मुक्त छंदातली ही कविता छान आहे. आंदोलित मनाचा खेळ चांगला उतरलाय!
कधीसुद्धा संपू नये
अशी एक रात्र येईल
बुद्धी तेव्हा आपली सारी
गलितगात्र होईल
(बुद्धी गलितगात्र होणे फारसे पटत नाही)
त्या ऐवजी शेवटच्या ओळीमधे अर्थात आणि तालात एकदम फिट्ट बसण्यासाठी असा काही बदल करता येईल का?
मती तेव्हा आपली सारी
अगदी गुंग होऊन जाईल
(स्वगत - कोणाला टाळून पळून चाललाय हा अनिरुद्ध कोण जाणे? :W :? )
चतुरंग
एकदम वेगळी हाताळणी. हायक्लास.
(चतुरंग : माझ्या मते मुक्तछंद नाही - छंदोबद्धच आहे.)
रामदास- मला वाटते पिकलेले फळ बायबलमधले आहे. ऍडम-ईव्ह यांनी हे "विवेकबुद्धीचे" फळ खाल्ल्यावर त्यांची निरागसता नाश पावली, आणि त्यांना नंदनवनातून हाकलले गेले. त्या फळापासून दूर पळायचे (की नाही) हा विचार असावा - कवीच खुलासा करू शकेल.
सुंदर कविता !!
क्या से क्या हो गया .. जानेजा तेरे प्यार मे,
सोचा क्या .. क्या लिखा तेरे प्यार मे !
(भलाच होता माणुस आधी
विडंबने तो टंकित होता,
काय जाहले .. कोणी फितवले
कवी बनवले विडंबकाला !)
वा!
हम्म!!
वा वा अनिरुद्ध!
मस्त
पिकलं आहे एक फळ
उत्तम!
सुंदर कविता
सुरेख आहे
सुंदर
मस्त मस्त !
धन्यवाद!!