दसरा मेळावा
कालच मुंबईत दसरा मेळावा पार पडला.काही लोकाना तो तमाशा वाटला त्याबद्दल वाईट वाटले.बर असो,परत एकदा आपल्या लाडक्या साहेबानी शिवसैनिकाना नवा विचार व नवा नेता दिला.तो नवा विचार कोणता हे खर्या शिवसैनिकाला पुढच्या दसर्या पर्यंतदेखिल कळत नाही हे एक दसर्या मेळाव्याचे विशेष असते.साहेबाची प्रत्येक दसर्या मेळाव्याला कुठेना कुठे भगवा फडकवण्याची इच्छा असते,ह्या मेळाव्याला त्यानी एकदम साधी डोंबिवलीत झेंडा फडकवण्याची इच्छा व्यक्त केली.
मिसळपाव
"
"