वा!!!
वा वा!
फारच सुरेख चाललय स्थळ.
मधे जरा बघता आलं नाही म्हणुन चुकल्या चुकल्या सारखच होतय.
पण पुर्वीची मजा नाय राहिली बॉ.
"खरवस घ्यायला जाणे","पाठिला साबण चोळणे " वगैरे कमी झालय कि काय?
हेच करायच होतं तर सवता सुभा कशाला मांदला देव जाणे.
आणखी काय मग?
ग्रामीण भाषेचा आव आणुन ग्राम्य बोलणं कसं सुरु आहे?
वर्षभर तगलात म्हणजे मोठिच गोष्ट म्हणायची.
बाकी, दसर्याच्या पुनश्च शुभेच्छा.
हाल हवाल कळवत रहा. स्वतः टपरीवरचे असलात तरी तुमचं आमच्यात स्वागतच आहे.
सभ्य माणसात आलात(किंवा नुसतच माणसात आलात) तर जरा बरं होइल.
वाचन
16196
प्रतिक्रिया
52