मृत्यूची सय ही निमित्तमात्र
लेखनविषय:
एकाच कवितेमधून दोन वेळा प्रेरणा मिळाली हे निमित्तमात्र
मग पुढे असं होतं की ..
दोन श्वासातले अंतर वाढत जातं.
डोळ्यामधली चमक विझत जाते.
ओठावरचं हसू निवत जातं...
अग्नीचा स्पर्श ही समजत नाही ..
आणि नातलग लागतात गुण आठवायला..
कुडीतले प्राण निघतात प्रस्थानाला ..
असं होण्या आधी भरभरून जगायचे..
मृत्यूची सय ही निमित्तमात्र..
पैजारबुवा,
वाचन
9025
प्रतिक्रिया
0