इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
In reply to लाखो पत्रे पाठवून कमरेत virtual लाथ घालणे हेच आपल्या हातात आहे! by सुधीर काळे
In reply to पत्रें लिहिणे चूक आहे? by मदनबाण
In reply to लाखो पत्रे पाठवून कमरेत virtual लाथ घालणे हेच आपल्या हातात आहे! by सुधीर काळे
In reply to लाखो पत्रे पाठवून कमरेत virtual लाथ घालणे हेच आपल्या हातात आहे! by सुधीर काळे
हे व्यंगचित्र आहे व
हे असे असते...पण नंतर काय होते ? ;)
ख्या ख्या ख्या आपले लोक पुरावा देत बसणार आणे ते...
(वरील चित्रे जालावरुन घेण्यात आली आहेत...)
In reply to >> देशाला सर्वात जास्त हितावह by नितिन थत्ते
In reply to >> देशाला सर्वात जास्त हितावह by नितिन थत्ते
In reply to >> देशाला सर्वात जास्त हितावह by नितिन थत्ते
In reply to तुम्ही टीका करीत आहात पण वैकल्पिक कुठलीच सूचना करत नाहीं. by सुधीर काळे
In reply to हा धागा इंचा इंचाने सारखा वर by परिकथेतील राजकुमार
In reply to नेहरु by श्रीमन्त
In reply to आपल्या सैन्याची तयारी नव्हती by Pain
In reply to बाकी नेहरुंवरची पुस्तकंही by llपुण्याचे पेशवेll
In reply to इथे फक्त माहिती दिलीत, पण काय करावे हे कुठे आहे? by सुधीर काळे
In reply to धडक कारवाई !!! by मदनबाण
In reply to धडक by नितिन थत्ते
In reply to कदाचित हेच धोरण व्यावहारिक (pragmatic) असेल! by सुधीर काळे
In reply to मार्ग सुचवण्याएवढी माहिती माझ्याजवळ नाही by नितिन थत्ते
In reply to दुवा सापडल्यास नक्की इथे देईन. by सुधीर काळे
In reply to राजकीय वक्तव्य by सुनील
In reply to पण कॅमेरॉन आपल्या वक्तव्यावर आतापर्यंत तरी ठाम आहेत by सुधीर काळे
माझ्या आठवणीप्रमाणे २६/११नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो समर्थनीयच असेल.ओबामा ढीग म्हणूदेत. एक म्हणजे 'समर्थनीय'चा अर्थ viable असा होतो का? (कृपया viableकरिता योग्य मराठी प्रतिशब्द कोणीतरी सुचवावा.) दुसरे म्हणजे, असा हल्ला करणे viable आहे, त्यातून दीर्घकालीन फायदा होण्यासारखा आहे, धोका फारसा नाही किंवा पत्करण्यासारखा आहे आणि तोटा नाही किंवा एकंदर फायद्यातोट्याच्या हिशेबात फायदा खूपच जास्त आहे, आणि इतर (गैरलष्करी) मार्ग उपलब्ध नाहीत अशा निष्कर्षाप्रत जर गणिताअंती (म्हणजे, तुम्हालाआम्हाला सांगितले नाही, तरी असे गणित त्यांनी केलेच असणार!) भारत सरकार आणि भारतीय लष्कर आले असते, तर केवळ ओबामांकडून समर्थनाची वाट पाहत बसले असते, आणि परवानगी मिळाली नसती तर सगळा कार्यक्रम रद्द करून बसले असते, असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटते का? ओबामांचे काय बिघडते समर्थन करायला? ते अमेरिकेच्या हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून विचार करणार, भारताच्या नव्हे. भारताने असे काही पाऊल उचलल्यास त्याचे समर्थन करणे (किंवा त्याच्या आड न येणे) हे जर अमेरिकेच्या तात्कालिक हितसंबंधांच्या दृष्टीने हितावह असेल, तर ते समर्थन करणारच. 'हल्ला करणे समर्थनीय आहे' याचा अर्थ एवढाच, की 'तुम्ही हल्ला केल्यास आम्ही आड येणार नाही'. 'हल्ला करा' असा नव्हे. तो निर्णय ओबामा भारताच्या वतीने घेऊ शकत नाहीत, किंवा त्यासाठी त्यांनी परवानगी देण्या-नाकारण्याचा प्रश्नही येत नाही. (आपल्या माहितीसाठी: भारत हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे, आणि अमेरिकेचे अंकित राष्ट्र तर मुळीच नाही.) तो निर्णय शेवटी भारत सरकारने आणि भारतीय लष्कराने मिळून, परिस्थिती आणि आपले हितसंबंध यांचा विचार करूनच घ्यायचा असतो. आणि, या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यायला भारत सरकार आणि भारतीय लष्कर नक्कीच समर्थ आहे असे वाटते. (बाय द वे, माझ्या आठवणीप्रमाणे त्या वेळी हे वक्तव्य ओबामा यांनी केले होते. ओबामा हे तेव्हा अध्यक्ष म्हणून निवडून आलेले असले, तरी तोपर्यंत अध्यक्ष झालेले नव्हते. त्या क्षणी बुश हेच अध्यक्ष होते.) सरतेशेवटी, असांसदीय भाषा वापरण्याबद्दल क्षमा करा, पण भारत सरकार काय किंवा भारतीय लष्कर काय, हा येड*व्या आणि incompetent गाढवांचा बाजार आहे असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही. त्यामुळे, Kindly give them a bit more credit for competence - I think they deserve it.
