मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव
In reply to बाकी तो कायदा मात्र खरोखर सुरेख आणी अभ्यासुन केला आहे...! by आत्मशून्य
In reply to सहज विचारतेय. by कवितानागेश
In reply to सहज विचारतेय. by कवितानागेश
In reply to कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत by मदनबाण
In reply to >>या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन by सूड
In reply to सदस्य म्हणून चेष्टा केल्यावर by प्यारे१
In reply to सदस्याने सदस्य म्हणून चेष्टा by सूड
In reply to संपादकांविषयी विनाकारण by प्रचेतस
In reply to हेहेहे! by पैसा
In reply to हेहेहे! by पैसा
In reply to संपादकांविषयी विनाकारण by प्रचेतस
In reply to >>संपादकांविषयी विनाकारण by सूड
In reply to >>संपादकांविषयी विनाकारण by सूड
In reply to कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत by मदनबाण
तुम्हा दोघांचे {वल्ली आणि बॅटमॅन}एकंदर प्रतिसाद आणि त्यातुन उपहास करण्याचा चाललेला क्षीण प्रयत्न पाहता या पुढे तुमच्या कुठल्याही प्रश्नांना मी उत्तर देणार नाही.उपहास अथवा टिंगलटवाळी करण्याचा कुठलाही प्रयत्न नाही किंवा दुसर्यांच्या श्रद्धांचा अवमान करण्याचा हेतूही नाही. किञ्चितसा उपहासात्मक का होईना पण विरोधाचा सूरही नको असेल तर मात्र असोच.
ह्म्म... कार्तवीर्याची दुसरी बाजु देखील माहित असण्यास हरकत नसावी !तू दिलेले दत्ताबद्दलचे इतर दुवेही वाचलेत. हे दत्तमाहात्म्य तुलनेने बरेच अलीकडचे आहे. ज्या मूळ दत्तपुराणावरून हे रचले गेले आहे ते दत्तपुराण साधारण १२/१३ व्या शतकात रचले गेले असावे. दत्ताचा सर्वात जुना उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे महाभारतात येतो. दत्ताच्या वरदानामुळे कार्तवीर्याला सहस्र हात लाभले हा इतका आणि इतकाच उल्लेख आहे जो माझ्या मताप्रमाणे प्रक्षिप्त आहे. अर्थात ५/६ व्या शतकात (अगदी गुप्तकाळानंतरच) महाभारतात घुसडला गेला असावा. तस्मात आपण हे कितपत ग्राह्य धरावे ह्याबाबतीत शंकाच आहे.
रावण जरी राक्षस होता तरी तो दशग्रंथी ब्राम्हण होताहे मान्यच. रावण हा विश्रवा मुनीचा व राक्षसकन्या केकसीचा पुत्र. वेदांचे अध्ययन त्याने केले होतेच असे स्पष्ट उल्लेख आहेतच. पण यावरून महाभारतातील यक्षप्रश्नांची आठवण होते. यक्षः हे राजा, कुल, वृत्त, वेदाध्ययन आणि वेदांचे ज्ञान यापैकी कोणत्या उपायाने ब्राह्मण्य प्राप्त होते. युधिष्ठिरः कुल हे ब्राह्मण्याचे साधन नव्हे, वेदाध्ययन आणि त्यांचे ज्ञान हे एकच साधन असून तेही ब्राह्मण्याचे साधन नव्हे. केवळ वृत्त अथवा सदाचार हेच एकमेव ब्राह्मण्याचे साधन आहे. चारी वेदांचे अध्ययन करूनही जो दुर्वृत्त आहे तो शूद्रांहूनही हीन होय. वृत्तं यत्नेन संरक्ष्यं ब्राह्मणेन विशेषतः | अक्षीणवृत्तो न क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ||
In reply to तुम्हा दोघांचे {वल्ली आणि by प्रचेतस
In reply to तुम्हा दोघांचे {वल्ली आणि by प्रचेतस
In reply to ज्या मूळ दत्तपुराणावरून हे by मदनबाण
