक करावं लागेल. :) अभिनंदनाचे लेख सगळ्यांनीच तयार करुन ठेवले आहेत मिपावर तर खुपच कौतुकाचे धागे निघतील. मीही एखादा अभिनंदनाचा लेख लिहीन. युट्युबवरील काही फटक्यांचे लिंका-बिंका, फलंदाजीचा विदा, झेलांचा विदा, गोलंदाजीचा विदा काय नी काय सेव्ह करुन ठेवतो. इथं जागा नै मिळाली तर ब्लॉगवर लिहीन. जगभर क्रिकेट रसिक न तुटणार्‍या रेकॉर्डचं कौतुक करत असतील आणि अशा आनंदाच्या प्रसंगी आपण कशाला कोणी गेल्यासारखं तोंड करुन राह्यचं, नै का, काय म्हणता ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by अन्या दातार

नै हो. मी आपला वरीजनल दिलीप बिरुटे आहे. वाटल्यास महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड दाखवतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन्या दातार 25/02/2012 - 19:38
महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड
ओरिजिनल सचिनला यापैकी काहीही मिळणे सहजशक्य आहे ;)

चौकटराजा 25/02/2012 - 20:25
सचिन तेडूलकर हा सर्वकालीन महाफलंदाज आहे .त्याने अनेक विक्रम केले आहेत पण तो सर्वोत्तम फलंदाज नाही. माझ्या आठवणी प्रमाणे त्याचा व ग्लेन मॅक्ग्रा चा खरा फारसा सामना झालेलाच नाही. त्याने अपयश पाहिले आहे व यश पुन्हा मिळू शकते हे ही पाहिले आहे. चाळीशी ला आल्याने त्याचे रिफलेक्स कमी होऊन तो बाद होत असावा. आपल्या निवृतीचे कारण गावसकरानी हेच दिले होते. पण सचिनने आणखी एखाद्या सिरीजचा चान्स घ्यावा. त्याला १०० व्या महा शतकाचे आकर्षण असेल असे वाटत नाही. पण अजूनही तो विझलेला आहे असे मला तरी वाटत नाही. त्याच्या पेक्षा चांगला गेल्या चार वर्षात कोण भारतीय खेळला आहे ?

In reply to by चौकटराजा

क्रिकेट हा खेळ सांघिक असल्यामुळे कोणा एकामुळं खेळात विजय मिळतो वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही. चार वर्षात त्याच्याबरोबर इतरही खेळाडुंनी खेळ केलाच आहे. >>>>>> चाळीशी ला आल्याने त्याचे रिफलेक्स कमी होऊन तो बाद होत असावा. गप्प बसायचं ठरवलं आहे. असो, आजच्या सामन्यात नेहमीप्रमाणे सच्या फेल गेला. आणि सध्याच्या सर्वांच्याच सुमार प्रदर्शनामुळे आपण पराभुतही झालो. पण, आज ब्रेट्लीमुळं त्याला धाव घेतांना ब्रेक लागला आणि तो धावबाद झाला. इथं पंचानी त्याला वाचवलं असतं तर शंभरचा चान्स होता असे म्हणायला काय हरकत आहे. गेल्या सहा सामन्यामधील सच्याच्या धावा. आज १४,२२,३,१५,४८,२. = १०४ सेहवाग................................................................५,०,२०,१०,२३,४,- = ६२ धोनी...................................................................१४,५६,५८,४४,४,२९= २०५ विराट कोहली.......................................................२१,६६,१२,१५,१८,७७= २०९ (माहिती सौजन्य) -दिलीप बिरुटे (रैवारचा रिकामटेकडा)

पैसा 25/02/2012 - 10:18
तिथे तुमचा आमचा प्रश्न येत नाही. इतर कोणत्याही क्षेत्रात रिटायर होताना जसं कोणीही किती पैसे मिळतील, रिटायर झाल्यानंतर आपण काय करू शकतो या सगळ्याचा विचार करतो, तसाच त्यानेही केला असेल. खेळत राहण्यामागे त्याची स्वतःची आपल्याला माहिती नसलेली कारणं असतील!

