संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?
भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.
http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India
भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.
मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब साजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली.
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)
मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...
मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले.
पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली.
त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.
पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे?
मुघलांचे वाडे सरकारचे झाले.
शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत.
इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत.
पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही.
मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पेशवे घराणे खालसा झाले.
पेशवे घराणे खालसा झालेले नाही
खालसा होणे म्हणजे वंशविच्छेद
ब्लडलाईन
चूक. सातार्यातही तुटलेलीच
भवानी तलवार माझ्या
भवानी तलवार सातार्याच्या
+१
भवानी तलवार
पुरंदरे इतिहास संशोधक आहेत
ग्रेटस्टिंकर,
दादोजींनी शिवाजीस राजकारण
>>> दादोजींनी शिवाजीस राजकारण
असलेल्या गोष्टी सिद्ध
>>> असलेल्या गोष्टी सिद्ध
तसा मी बरेचदा भरकटतो , बरे
इतिहासात शोध?
भारतातील लोकांचा आजही मुघल
भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे.मग तुमच्या मते कोणी लुटले?पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत.ह्या विधाना मागे काही दुवा वगैरे ?त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.=)) १ ० ० रुपये चोरले आणि शंभर वर्षांनी एक पैसा परत केला तर !!मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?दुवा वगैरे ?.
@ उद्दाम.....
हहहहहहपुवा. त्या
बरोबर बरेचशे हिंदू संस्थानिक
टिपुला खरा लढवय्या म्हटल्याचे
.
त्याच्या आधीही तसे दारूचे बाण
.
हा हा हा. सगळे सारखेच नाही.
शिवाजीमहाराज लढलेच नाहीत
छान उत्तर
ब्रीगेदिंची जुनी सवय आहे
मी पुरावे द्यायला तयार आहे
>>> मी पुरावे द्यायला तयार
नरके हे पुणे विद्यापीठात
खी खी खी खी, नरके अन सोनवणी
जानेभीदोयारो.
अय ब्याम्या, ते लई हुश्शार
८० पुस्तकांचे काय कौतुक
>>> सफेद दाढ्या वाढवलेले
http://shivsamarthyog
(मेंदु नसलेला अनपेड थिन्कर)
@बॅटमॅन
+१
वाडे पाहिजेत ना…वाड्यावर
हाच हाच तो माज!
गुस्ताखि मौंफऽऽ असावी राजेऽऽ.
.
हे कसले राजे?
मुघलांचे वाडे सरकारचे झाले ??????????
काहीच कळलं नाही.
.