कहाणी एका औदार्यवतीची
राजा कृष्णदेवराय, विजयनगरचा सम्राट याचे साम्राज्य कर्नाटक ते कन्याकुमारी अश्या दख्खन च्या प्रदेशावर पसरलेले होते. एक दिवस राजा कृष्णदेवराय त्याच्या राजधानीतून म्हणजे हम्पी मधुन निघुन त्याच्या साम्राज्याची सफर करण्यास बाहेर पडला.