भारतातल्या पाकिस्तान प्रेमी लोकांचे काय करायचे ?
नोंद :- कृपया बाकी माहिती टाकू नये , त्यासाठी बाकी धागे आहेत
मुद्दा एवढाच कि. आत्ता दहशत वाद्यांनी हल्ला केला .ह्यात भारताने पाकिस्तन चे सर्व व्हिसा रद्द केले ,
ह्यात मेडिकल पेशंट पण आहेत
पण एक जण म्हणत होता त्यांची चूक काय ? ( माझ्याकडे व्हात्सअँप स्क्रीन शॉट आहेत )
त्याचे मुद्दे
१) सारे जहाँ से असाच हिंदोस्ता मध्ये एक वाक्य आहे " मझ हब नाही सिखाता आपस मे बैर रखना " युद्ध बॉर्डर वॉर चालू आहे ,आपण मात्र पाकड्याम्चे लांगूल पालन करावे
२) मी त्याला हे पण सांगतले कि पाकिस्त्यानी कलाकारांवर पण बंदी आहे उत्तर :- मी बॉलीवूड मध्ये थोडी आहे
म्हणजे देशप्रेम , सैनिक लोकांचे जीव ह्याचे काहीच किंमत नाही ?
ह्यांना कसे बालामृत पाजवावे कि अक्खा भारत देश आपला ,आणि ज्या देशाचे सैनिक आपल्यावर हल्ला करतात ती अक्खा देश शत्रू ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पाकिस्तानप्रेमी मिपाकरांचे
त्यांना आपले म्हणा.....
एक साधा न्याय आहे....
हे असले अंधभक्तिमय विचार
मनोरंजक प्रतिसाद....
पहिली
+१
सरकारीपातळीवर काय बदल होणार
पण ते ५ चेकपोस्ट पार करून २००
त्यांच्या राजिनाम्यामुळे
नैतिकता तर पाळली जाईल, तसेही
उत्तर
नजीबाला धर्मपुत्र मानून
खिक्क!
नजीबाला धर्मपुत्र मानून वाचवणाऱ्या होळकरांचे काय करायचे ?
आपलेच नाणे खोटे
आपण कशाला चिंता करा????
प्रश्न आहे नजीबाला धर्मपुत्र
प्रश्न आहे नजीबाला धर्मपुत्र मानून वाचवणाऱ्या होळकरांचे काय करायचे ?नजीबाचा नी अब्दालीचा बंदोबस्त होळकरांनी लावलाच असता पण भाऊसाहेब पेशव्यांच्या सैन्य घेऊन केल्या गेलेल्या धार्मिक तीर्थयात्रेने घात झाला.यावर मी खूप मोठा प्रतिसाद
नकोच हे सगळं.
मला व्यनि करा
स्थानिक सपोर्ट शिवाय २००
काही तरी चूक होतेय असं वाटतंय
ते तसेच आहे...
काही बातम्यांनुसार पाकिस्तानी
हे सगळे लोक भारतधार्जिणे आहेत अशी चर्चा सुरु आहे.
त्यामुळं, ह्या सैनिकांचा कसा,
त्यामुळं, ह्या सैनिकांचा कसा, किती प्रमाणात, केंव्हा उपयोग करून घ्यायचा? हे मोदी सरकार नक्कीच ठरवेल.आपल्या सैनिकांचा कसा वापर करायचा हे मोदी सरकारला सुचत नाहीये, ह्या सैनिकांचा काय वापर करणार?मोदींचे सोडा....
बोफोर्स म्हणू नका, २जी म्हणू
त्यांच्या डिग्र्या खोट्या,
मनोरंजक प्रतिसाद....
काही बातम्यांनुसार पाकिस्तानी
सर्व खोट्या बातम्या आहेत.
+१
+१
पाकिस्तानात सैन्यच देश चालवते
नक्कीच