हवं तरी काय!
लेखनविषय:
काय पाहिजे सुचत नाही..
सुचलं तर मिळवायच कसं कळत नाही..
जिवनातले काही अटळ पैलु
का टळत नाही?
ईच्छा असते तसं घडत नाही
स्वप्नात घड्ते पण...
पण मग वास्तवात पहायला का मिळत नाही?
ज्याच्या कडुन हवे असते..
त्याच्या कडे मागता येत नाही..
पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?
म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही..
नाही सोडत तर...
हवा तेव्हा का मिळत नाही?????
वाचन
2158
प्रतिक्रिया
0