बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली... :-(
लेखनविषय:
काव्यरस
चिरकालस्य मनी विराजिले जाणार ते
म्हणुनी हृदयसम्राट कहविले गेले
इति इहलोकीचा कालखंड संपवूनी गेले
पण मनी एक मशाल धगधगती ठेवुनी गेले
-- के डी
----------------------------------------------------
अनेकांचं काळीज आज, दूर कुठे हरवलं
पाहूया, पुन्हा कधीतरी का ते सापडतं ?
सापडेल कधी 'ताळ्यावर', याची शाश्वती नाही
देव पुन्हा असा कोण पाठवेल याचा नेम नाही
जयाने निर्मिले तयाने, बोलावणे आज पाठविले
संपला कार्यभाग त्यांचा, मगच मृत्यूसर्प सरसावले
प्राण निघून गेला त्यांचा, ज्योत मनात सदैव लावूनी गेले
हृदय-सम्राट उगाच ना विराजीले, कर्तुत्व तैसेची दाविले
-- के डी
वाचन
1216
प्रतिक्रिया
3