शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती
In reply to दोन वेळा bjp सरकार का आले by Rajesh188
In reply to दिल्लीतील आंदोलकांनी दिवसभर by श्रीगुरुजी
In reply to सत्ताधारी पक्षाने by Rajesh188
In reply to तुम्ही डोक्यावर पडलाय याची by अमर विश्वास
In reply to तुम्ही डोक्यावर पडलाय याची by अमर विश्वास
In reply to सत्ताधारी पक्षाने by Rajesh188
In reply to सत्ताधारी पक्षाने by Rajesh188
In reply to बारामती Agro लिमिटेड by मुक्त विहारि
In reply to बारामती Agro लिमिटेड by मुक्त विहारि
In reply to सोयीचे राजकारण करणे यात by सुक्या
In reply to अडाणी (अदानी) लोक by Rajesh188
In reply to बरीच आहेत... by मुक्त विहारि
In reply to ही सर्व सामान्य माणसाला पटणारी कार्ये आहेत ... by मुक्त विहारि
In reply to मुवि जी, by सुक्या
In reply to तुमचेही बरोबर आहे .... by मुक्त विहारि
In reply to हाच फरक आहे by Rajesh188
In reply to सरकार जबरदस्ती नी शेतकऱ्या च्या कथित हिताचे कायदे का करत आहे by Rajesh188
In reply to सर, कृपया मराठीत सांगाल काय? by खेडूत
In reply to सर, कृपया मराठीत सांगाल काय? by खेडूत
In reply to एवढी अक्कल ते लावत नसतात.. by बाप्पू
In reply to सरकार माझ्या मनासारखे निर्णय by जानु
In reply to बरेच लोक म्हणतात की by नगरीनिरंजन
In reply to एक साधा प्रश्र्न आहे. by मुक्त विहारि
In reply to संधी दिल्याशिवाय कसे कळणार? by नगरीनिरंजन
आपल्याला कोणी मसीहा हुकूमशहा नकोय, तर व्यवस्थित संस्थात्मकरित्या देशाच्य॑ भल्यासाठी काम करणारे अनेक गुणी माणसांनी बनलेले सरकार हवे आहे.
--
२००९ ते २०१४ या दरम्यान केंद्रात असणारे "गुणी" सरकार देशाने पाहिले आहे. :))In reply to आपल्याला कोणी मसीहा हुकूमशहा by प्रसाद_१९८२
In reply to वा! आणि आता परिस्थिती by नगरीनिरंजन
In reply to वा! आणि आता परिस्थिती by नगरीनिरंजन
In reply to बहुसंख्य जनतेला तसे वाटत नाही by श्रीगुरुजी
In reply to काय सांगताय? by सुबोध खरे
In reply to संधी दिल्याशिवाय कसे कळणार? by नगरीनिरंजन
मुळात अकार्यक्षमतेवर जनता काहीच कारवाई करत नाही हे कळल्यास कोणीही नेता आत्मसंतुष्ट व मुजोर होऊ शकतो.
अकार्यक्षम नेत्यांना जनता पदच्युत करते हे २००३ मध्ये दिग्विजयसिंह, २०११ मध्ये बुद्धदेव दासगुप्ता, २०१४ मध्ये मनमोहन सिंह व पृथ्वीराज चव्हाण यांना पदच्युत करून जनतेने दाखवून दिले आहे.
काँग्रेसला जसा झटका दिला तसाच झटका जनता कोणालाही देऊ शकते हे नेत्यांच्या मनात सतत भय असले तरच काम नीट होते. /code>
नीट काम करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तरच काम नीट होते. २०१४ पासून हे दिसत आहे.
उपग्रह सोडण्यापासून लस बनवण्यापर्यंत व करप्रणालीपासून परराष्ट्रधोरणापर्यंत सगळ्या गोष्टींचे श्रेय एकच माणूस लाटणार असेल तर हवे कशाला सरकार व मंत्रीमंडळ? /code>
कोणत्या एकाच व्यक्तीने हे श्रेय लाटले हे पुराव्यासहीत सांगावे.
“सेपरेशन ऑफ स्टेट अॅन्ड चर्च” ही पाश्चात्य बळकट लोकशाहींमधील महत्त्वाची पायरी होती. ती आपण गाठली पाहिजे. म्हणजे कोणाचेच फाजील लांगूलचालन होणार नाही.
काही अपवाद वगळता २०१४ पर्यंत मशीद व स्टेट यांचे सेपरेशन नव्हते. मुल्ला बोले पंतप्रधान डोले अशीच परिस्थिती होती. मुस्लिम लांगूलचालनाने कळस गाठला होता.
परंतु २०१४ पासून परिस्थिती पूर्ण बदलली आहे. कोणाचेही फाजील लांगूलचालन, धार्मिक नेत्यांचा हस्तक्षेप, विशिष्ट धर्मासाठी न्यायालयाचे निर्णय बदलून जनतेवर अन्याय करणे आता थांबले आहे.
In reply to मुळात अकार्यक्षमतेवर जनता by श्रीगुरुजी
अकार्यक्षम नेत्यांना जनता पदच्युत करते हे २००३ मध्ये दिग्विजयसिंह, २०११ मध्ये बुद्धदेव दासगुप्ता, २०१४ मध्ये मनमोहन सिंह व पृथ्वीराज चव्हाण यांना पदच्युत करून जनतेने दाखवून दिले आहे.आता श्री मोदींची कार्यक्षमता दिसतेच आहे. :)) आपलं चालू द्या.
In reply to अकार्यक्षम नेत्यांना जनता by नगरीनिरंजन
In reply to अकार्यक्षम नेत्यांना जनता by नगरीनिरंजन
In reply to मोदी कार्यक्षम आहेत असेच by श्रीगुरुजी
In reply to संधी दिल्याशिवाय कसे कळणार? by नगरीनिरंजन
In reply to संधी दिल्याशिवाय कसे कळणार? by नगरीनिरंजन
In reply to बरेच लोक म्हणतात की by नगरीनिरंजन
In reply to बरेच लोक म्हणतात की by नगरीनिरंजन
गणतंत्रदिवशी एक माणूस लालकिल्ल्यापर्यंत पोचून झेंडा फडकवू शकतो आणि सुरक्षाव्यवस्था काहीही करु शकत नाही?या विधानाशी दुर्दैवाने सहमत आहे. देशाचे, धर्माचे, संस्कृतीचे काही मानबिंदू असतात. लाल किल्यावरच्या तिरंगा झेंडा हा देशाचा मानबिंदू आहे. त्याचीच प्रजासत्ताक दिनी विटंबना झाली.
- शेतकऱ्यांनी हे केले.
- खालिस्तान्यांनी हे केले.
- आंदोलकांनी हे केले.
- मूठभर समाजकंटकांनी हे केले.
- सरकारने हे होऊ दिले.
- सरकारचा हा एक फार मोठा डाव आहे.
In reply to भारतीयांचा अपमान by वामन देशमुख
In reply to दिल्लीत राज्य, केजरीवाल सरकारचे आहे... by मुक्त विहारि
In reply to म्हणजे मोदी निवडून आले तर by गणेशा
राजेश बाबु ... असा