मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बोली टिकल्या तर टिकेल मराठी

डॉ. सुधीर राजाराम देवरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं की तिचं प्रवाहीपण टिकवायचं? मराठीला टिकवायचं- जगवायचं तर तिच्यात बोलीभाषांचं प्रभावी उपयोजन होणं गरजेचं आहे. संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/10/blog-post_73.html?spref=tw संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/

वाचन 5940 प्रतिक्रिया 0