शेखर काळे 25/02/2012 - 10:48
साधं गणित आहे .. जो पर्यंत लोक पैसे देऊन सचिनला खेळतांना बघायला जातील, तोपर्यंत भारतिय क्रिकेट बोर्ड त्याला रिटायर होऊ देणार नाही. शिवाय माझ्या मते त्याची कामगिरी इतरांच्या मानाने वाईट झालेली नाही. बोर्डाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या (आणि माझ्याही) मते एक महिना वाट पहा, भारतिय संघ पुन्हा श्रीलंके विरुद्ध भारतात खेळेल, सचिन एक काय २-३ शतके काढेल, आणि आपण सगळे सचिनच्या दीडशेव्या शतकाची वाट पाहू ! - शेखर काळे

एकतर अशा दोनचार ओळीचा धागा आणि पुन्हा विषय सचिन. आता काय बोलायचं. Times of India च्या सर्वे मधील २६,८१३ लोकांना जसं वाटतं अगदी तस्सच मलाही वाटतंय. माझी लाख इच्छा आहे, की सचिनने आता प्रातःस्मरणीय सत्य साईबाबांचं स्मरण करुन निवृत्तीची घोषणा करुन टाकावी. पण, आपलं ऐकतंय कोण ? परिकथेतील राजकुमार मागे एका चर्चेत म्हणाले होते (आशय असाच असावा. कमी जास्त झाले तर माझी जवाबदारी) की, जोपर्यंत भारतीय क्रि.बोर्डाला वाटते की जोपर्यंत पब्लिक 'सचिन सचिन' करत मैदानात येतंय ना तोपर्यंत त्याच्या नावावर आपण आपला धंदा करुन घ्यावा असे त्यांचे धोरण असल्यामुळे सचिन अजुन काय रिटायर होणार नाही, असं वाटतं. राहीलं महाशतकाचा विषय तर लवकरच सचिन महाशतक पूर्ण करील अशी आशा सच्याचा फलंदाजीचा फ्यान म्हणुन वाटते. वाटलं तर नेदरलँड, बांग्लादेश वगैरेंच्या बरोबर वंडे मालिका आणि कसोटी सामने आयोजित करावे जोपर्यंत महाशतक होत नाही तोपर्यंत या मालिका चालु ठेवाव्या. पण, असं आहे की सच्या लुंग्या सुंग्या टीमसोबत धावाचा डोंगर रचत नाही. (विदा नाही पण असं वाटतं) पुस्तकात नसलेले आणि असलेले जगातल्या कोणत्याही सुमार ते अप्रतिम गोलंदाजाविरुद्धचे अप्रतिम फटके मी केव्हाच विसरलो आहे. तेव्हा आता या विषयावर मी काहीच बोलायचंच नाही असं ठरवलं आहे. तुर्तास इतकेच. ;) -दिलीप बिरुटे

अमोल केळकर 25/02/2012 - 17:29
अभिनंदनाचे लेख सगळ्यांनीच तयार करुन ठेवले आहेत, सर्व न्यूज चूनेल्स नेही आपापले व्हिडीओ सज्ज केले आहेत, संपादकीय तयार आहे. सचिन या सगळ्यांची मेहनत वाया जावू देणार नाही. हे सर्व अडगळीत जाई पर्यंत शतक नक्की होईल :) अमोल केळकर

