>>>>जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान
तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान
इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे
केवळ निराशे खेरीज कवीला आणखी काही सांगायचे आहे असा भास शेवटचे कडवे वाचून होतो.
हा भास आहे असे मला भासले ते पुढच्या दोन अकारण ओळी वाचून.
कृपया जाणकारांनी आपले मत स्पष्ट लिहावे.
(अकारण प्रोत्साहन दिल्यास अजुन कविता वाचन्याची सजा भोगायला तयार रहावे!)
अवांतर- तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता असते.
इथे.....