या मनस्वी लेखाबद्दल अनेक आभार
थोड्यावेळापूर्वीच वाचला.. मात्र गेले दोन दिवस बाहेर पडायला आसुसलेल्या पार्याला वाट मोकळी करून दिली आणि मग प्रतिसाद लिहायला घेतला
मला आवडलेलं एखादं अवतरण द्यायचं तर अख्खा लेखच द्यावा लागेल. एखाद्या वृत्तपत्रांत देण्यायोग्य संकलन.. वाचनखुणात साठवलं आहेच
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
खरेच खुप खुप आभार ! खुप छान लेख आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मस्त लेख.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडत आहेत, असेच जाणवले.
सुनिताबाईंची अत्यंत वेगळी तरी आकर्षक अशी प्रतिमा जनमानसांच्या डोळ्यासमोर पुन्हः एकवार उभी केल्याबद्दल धन्यवाद !!
पु.ल, सुनिताबाई, निळु फुले अशी माणसे पुन्हा पुन्हा होत नाहीत, ते शापित गंधर्व काही काळ मर्त्य मानवाला अयुष्याची दीशा दाखविण्यासाठी पृथ्वीतलावर येतात. आपण त्यांच्या जगण्यातुन, वागण्यातुन, बोलण्यातुन + उर्जा घेऊन जगत रहायचे असते.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
पुलं, पुलं आणि सुनीताबाईंच्या नात्याबद्दल कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही. तेव्हा दीपकराव आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद...आठवणी जागवल्याबद्दल.
अवांतर.... आम्ही स्वप्नातदेखिल पुलंसंगे रमतो.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
कारण त्यांना कसं कळावं की, मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो.
डोळ्यात पाणी आलं
अप्रतिम लेख...
खुप खुप आभार या लेखाबद्दल...
जुन्या आठवणींना उजाळा देउन एक छान लेख वाचायला दिलाय!
पु.ल. आणि सुनीता बाईंनी त्यांच्या साहित्य आणि समाज सेवेने मराठी मनांवर आणि वाचकांवर खुप प्रभाव पाडला आहे जो भविष्यात सुद्धा पुसला जाणे शक्य नाही.
अतिशय वेचक लिखाण आणि वेधक छायाचित्रे. वाचून फार शांत वाटले.
ह्या लेखनाबद्दल धन्यवाद.
माझ्या पाठीवरचा तो हात आठवून गेला आणि पुन्हा एकदा गदगदून आले!
(भावविभोर)चतुरंग
सुरेख संकलन, लेखासाठी अनेक आभार. तसेच २००३ साली पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त सुनीताबाईंनी सादर केलेली पद्माबाई गोळ्यांची 'आताशा मी नसतेस इथे' ही कविता आठवली.
आवडला.
माझी एक आठवण ..
तेव्हा त्यांचे ‘आहे मनोहर तरी’ वाजतगाजत होते. मी अगदी मन लावून वाचले होते ते. पुस्तकातल्या महत्वाच्या विषयाखेरीज त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत सवयी, आवडी वगैरेबद्दलही काही लिहीले होते. घरी केलेल्या ताकावरील लोण्यापासून जास्तीत जास्त तूप काढण्यात त्यांचा हातखंडा आहे, असे त्यांनी लिहीले होते. त्यावर माझे कुतूहल चाळवले गेले कारण माझेही ते आवडीचे काम होते. मग काय, उचलले पेन आणि त्यांना “सांगा बरं, तुमची जादू काय आहे”, अशा आशयाचे पत्र लिहीले. नंतर विसरूनही गेलो होतो. त्यांच्या या पुस्तकासंदर्भात त्यांना बऱ्याच पुलं-भक्तांची खरमरीत पत्रे (आणि पुस्तक आवडल्याची देखील) त्याकाळी गेलेली होती. त्या पुस्तकावर अनेक चर्चा व परिसंवाद घडत होते. तेव्हा माझ्या या क्षुल्लक पत्राची त्या दखलच घेणार नाहीत असा माझा अंदाज होता. पण काही दिवसांनी त्यांचे उत्तर आले.
ते असे :
प्रतिक्रिया
या मनस्वी
खरेच खुप
सुंदर लेख
सुंदर लेख..
दिपकराव,
लेखाचे
सकाळीच छान
धन्यवाद...
ऋषिकेश आणि
हेच म्हणायचय
कधीच कंटाळा येत नाही.
सहमत!
छान लेख
सुंदर
अप्रतिम
लेख खूप आवडला.
आवडला
धन्यवाद दीपक
सुरेख लेख !
सुरेख
दिपकराव
चांगला
छान लेख..
छान लेख
सुरेख लेख
दिपकभौ
सुरेख लेख!
सुरेख लेख.
या वेळेला
+२
सुरेख लेख.
वा दीपक वा! सुंदर संकलन.
सुरेख संकलन
सुरेख
सुंदर
सुरेख
पु.ल.
पु.ल. जन्मदिनानिमीत्त लेख वर
सुरेख
क्या बात !!
आभार....
अप्रतिम...
सुंदर लेख..
सुनिताबाईंच्या पुण्यतिथी निमित्त
या सुंदर लेखासाठी लेखकाला __
सुंदर लेख !
सुंदर आणि नवीन...