In reply to by अमोल केळकर

असे लवकरच झाले तर मला आठ पंधरा दिवस ऑफलाइन राहुन मिपा वाचावे लागेल. किंवा डु आयडी घेऊन (घेणार नाही) '' सच्या बोलत नाही त्याची ब्याट बोलते आता विरोधक काय बोलणार कुठे गेले ते सच्याला रिटायर व्हा रिटायर व्हा म्हन्नारे लोक'' असा प्रतिसाद टाकावा लागेल. आणि सच्याचे पुलचे फटके, जीवघेणा पॅडलस्वीप. ष्ट्रेट ड्राइव्ह, स्क्वेअर कट, अशा काय नी किती फटक्याचं कौतुक करावं लागेल. :) अभिनंदनाचे लेख सगळ्यांनीच तयार करुन ठेवले आहेत मिपावर तर खुपच कौतुकाचे धागे निघतील. मीही एखादा अभिनंदनाचा लेख लिहीन. युट्युबवरील काही फटक्यांचे लिंका-बिंका, फलंदाजीचा विदा, झेलांचा विदा, गोलंदाजीचा विदा काय नी काय सेव्ह करुन ठेवतो. इथं जागा नै मिळाली तर ब्लॉगवर लिहीन. जगभर क्रिकेट रसिक न तुटणार्‍या रेकॉर्डचं कौतुक करत असतील आणि अशा आनंदाच्या प्रसंगी आपण कशाला कोणी गेल्यासारखं तोंड करुन राह्यचं, नै का, काय म्हणता ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by अन्या दातार

नै हो. मी आपला वरीजनल दिलीप बिरुटे आहे. वाटल्यास महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड दाखवतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन्या दातार 25/02/2012 - 19:38
महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड
ओरिजिनल सचिनला यापैकी काहीही मिळणे सहजशक्य आहे ;)

चौकटराजा 25/02/2012 - 20:25
सचिन तेडूलकर हा सर्वकालीन महाफलंदाज आहे .त्याने अनेक विक्रम केले आहेत पण तो सर्वोत्तम फलंदाज नाही. माझ्या आठवणी प्रमाणे त्याचा व ग्लेन मॅक्ग्रा चा खरा फारसा सामना झालेलाच नाही. त्याने अपयश पाहिले आहे व यश पुन्हा मिळू शकते हे ही पाहिले आहे. चाळीशी ला आल्याने त्याचे रिफलेक्स कमी होऊन तो बाद होत असावा. आपल्या निवृतीचे कारण गावसकरानी हेच दिले होते. पण सचिनने आणखी एखाद्या सिरीजचा चान्स घ्यावा. त्याला १०० व्या महा शतकाचे आकर्षण असेल असे वाटत नाही. पण अजूनही तो विझलेला आहे असे मला तरी वाटत नाही. त्याच्या पेक्षा चांगला गेल्या चार वर्षात कोण भारतीय खेळला आहे ?

In reply to by चौकटराजा

क्रिकेट हा खेळ सांघिक असल्यामुळे कोणा एकामुळं खेळात विजय मिळतो वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही. चार वर्षात त्याच्याबरोबर इतरही खेळाडुंनी खेळ केलाच आहे. >>>>>> चाळीशी ला आल्याने त्याचे रिफलेक्स कमी होऊन तो बाद होत असावा. गप्प बसायचं ठरवलं आहे. असो, आजच्या सामन्यात नेहमीप्रमाणे सच्या फेल गेला. आणि सध्याच्या सर्वांच्याच सुमार प्रदर्शनामुळे आपण पराभुतही झालो. पण, आज ब्रेट्लीमुळं त्याला धाव घेतांना ब्रेक लागला आणि तो धावबाद झाला. इथं पंचानी त्याला वाचवलं असतं तर शंभरचा चान्स होता असे म्हणायला काय हरकत आहे. गेल्या सहा सामन्यामधील सच्याच्या धावा. आज १४,२२,३,१५,४८,२. = १०४ सेहवाग................................................................५,०,२०,१०,२३,४,- = ६२ धोनी...................................................................१४,५६,५८,४४,४,२९= २०५ विराट कोहली.......................................................२१,६६,१२,१५,१८,७७= २०९ (माहिती सौजन्य) -दिलीप बिरुटे (रैवारचा रिकामटेकडा)

विरूचा दणका

चिंतामणी ·
3

गणपा 08/12/2011 - 21:20
मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या. आवांतर : सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही. हॅट्स ऑफ टु यु विरु.

