पु.ल. आणि अत्रे-एक दर्पण
लेखनविषय:
काव्यरस
ह्या कवितेच वर्गिकरण मि हास्य रसात केलय,पण मुलत: तो असला नसला तरि फारसा फरक पडणार नाहि.कारण हास्यरस हा या दोन माणसान्च्या व्यकक्तित्वाचा अविभाज्य घटक होता.दर्पण हे या कवितेच न्निवळ नाव नसुन तो खरच या कवितेचाहि स्वभावधर्म आहे...हास्यवेदाचार्य-आचार्य अत्रे आणि हास्ययज्ञनारायण-पु.ल.देशपान्डे...यान्ना अर्पण... १)कधि कधि मि पु. ल.न्चा,कधि कधि मि अत्र्यान्चा.प्रश्न उरतो मधे फक्त वेलान्ट्या आणि मात्रान्चा२)पु.ल.म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या साथ आहे.अत्रे म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या 'आत' आहे.३) म्हणजे पु.ल न्च खद्य हे,दहि आणि भात होते. तर अत्रे क्रुष्ण उपासक,ते गोपाळ काल्यात होते.४) त्या गोपाळाला काला सोडुन,,जगता कधि आलेच नाहि.तर हा गोपाळ मुळातच काल्यातला,त्याला काल्यानि सोडले नाहि.५)काला म्हणजे कला,कि कला म्हणजे काला?,जाउ दे ह्या कोड्याना,मि का करु कलकला?६)पु. लना विनोदाचि गोडि होति,तर अत्र्यान्ना खोडि होति.कहि का असेना शेवटि,एकच घोडागाडि होति७)पु.लना वाचक मिठि मारतात,तर अत्र्यान्ना घडतो सलाम.म्हणजे पुल ला(ई)फ बॉय साबण,तर अत्रे सणसणित हमाम.८)म्हणजे मि कुणाचा?दह्याचा कि हन्डिचा?अहो हे दोघ माझे,एरवि असतो कोण कुणाचा?९)विनोदाच्या कान्डिने,बसते कधि झुकान्डि.पण कधिच होत नाहि,वाट त्यान्चि एकान्गि १०)फटाक्यान्च्या माळाच या,सम्पल्या असे म्हणायचे.पण नाद दडलेले कनि,ते कसे सुटायचे?
वाचन
5147
प्रतिक्रिया
16