कल्की
लेखनप्रकार
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे
असे म्हटले जाते की
कलियुगा मध्ये अशी
वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी
कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल
तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील.
त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल
पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील
जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल.
तो भारतात जन्म घेईल.
भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल
संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल
तो वाईट लोकांना शिक्षा देईल
पापी लोकावर तो दया करणार नाही.
कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल
कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर,
कलि युग सुरूवातीस होईल. तो
5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात
कलि युग आत सुवर्णयुग येतील.
चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
वाचन
23693
प्रतिक्रिया
136