In reply to by गणपा

मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या. सहमत आहे. सच्याच्या नावातलं नुसतं 'स' जरी दिसलं असतं तर कौतुकात किती लिहू आणि किती लिहू नको असं मिपाकरांना झाल असतं. एकाच विषयावर दुसरा धागाही असून सेहवाग मिपावर काही चालेना. :) सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही. अगदी सहमत आहे. -दिलीप बिरुटे

शिर्षक पाहून फार अपेक्षेने धागा उघडला होता. तद्दन फालतू, भिकार, चोर, फसव्या, दरेडेखोर लोकांच्या खेळाविषयी काही वाचायला मिळेल असे मात्र वाटले नव्हते. असो... आता विरुने २०० रन्सा मारल्या म्हणजे देशासमोरचे २०% प्रश्न सूटायला हरकत नाही.

आत्मशून्य 13/12/2011 - 19:38
ज्याची खरीच योग्यता आहे (अ‍ॅग्रेसीव खेळ) त्याच्या नावावरच आता(तरी) हा विक्रम अस्तित्वात राहील हे बघूनच खूप बरं वाटलं...

गणपा 08/12/2011 - 21:20
मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या. आवांतर : सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही. हॅट्स ऑफ टु यु विरु.

In reply to by गणपा

मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या. सहमत आहे. सच्याच्या नावातलं नुसतं 'स' जरी दिसलं असतं तर कौतुकात किती लिहू आणि किती लिहू नको असं मिपाकरांना झाल असतं. एकाच विषयावर दुसरा धागाही असून सेहवाग मिपावर काही चालेना. :) सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही. अगदी सहमत आहे. -दिलीप बिरुटे

शिर्षक पाहून फार अपेक्षेने धागा उघडला होता. तद्दन फालतू, भिकार, चोर, फसव्या, दरेडेखोर लोकांच्या खेळाविषयी काही वाचायला मिळेल असे मात्र वाटले नव्हते. असो... आता विरुने २०० रन्सा मारल्या म्हणजे देशासमोरचे २०% प्रश्न सूटायला हरकत नाही.

आत्मशून्य 13/12/2011 - 19:38
ज्याची खरीच योग्यता आहे (अ‍ॅग्रेसीव खेळ) त्याच्या नावावरच आता(तरी) हा विक्रम अस्तित्वात राहील हे बघूनच खूप बरं वाटलं...

आठवू नये असा पराभव....

शशिकांत ओक ·
3

कालचा खेळ संपला तेव्हा कसोटी अनिर्णीत राहील असे वाटले होते. आणि कसोटी अनिर्णीतही राहीलीही. पण आपण नेहमीप्रमाणे जिंकता जिंकता सामना अनिर्णीत ठेवला. जिंकण्याची सर्वात चांगली संधी आजच्या सामन्यात आपल्याला होती. पण क्षणाक्षणाला सामना रंग दाखवत गेला. एक क्षण असे वाटायला लागले की, आपला आता पराभव होतो. एकदा वाटायला लागले की आपला विजय सहज आहे. पण मजा आली. कसोटी क्रिकेट रंगतदार होईल असे वाटत नसते. पण काही क्रिकेट कसोटी सामने मजा आणतात. दोन दिवसापूर्वी आफ्रिकी आणि ऑष्ट्रेलियाचा सामना असाच रंगतदार झाला. आजचा सामना असाच होता. पण, आज खर्‍या अर्थाने जिंकले ते विंडीज. आपण जिंकु शकलो नाही त्याची माझी कारणे अशी : १) सेहवागचा बेजवाबदारीने मारलेला रिव्हर्स स्वीप. बॅटीच्या कडेला बॉल लागला. पण गरज नव्हतीच. २) लक्ष्मणचा बेजवाबदार फटका. ऑफ साईडचा चेंडूला जाग्यावरुन फाईन लेगला खेळण्याचा अजब फटका. ३)अश्विनने शेवटच्या काही षटकादरम्यान ष्ट्राइक स्वतःकडे ठेवायला पाहिजे होते. ४)तीन षटकात तीन खेळाडू बाकी होते आणि फक्त नऊ धावा हव्या होत्या. अशा वेळी टुचुटुचु खेळण्याची अवसान घातकी फलंदाजी. ५) शेवटच्या चेंडुवर मोठ्या फटक्याची गरज असतांना दुसरी धाव घेण्यासाठी अश्विन पिसाळलेला कुत्रा मागे लागला आहे, असे समजून धावला असता तर दुसरी धाव पूर्ण करुन विजय मिळवला असता. पण क्रिकेटमधे जर तरला तसंही काही महत्त्व नसतं. असो, कसोटी क्रिकेटने मजा आणली. -दिलीप बिरुटे

