लेख

ऊसा चा रस...

म्या काय म्हन्तो...'s picture
म्या काय म्हन्तो... in काथ्याकूट
10 Apr 2014 - 5:55 pm

मराठी माणूस हिन्दी बोलायला गेला तर काय मज्जा येते त्याच एक ज्वलण्त उदहरणः

नुक्ताच पुण्याला आलो होतो. त्यामुळे, नविन रूम वगैरे शोध्ण्यापेक्शा एका सिनीयर सोबत तात्पुर्ता थांबलो होतो कोथरूडला, तेव्हाचा प्रसंगः

ऊन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, एक दिवस ऊसाचा रस प्यायला निघालो ४-५ मंडळी...
त्यात स्वप्निल नावाच्या सिनीयर ला, नवीनच प्रेमिका सापडली असल्यामुळे, हा गडी २४ तास मोबाईला चीट्कून...सगळे वैतागले होते त्याच्यावर. पण आज आमच्यासोबत च गप्प्पा मारायच्या अस दाटून सांगीतल...

बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
9 Apr 2014 - 1:48 pm

फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर
अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड,
(मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

संस्कृतीकलाइतिहाससमाजराजकारणप्रकटनआस्वादलेखसल्लामाहितीमदतभाषांतर

माझं कोकणातलं गांव :- भाग-५ (मामाचा गांव माझं आजोळ)

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
31 Mar 2014 - 5:26 pm

माझं कोकणातलं गांव :- भाग-४

मागील भागात>> मग गाडी बदलुन आजोळी जाण्यासाठी त्याच्याबरोबर पुढचा प्रवासाला आरंभ होत असे.....
तिथुन पुढे >>>

वावरकथालेखअनुभव

विकासक्रम भाषा आणि लिपीचा!

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
24 Mar 2014 - 10:26 am

लोकप्रभा मासिकाच्या २८ मार्च करताच्या अंकात विकासक्रम भाषा आणि लिपीचा! हा मनोहर भिडेंचा माहितीपूर्ण लेख आला आहे. यात प्राच्य विद्येच्या अंगाने भाषा आणि लिपींच्या विकास क्रमाचा विचार केला आहे.

यातील सातव्या मुद्द्यात ऋग्वेद पुर्व कालीन संस्कृत भाषेचा प्रमाण भाषा म्हणून विकास कसा केला गेला असावा याचे ससंदर्भ रोचक विवेचन आले आहे. लेखक म्हणतात :

नरेन्द्र (मोदी) वर्सीस नरेन्द्र (रावत)

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in जनातलं, मनातलं
24 Mar 2014 - 4:15 am

भाजपाच्या तीसर्या यादीत नरेन्द्रमोदी वडोदराहून नीवडणूक लढणार हे निश्चित झाल्यावर वडोदरा शहर-जिल्ल्याची लोकं खूपच एक्साइट आहेत. अमदावाद, वडोदरा, राजकोट, सुरत आणी गांधीनगर अशा पाच जागे वरचे भाजपा कार्यकर मोदींची मागणी करुन त्यांना प्रचंड बहुमतांने विजयी करुन देण्याची खात्री पटवून देत होते. पण शेवट फाइनल शिक्का वडोदरावर लागला. कदांचीत मोदींच्या डाव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांचा तो प्रताप असावा. स्वतःच्या प्रत्येक रेलीत मोदी डाव्या हाताचे दोन बोटं वी च्या शप मधे उचलून वी फॉर वीकटरी असं म्हणत उजव्या हाताने लोकांचं अभिवादन करत असतात.

राजकारणलेख

सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
24 Mar 2014 - 12:34 am

शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती.

रेखाटनलेखअनुभव

मदतीचा हात हवाय…….

अनिकेत प्रकाश आमटे's picture
अनिकेत प्रकाश आमटे in जनातलं, मनातलं
22 Mar 2014 - 4:18 pm

नमस्कार !
हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते.

धोरणसमाजजीवनमानलेखअनुभव

गीतरामायणाचे छंदवृत्त, अलंकार, गायक, राग, आणि इतर माहिती

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
21 Mar 2014 - 4:42 pm

टिव्हीपुर्व काळातील महाराष्ट्रात जेव्हा रेडिओ केवळ जिवंत नव्हते, तर आकाशवाणीही भारतीय संस्कृतीच्या जिवंतपणाच प्रतीक होती; त्या काळात भक्तीसंगीताच्या सूरांच्या रोज सकाळी आकाशवाणीवरून होणार्‍या भावपूर्ण मैफिलीत, गीतरामायणातल एखाद पद अचानक कानावर पडल की सकाळच नाही आख्खा दिवस रम्य होऊन जात असे.

सत्ययुग कधी येणार...?

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in जनातलं, मनातलं
21 Mar 2014 - 3:50 pm

चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण ऐकतो.बहुतांश लोकं म्हणत असतात की कधी एकदाचा हा कलीयुग संपतो आणी सत्ययुग येतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात पण कधीतरी हा विचार आलाच असणार.
आपण पृथ्वीच्या प्रलयाच्या बर्‍याचशा भविष्यवाण्या ऐकल्या. त्या पोकळ असल्याचा अनुभवही केला. या विषयाचे बरेचशे चित्रपट बघीतले.'२०१२' तर जणूकाही पढे आपल्याशी काय घडणार' ह्याची भीती दाखवणारंच चित्रपट होतं. तर कधी होतोय या पृथ्वीचा विनाश..! कधी येणार हा सत्ययुग...!

ज्योतिषलेखमाहिती