मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजा भोज याने कालिदासाला दिलेली समस्या

चतुरंग · · जे न देखे रवी...

भोज राजाने फक्त दोन ओळी दिल्या आणि कालिदासाला श्लोक पूर्ण करण्यास सांगितले - काय आहेत त्या दोन ओळी?

--- -- --- ---
--- -- --- ---
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे

(उत्तर माहीत असेल तर व्य. नी. तून कळवावे - शुक्रवारी मी अचूक ओळखणार्‍यांच्या नावासह इथे देईन.)


वाचन 12545 प्रतिक्रिया 0