समर्थ
॥ खाती मनीचे मांडे । अवघे लाचारांचे तांडे । अन घोळविती गोंडे । पुछडीचे ॥
॥ जनता बिचारी । कुणी ना विचारी । सदैव लाचारी । थोबाडी वसे ॥
॥ ऊठ ऊठ वेड्या । तोड तोड बेड्या । गर्ज मऱ्हाटा गड्या । केसरिपरि ॥
॥ अवघे जग झुकत । करेल जंगी स्वागत । समर्थांचे मनोगत । धरिता हृदयी ॥
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
9 May 2020 - 1:34 am | मोगरा
+1
9 May 2020 - 9:19 am | चांदणे संदीप
पण शेवटाकडे जाताना साधारण होत गेली. शेवट प्रभावी'च' व्हायला हवा कवितेचा.
सं - दी - प