कातरवेळी
कातरवेऴी दिसे तुझा गाव
जागला पुन्हा सांज केशरी भाव
डोंगराआड मालवून गेला सूर्य
हऴूवार करीतो त्यास एकांत अर्ध्य
नजर तुडवीत काळोख फुटला
अवकाशी लाल शुक्रतारा पेटला
भय असे गात्रातूनी उठले
अवेऴी दैवाने पाश जखडले
काव्यरस
.
चव नै न ढंव नै सोंगाडी
.
शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां.
पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड.
.
‘अप्पण्णम्मा, टप्पण्णम्मा’ धाकटा इशालं तंचे आतीसोबत खेळरलते. आतीबी इशालबरूबर खेळतानी धाकटी व्हलरती. बाजूकडे थोरला दर्शनं भोरा-दोरी घिउनं फिरूवाचेले कोसिस करलेयताय. जरागडी कोसिसं करूनं तंला हायकी भोरा फिरवालाचं ईनसारके हून बसले. मागूटने तंना की मोट्याने हाका माराला सुरू करूनगून सोडला. ‘ए आती, भोरा फिरचना गा’ मसून. आती तला मटली, ‘खेळाला आले नई तर ठून येजा, जरागडी उगीच बसा आता’.
दर्शनं बोलला, ‘नम्मे, तू फिरवाचे सांग मन्ना, अनि कसी फिरतेते भोरा’. आती बोलली, ‘नई बा, तुमी लोके सकाळे सात घंटेचेने खेळरालात.
.
काल चिम्मी कोंतकी एक पुस्तक वांचत बसलोती. मध्ये मजंकडे, “बाप्पा, ब्रिटीश लोकं अत्तापणीं हायेंत का ?” मणूँ विचारली.
“ऑफ़कोर्स, हायेंत की. अस्का विचारलीस?”
“नाई, 1947 मध्ये अमाला सुतंत्रम् मिळ्लं तम्माच अमी तेनास अग्गिदनांसींइनं मारूँटाकलं असंल की मणूँ मला वाटलं...”
तिज ते निरागस प्रश्न योच्ना करूँ मला हांसू आलं. “गाँधी जन्म देल्ते अहिंसाचं देशांत असंपणीं एक गडबड का ?” असं विचार केलों.
तजनंतरं मला सुचलं, असल्ते प्रश्न विचाराला चिम्मी येऊँ एक ल्हाँ पोरी नहो म्हणून...