Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कहर on Tue, 07/17/2018 - 14:27
आज हलके वाटले तर चांदण्या तोलून धर बोल.. पण नयनातुनी उघडू नको देऊ अधर उजळुनी हे विश्व अवघे सावरिशी का पदर होऊ दे गलका उसासा मोकळे कर मूक स्वर जीव घे हासून हलके ओठ हेच धनु नि शर ने कुशीतून कालडोही गुदमरूदे रात्रभर बरस आता अंतरातुनी हो पुरी सारी कसर व्यापूनिया ये तमासम गात्र गात्र नि शांत कर चांदण्या तोलून धर

Submitted by श्वेता२४ on Wed, 07/18/2018 - 13:28

Permalink

अत्यंत सुंदर कविता

कहर आहे. खूप खूप आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by शाली on Wed, 07/18/2018 - 15:40

Permalink

छान आहे!!

छान आहे!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Wed, 07/18/2018 - 20:35

Permalink

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by कहर on गुरुवार, 07/19/2018 - 11:30

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2765 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com