मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नावात (असे) काय आहे?

भोचक · · काथ्याकूट
मराठीत लिहिताना काही गावांची किंवा काहींची नावं, आडनावं तशी का लिहितात हा प्रश्न पडतो. उदा. हिंदी भाषेत 'ळ' नाहीये तरीही भोपाळ असं आपण का म्हणतो? आख्ख्या हिंदी प्रदेशात ग्वालियर म्हणतात मग आपणच ग्वाल्हेर का म्हणतो? बडोद्याला तिथे वडोदरा म्हणतात. मग आपणच बडोदा का म्हणतो? शंकर दया'ळ' शर्मा कसे होईल? मग 'कमल' किशोर कदमचे 'कमळ' किशोर कदम असे का लिहिले जात नाही? अशी बरीच उदाहरणं देता येतील. तुम्हाला काय वाटते?

वाचन 12622 प्रतिक्रिया 0