तू वाचण्यास संदर्भ देणार नसलास तर दरवेळा मलाही तुझा विधाना बद्धल शंका वाटते असे सातत्याने म्हणता येउ शकेल.मान्य. महाभारतातील कार्तवीर्य अर्जुनाबद्दलच्या दत्ताच्या वरदानाबाबतच उल्लेख येथे बघ http://www.sacred-texts.com/hin/m03/m03115.htm आता उल्लेख प्रक्षिप्त असण्याबाबत- उल्लेख घुसडले गेल्याबद्दलचे थेट दुवे देता येत नाहीत. पण साधारण पुराणे वेदोत्तर काळात रचले गेल्याबद्दलचे सुस्पष्ट पुरावे आहेत. गरूड पुराण, विष्णू पुराण, ब्रह्म पुराण, वराहपुराण, स्कंद पुराण यांमध्ये सातवाहन राजे, चंद्रगुप्त मौर्य त्याचा पुत्र बिंदुसार आणि सम्राट अशोक यांचे उल्लेख आहेत. नमुन्यादाखल विष्णूपुराणातला हा संदर्भ बघ. http://www.sacred-texts.com/hin/vp/vp117.htm साहजिकच हे पुराण नंतर रचले गेले आहे. तिथे जरी ह्या राजांचा उल्लेख भविष्यकालातील राजे असा असला तरी तो केवळ हे पुराण अत्यंत जुन्या काळात रचले गेले आहे हे दाखवण्यापुरताच आहे. तात्पर्य काय तर वेद, पुराणे ह्यात स्थलकालांची बरीच उदाहरणे येतात त्यावरून ह्यांचा काळ साधारणपणे काढता येतो. महाभारताचेच उदाहरण घेतले तर त्यातील काही घटनांचा उल्लेख कधी घुसडण्यात आला असावा ते सांगता येते. उदा. महाभारतात यवन, शक, हूणादिकांचे उल्लेख आहेत ते सर्व मौर्यकाळानंतरचे आहेत कारण त्याआधी भारतावर ह्या टोळ्यांची आक्रमणे झाली नव्हती. वेदांतही ह्यांचे उल्लेख आढळत नाहीत. तस्मात प्रत्येक वेळी दुवे देणे शक्य नसते. आता शिवतांडवस्तोत्राबद्दल म्हटले तर वाल्मिकी रामायणात हे स्तोत्रच नाही. त्याची एकंदरीत भाषा बघता शंकराचार्यांसारख्या महान व्यक्तिनेच ते रचले असावे याची शक्यता जास्त आहे. पण ह्याचा रचयिता नक्की कोण ते माहित नाही. पण रावण खासच नाही.
In reply to तू वाचण्यास संदर्भ देणार by प्रचेतस
In reply to ह्म्म... हरकत नाही परंतु by मदनबाण
In reply to कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी by प्रकाश घाटपांडे
In reply to काका नेहमीच मार्मिकपणे बोलतात by बॅटमॅन
In reply to ब्याट्या काकांचे म्हणणे बरोबर by विजुभाऊ
In reply to कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी by प्रकाश घाटपांडे
In reply to हायला हे भारीच आहे by रामपुरी
In reply to हा.हा.हा चांगला विनोद आहे, पण by मदनबाण
In reply to मग त्या मंत्रावर एक "*" छापून by रामपुरी
जास्त सुशिक्षित जास्त अंधश्रद्धअगदी अगदी!! अशिक्षित माणूस फार तर फार 'आमचे म्हाराज' म्हणेल पण हे सुशिक्षित चार चोपड्यांची नावे सांगतील इतकाच काय तो फरक. बाकी सगळं सेम टु सेम!
In reply to जास्त सुशिक्षित जास्त by बॅटमॅन
In reply to (नया दिन नयी शुरुवात!) by प्यारे१
In reply to स्कोर सेटलिंगच्या by बॅटमॅन
In reply to हायला हे भारीच आहे by रामपुरी
In reply to हाबिणंदन! by पैसा
In reply to @ पै तै खरचं की ! by मदनबाण
In reply to गप्प बैस! माझा प्रतिसाद मात्र by रेवती
In reply to चला, हे एक बरं झालं. by अर्धवटराव
In reply to चला, हे एक बरं झालं. by अर्धवटराव
In reply to मुद्दा मान्यच. पुढे? by बॅटमॅन
In reply to मुद्दा मान्यच? by अर्धवटराव
.भंग का रंग जमा हो चकाचका...फिर लो पान चबाय...अगली पंक्ति बुलवायो जी, सस्पिन्सवा सहत नहि जाय!
