प्रेसेंट /आहेर
एका लग्नाला जाण्याचा योग आला होता...पत्रीकेवर लिहिले होते कि प्रेसेंट /आहेर आणु नये.पुष्प गुछ्छ हि आणु नये... हि पध्धत रुढ होत चालली आहे....आपणास काय वाटते? असे असावे कि नको..?..मला वाटते कि आहेर न घेणे व न देणे योग्य आहे....आपणास काय वाटते?
यावर असेहि एक मत आहे कि आहेर न घेता लग्नास गेले कि लोक म्हणतात "आले फुकट हादडायला.."
काहि ठिकाणी तर किति प्रेसेन्ट दिले हे लाऊड स्पिकरवरुन सांगीतले जाते..प्रेसेन्ट च्या किमतिवरुन काय ठरते? सामाजिक पत? कि आर्थिक परीस्थिति?..प्रेसेन्ट न घेण्याची प्रथा पुरोगामी महराष्ट्रात रुढ व्हावि
आपले मत व्यक्त करुन धाग्यास पावन करावे
वाचन
7765
प्रतिक्रिया
0