In reply to समर्थनीय म्हणजे viable??? by पंगा
In reply to नितिन-जी आणि by सुधीर काळे
In reply to अपमान-लढणे by नितिन थत्ते
In reply to नितिन-जी, आपल्या मतांची दखल by सुधीर काळे
In reply to धडक by नितिन थत्ते
In reply to धडक कारवाई !!! by मदनबाण
In reply to मदनबाण-जी, तुमची मते तुम्ही लिहा ना! by सुधीर काळे
In reply to काळे काका, मी अजुन तरी पत्र by मदनबाण
In reply to कमाल आहे! by सुनील
In reply to BBC वरचा हा लेख वाचनात आला by सुधीर काळे
In reply to विषवल्ली by सुनील
In reply to >>आज कधी कधी आमची काही नेते, by नितिन थत्ते
In reply to >>आज कधी कधी आमची काही नेते, by नितिन थत्ते
In reply to अपवाद by सुनील
In reply to >>आज कधी कधी आमची काही नेते, by नितिन थत्ते
In reply to नितिन थत्ते by Pain
In reply to सहा by नितिन थत्ते
In reply to चुकीच्या दुरुस्ती ऐवजी चुकीची घोडचूक होते! by सुधीर काळे
In reply to सुधीर काळे by Pain
In reply to मत न देण्याबद्दल मत न देणार्यांना टीकेचे लक्ष नाहीं करायचे? by सुधीर काळे
In reply to सुधीर काळे by Pain
In reply to मतदारांच्या औदासीन्यामुळेच अविनाश धर्माधिकारी पडले असतील काय? by सुधीर काळे
In reply to मतदारांच्या औदासीन्यामुळेच अविनाश धर्माधिकारी पडले असतील काय? by सुधीर काळे
In reply to मतदारांच्या औदासीन्यामुळेच अविनाश धर्माधिकारी पडले असतील काय? by सुधीर काळे
In reply to मला नाही वाटत.... by प्रसन्न केसकर
In reply to सहा by नितिन थत्ते
In reply to सहा by नितिन थत्ते
In reply to नितिन थत्ते by Pain
In reply to बहुधा जे चालू आहे ते ठीक चालू by नितिन थत्ते
In reply to नितिन थत्ते by Pain
In reply to धोरण by नितिन थत्ते
In reply to बहुधा जे चालू आहे ते ठीक चालू by नितिन थत्ते
नाहीतर आपण ९०% चारित्र्यवान माणसांचा भरणा असलेल्या मार्क्सवादी पक्षाला नेहमीच निवडून द्यायला हवे होते.मुळात माकपत ९०% चारित्र्यवान माणसांचा भरणा आहे या मुद्द्याबद्दल साशंक आहे, पण ते एक सोडा. तूर्तास आहे असे गृहीत धरू. समजा त्यांना निवडून दिले आणि एकदा का ते सत्तेवर आले, तर त्यांचे चारित्र्यबिरित्र्य सगळे गटारार्पणमस्तु (down the drain) नाही का होणार? त्यापेक्षा त्यांना निवडून न देता, सत्तेबाहेरच ठेवून त्यांचे चारित्र्य टिकवले तर? स्वातंत्र्यापूर्वीचे काँग्रेसचे नेतेही मोठे चारित्र्यवान असत असे म्हणतात. (याबद्दलही शंभर टक्के खात्री नाही, कारण स्थानिक गावगप्पांमध्ये तेव्हाही त्याही नेत्यांची कुलंगडी काढली जात असणारच. आपल्यापर्यंत ती पोहोचली नाहीत, तो भाग वेगळा.) स्वातंत्र्यानंतर हळूहळू काय झाले? चारित्र्य म्हणजे बहुतांशी भ्रष्टाचाराच्या संधीचा अभाव नव्हे काय? संधी मिळाली की माणूस भ्रष्ट होतो हे लक्षात घेऊन संधीपासून स्वतःला वंचित ठेवू पाहणारी माणसे विरळा. आणि राजकारण्यांमध्ये स्वच्छ चारित्र्य पाहिजे कोणाला? फरक काय पडतो? काम केल्याशी मतलब. त्या क्लिंटनच्या भानगडीवरून विरोधी पक्षाने केवढा गदारोळ केला. नेमका काय फरक पडत होता? काम न करता नुसताच भ्रष्टाचार केला तर गोष्ट वेगळी. तसे झाल्यास पुढच्या निवडणुकीत बदलून आणखी कोणालातरी आणायचे. नवा येणाराही भ्रष्टच असणार हे गृहीत धरूनच. काम करतोय तोपर्यंत ठीक आहे. त्यानेही काम नाही केले, तर त्यालाही बदलायचे. सारखे बदलत राहिले, म्हणजे आपण बदलले जाऊ या भीतीने काम तरी करतील, आणि त्याने भ्रष्टाचाराला कदाचित कमी वेळ मिळेल. पण एका मर्यादेपर्यंत भ्रष्टाचार हा राहायचाच. ती मर्यादा ओलांडली, की बदलून टाकायचे. आहे काय नि नाही काय?
In reply to चारित्र्य, चारित्र्यवान वगैरे by पंगा
In reply to शेवटी मुख्य मुद्द्यावर येतो. by सुधीर काळे
In reply to म्हणजे काय ते स्पष्ट सांगाल तर बरे होईल. by सुधीर काळे
In reply to पुनरुच्चार by नितिन थत्ते
In reply to याहूनही चांगले उदाहरण आहे कार्टर आणि रेगन यांचे by सुधीर काळे
In reply to याहूनही चांगले उदाहरण आहे कार्टर आणि रेगन यांचे by सुधीर काळे
In reply to याहूनही चांगले उदाहरण आहे कार्टर आणि रेगन यांचे by सुधीर काळे
माझ्यासारख्या एक-दोन पत्रांनी