In reply to .भंग का रंग जमा हो चकाचका.. by बॅटमॅन
In reply to मुद्दा मान्यच? by अर्धवटराव
In reply to चला, हे एक बरं झालं. by अर्धवटराव
In reply to मानवी मन ?? by धन्या
In reply to इतका by तिमा
पाशवी शक्तींनी वाचायला पाहिजे होता. त्यांच्या प्रतिक्रियांनी आणखीनच मौज वाटली असती.त्यांच्यावर मंत्र टाकलाय. बोलायचं नाय म्हणून! ;)
In reply to हॅ हॅ हॅ by पैसा
In reply to मी या मंत्राचा प्रयोग हा धागा by अजया
In reply to अत्यंत चांगला विषय आहे. by आयुर्हित
In reply to चुकून by तिमा
In reply to @ मदनबाण -या धाग्यावर हा by यसवायजी
In reply to धागा नीट वाचलात तर मी माझा by मदनबाण
In reply to धिस इज नॉट फेअर. by यसवायजी
In reply to द्या हो आम्हांलाही द्या. पगार by बॅटमॅन
In reply to हौदु हौदु... by यसवायजी
In reply to हौदु हौदु... by यसवायजी
In reply to शहाणे करुन सोडावे सकळजन. by मदनबाण
फक्त तो प्रयत्न प्रामाणिक हवा !अगदी अगदी. अन माणूस पुण्यवान हवा. म्हणजे तुकाराम सदेह वैकुंठास गेलेल्या विमानातला बिझनेस क्लास, ज्ञानेश्वरांनी वेद म्हणवून घेतलेला रेडा अन रामदास मिरजेच्या किल्ल्यातील ज्या जंगीतून बाहेर पडले ती जंगी असं सर्व काही दिसू शकतं.
In reply to धागा नीट वाचलात तर मी माझा by मदनबाण
मंत्र स्वतःच म्हणावा लागतो का दुसर्याने आपल्या साठी म्हटला तरी चालतो?माझ्या माहितीत असे भटजी/ज्योतिषी आहेत की जे आपण पैसे दिले की ते आपल्यासाठी होम/हवन/याग/ग्रहांची शांती/मंत्रजप करतात. करतात ते, फल आपल्याला मिळते. आपण फक्त समिधा, त्यांचा वेळ ईत्यादीचा मोबदला दयायचा.
In reply to मंत्र स्वतःच म्हणावा लागतो का by धन्या
In reply to काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
In reply to समजा कुणी हृदय चोरलं असेल by बॅटमॅन
In reply to पुरूष आहेस म्हणुन की by पिलीयन रायडर
In reply to दोन्हीपैकी कुठलेही एक कारण by बॅटमॅन
In reply to जल्लां by पैसा
हृदयाच्या बदल्यात एक गाय मिळेल"तसल्या" काही आवडी नसल्यास हृदयाच्या बदल्यात a guy हा सौदा घाट्याचा पडेल...
In reply to हृदयाच्या बदल्यात एक गाय by आदूबाळ
In reply to हृदयाच्या बदल्यात एक गाय by आदूबाळ
In reply to हृदयाच्या बदल्यात एक गाय by आदूबाळ
In reply to जल्लां by पैसा
In reply to काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
In reply to कार्तवीयोर्जुनो नाम… by गिरकी
In reply to कार्तवीयोर्जुनो नाम… by गिरकी
In reply to फायदा नै झाला तर श्रद्धा नाही by बॅटमॅन
तुमच्या संमिश्र अनुभवांना श्रद्धाहीन असल्यामुळेच तसे अण्भव आले असेही म्हणतील.बॅटमॅन'भाऊ, तुम्ही प्रतिसाद टंकत असताना 'आयुर्हित' साहेबांनी
आपण श्रद्धेने जर काम केले तरच त्याचा फायदा होईल.हे लिहीले व पोस्ट केले देखील... आहात कुठे? :)
In reply to +१ by शिद
In reply to माताय चर्चेत काय चाललय काईच by जेपी
आलामंतर कोलामंतर छूही थिअरी क्लासीक आहे. बिनतोड! फक्त अशा घटनात (जिथे) आलामंतर कोलामंतर छू न ऐकलेल्या कडुनही तिव्र अनपेक्षित सहकार्य कसे काय मिळते यावर आपले स्पश्टीकरण वाचायला आवडेल. "योगायोग" हे कारण सोडुन.
In reply to माझं जुनं मिपा हरवलंय... by बिपिन कार्यकर्ते
In reply to नवीन मिपा by तिमा
शुभंकरोतीचे, वदनी कवळ घेता चे