दुष्काळ आणी पॅकेज: काही किस्से ३ (अंतिम)
भाग १ भाग २
==================================================================================
वेळ:- मागच्या काळात कधी तरी..
एके काळी 'गरीब ग्राहकानां अन्न परवडावे' या मिषाने सरकार पध्दतशीरपणे शेतीमालाचे भाव पाडत असे.लेव्ही लावणे.तसेच मोक्याच्या वेली स्वतःची कोठारे उघडुन पुरवठा वाढवणे,आपल्या शेतकर्यांवर निर्यात बंदी लादणे आणी प्रसंगी तोटा सोसुन शेतमाल आयात करणे.. असे मार्ग सरकार वापरात असे.त्याकाळी शेतकर्याला उत्पादन खर्चसुद्धा भरुन निघणार नाही इतका