शशिकांत ओक 28/10/2021 - 11:28
रविवार २४ ऑक्टोबर २०२१ ची टी२० स्पर्धेतील पाकिस्तान भारत लढत पहिल्या ओव्हरमधे रोहित शर्मा आणि के एल राहूलची दांडी गुल झाली... खेळाचे तंत्र बिघडले ते बिघडले... पंड्या आला न खांदा चोळत परतला... गोरटेल्या शाहीन आफ्रीदीने विराटला खाकोटीला मारले... १५१ मधे संपला डाव... नाबाद १५२ रन्स काढून भारतीय गोलंदाजीची पिसे काढली... आणि १० विकेट्सनी भारताचा दारुण पराभर झाला खरा...

कालचा खेळ संपला तेव्हा कसोटी अनिर्णीत राहील असे वाटले होते. आणि कसोटी अनिर्णीतही राहीलीही. पण आपण नेहमीप्रमाणे जिंकता जिंकता सामना अनिर्णीत ठेवला. जिंकण्याची सर्वात चांगली संधी आजच्या सामन्यात आपल्याला होती. पण क्षणाक्षणाला सामना रंग दाखवत गेला. एक क्षण असे वाटायला लागले की, आपला आता पराभव होतो. एकदा वाटायला लागले की आपला विजय सहज आहे. पण मजा आली. कसोटी क्रिकेट रंगतदार होईल असे वाटत नसते. पण काही क्रिकेट कसोटी सामने मजा आणतात. दोन दिवसापूर्वी आफ्रिकी आणि ऑष्ट्रेलियाचा सामना असाच रंगतदार झाला. आजचा सामना असाच होता. पण, आज खर्‍या अर्थाने जिंकले ते विंडीज. आपण जिंकु शकलो नाही त्याची माझी कारणे अशी : १) सेहवागचा बेजवाबदारीने मारलेला रिव्हर्स स्वीप. बॅटीच्या कडेला बॉल लागला. पण गरज नव्हतीच. २) लक्ष्मणचा बेजवाबदार फटका. ऑफ साईडचा चेंडूला जाग्यावरुन फाईन लेगला खेळण्याचा अजब फटका. ३)अश्विनने शेवटच्या काही षटकादरम्यान ष्ट्राइक स्वतःकडे ठेवायला पाहिजे होते. ४)तीन षटकात तीन खेळाडू बाकी होते आणि फक्त नऊ धावा हव्या होत्या. अशा वेळी टुचुटुचु खेळण्याची अवसान घातकी फलंदाजी. ५) शेवटच्या चेंडुवर मोठ्या फटक्याची गरज असतांना दुसरी धाव घेण्यासाठी अश्विन पिसाळलेला कुत्रा मागे लागला आहे, असे समजून धावला असता तर दुसरी धाव पूर्ण करुन विजय मिळवला असता. पण क्रिकेटमधे जर तरला तसंही काही महत्त्व नसतं. असो, कसोटी क्रिकेटने मजा आणली. -दिलीप बिरुटे

शशिकांत ओक 28/10/2021 - 11:28
रविवार २४ ऑक्टोबर २०२१ ची टी२० स्पर्धेतील पाकिस्तान भारत लढत पहिल्या ओव्हरमधे रोहित शर्मा आणि के एल राहूलची दांडी गुल झाली... खेळाचे तंत्र बिघडले ते बिघडले... पंड्या आला न खांदा चोळत परतला... गोरटेल्या शाहीन आफ्रीदीने विराटला खाकोटीला मारले... १५१ मधे संपला डाव... नाबाद १५२ रन्स काढून भारतीय गोलंदाजीची पिसे काढली... आणि १० विकेट्सनी भारताचा दारुण पराभर झाला खरा...