चारोळ्या
लेखनविषय:
सोनपिवळ्या सकाळी
सारेच मिळवितात हात
घनघोर अन्धारात मात्र
सावलिहि सोडते साथ.
सागराला भरती येते ना
चन्द्राला पाहून
तसच होत मला
तूझ्या विचारात असताना तूला पाहुन
वाचन
2822
प्रतिक्रिया
0